()॥५॥४/८॥२७/१|_ (13२, रँ 0) 192664 २०) 7१०० हि ॥४७0-/॥५] (9)(102--3)91---209-1-7/2--10),(0)()() (»७१॥$ २1.७ (11२1॥0/1.,1२७11४ 1.1131२.61२/ ४४% ११ ( ...)]1 .२७ शै व डा “> “१९९९५५1011 1४९) शै | ह वी ॥ 1 2, १110) १५० री 1. ५७६ कडी. | हरत भिका भा ही. $ ६ 171 1७ |)3९॥७ ५३1) त ७ १९ '॥॥॥ |] ()1। (9॥ 1) ()1/) [16 ([(१1(6 [१०५ 1॥"1 [0 13] मनोहर ग्रंथ-माला : प्रकाशन ५७ नें पाऊ लवा ट॒ श्रीधर देशपांडे ब्षेप्रति पदा १८७२ श्रीधर देहपांडे याचे साहेत्य (8 सहारा-पत्रानी सागितलेली करणरम्य प्रणयकथा ( शिल्लक नाही ) ८$ सायंतारा-नाविक जीवनावर आधारलेली प्रीतिकथा ( शिल्लक नाही ) ($ ठेंगणे अस्मान-एका वैमानिकाच्या आयृष्यात विवाहोत्तर उत्पन्न झालेला प्रणयत्रिकोण मूल्य ४ रुपये (७ पाऊलवाट- एका विरागी महाभागाची वैचित्र्यपूर्ण जीवनकथा. मूल्य ४ रुपये मनोहर ग्रंथ-माला टिळक रोड, पुणें २. माझ्या पाऊलवाटेवर पावलं टाकायला जिने मला शिकवलं त्या माझ्या आईस ( अक्कास ) नि पाऊलवाटेवर चाठतांना जी माझी साथ करीत आहे त्या माझ्या पत्नीला (* मालिनी 'स ) ही ' पाऊलवाट ' अपेण करीत आहें. --- श्रीधर देशपांडे मनोहर प्रका शिल्लक नाहींत ( १ ) तिरगी नवमतवाद : न. चि. केळकर ( २ ) विस्तवाशी खेळ वा म जोशी ( ४ ) हास्य-विनोद-मीमासा न चि. केळकर (५) सहारा श्रोधर देशपाडे (६) वलिदान न चि केळकर (८ ) चद्रगुप्त न चि केळझर (१२) न्याहारी वि म कुलकर्णी (१२) वादळी वारे (आ दु ) प्रा केळकर (१४) इब्सेन ग भा. निरतर (१५) उन्माद प्रा फडके (१६) बीजाकुर गातोराम आठवळे ) दुसरी सावली श्री बोकोल ) कागदी विमाने र. गो सरदेसाई ) बोकिलाच्या गोष्टी (२०) गृप्त प्रायश्चित्त प्रा फडके ) सायतारा श्रीधर देशपाडे ) लयलूट कथासग्रह (२७) पि्तप-०-0१त७11 593000 ) पालापाचोळा न चि केळकर (२९) विसर्जन वि म कुलकर्णी ) ससेमिरा सरदेशमख ) मख ऐणा [एता8 ७० ४011 [56164 1831100 (00011 (४५ ) नेताजीचे सहवासात . पु. ना. ओक ग्रंथमाला रान 6” ळर शिल्क आहत (२) फरेच राज्यक्राति २॥ (४१) ज्ञानेश्‍वरी-सर्वस्व ५ न. चि केळकर न चि केळकर ( ७ ) 'समग्र केळकर'-वाडमय ७५ (४२) ठेगणे अस्मान डं (९ )राका सो सजीवनी मराठे १) श्रीधर देशपाडे ( १० ) प्रतारणा प्रा. दाडेकर २ (४२) मानसचित्र ३ (११) ससारसोपान १ गगांधर गाडगीळ सौ गिरिजाबार्ड केळकर (८८) उपायन म म केळकर २॥ (२१) प्रदक्षिणा २॥ (९) सस्कृत काव्याचे पंचप्राण शतवाषिक वाडमय-समालोचन डा के ना वाटवे द्‌ (२२) सस्कृतिसगम प्रा केळकर ६ (€2) काव्यविहार : मा, पटवर्धन ४ (२३) चपी आणि मोत्या १॥ (४८) [/008000 ० ढाळ २ (२५) वेदप्रकाश पाठकास्त्री १० उिडा0७/ 1६1७6 (३० ) जीवनविहार २ ( ४९) तिसर्‍या महायुद्धाच्या छायेत ५ आचार्य कालेलकर य॒ न केळकर (३१) स्मरणसाखळी ६ (१०) हिंदो होच आमची राष्ट्रभाषा कमलाबाई देशपाडे (५१) टे 3 ३ (२२) रानोमाळ रा वि फडतरे २॥ १) गा रसा ै ् : र म हदता त (५२) स्त्रोगीते : कमलाबाई देशपाडे ३ न॑ वं पटक (५३) मां थेन थेन . कथासकलन ३ (२६) काव्यालोचन प्रा केळकर ५ (५४) रझाकार. 'द'पान्खाबेटे ३ (२७) हसरा निर्माल्य व चिमण्या २ (५५) गोकुळच्या गोळणी २ कमलाबाई देशपाडे महादेवशास्त्री जोशी (२८) साहित्याचा ध्स्वतारा (५६) कामधेनू अर्थात्‌ सुलभपाकशास्त्र प्रा वाळिबे ३ सौ. गिरजाबाई केळकर (४०) ' नरसिह ' केळकर १॥॥ (५७) पाऊलवाट ! श्री, देशपांडे ४ घि. उ. वैद्य (५८) आमच्यापुढील प्रश!!! ५] कमळाबाई देहापांडे यांचें साहित्य स्मरण सांखळी-- शिक्षणविषयक आत्मवृत्त, स्त्रियाच्या हातून उतरलेल्या उत्कृष्ट आत्मचरित्रापकी एक हैसरा निमोल्य च चिमण्या- सुदर व्यक्‍तिचित्रे मूल्य सहा रुपये (३. > अपीरूपेय वाड्मय अथात स्त्रीगीत-- सखोल अभ्यासातून उतरलेले महत्त्वाचे पुस्तक मूल्य तीन रुपये गपृ॥6 0071] 1 &॥0160॥ 11॥018--. 86 ४(ए0५ 01 1016071 30018] (8६0115 मूल्य ४ रुपये मनोहर ग्रंथ-माठा टिळक रोड, पुणे २, अनुक्रमणिका उपोद्धात १ प्रभाशकराचे आकस्मिक निधन २ नदीचे मूळ नि साधूचे कळ ज्ोधायला मी का लागलो ३ समुद्र जीवंनांची थोडी मधुर चव ४ माल्दीव बेटात पडलेली मोहिनी ५ गुलामगिरी ६ गुलामाचा लिलाव ७ 'लॉरेन्स ऑफ अरेबिया'चा परिचय ८ इसिस देवतेचा साक्षात्कार ९ पृथ्वीप्रदक्षिणा १० एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान ११ कराचीत आगमन १२ काही जुने क्रणानुबध १२ प्रथित यश १४ स्रग्धरेचे प्रेम १५ जमशे दानो काय सागितले ? उपसहार प्रकाशक मनोहर महादेव केळकर, १९६/८५ सदाथिव पेठ, पुण २ मुद्रक न वि सरददापाडे, आदर्श मुद्रणालय ३९५/५ सदाशिव, पुणे २ कलक लत ली कती पडीक तीत मकफफककककफिकफकक्त कैकफीकद्यीकककककककफीकहे र: सुंदर, स्वल्पमोली, सर्वोत्कृष्ट मासिक "० न णो ढे ् वा च यशा ला डे 2 प्रारंम : मे १९३९ % वार्षिक वगणी ६ रु. क क पधरा रुपये किमतीची पुस्तके घेणारास वाडमय-शोभा मासिक वर्षभर विनामूल्य मिळते --माहितीपत्रक मागवा-- २ €-> > र्र वाडब्रय-शाभा $£ : टिळकरोड, पुण २. $७फैककफकफककक्केककेकककळकककेकेकककककफकककककककपककेककेकेय खप फेकळफ७$कफफक * फक दॅककक%%6 ७७% करक. "”” पाकिलवाट - च ...> उपाळछ(त १ *% ४७ ५७ सह्याद्रि पवेतराजीच्या अनेक पठारापैकी ते एक पठार होते पुण्या-मुबई- च्या मोठ्या सडकेपासून काही मेळच आत असेल ते पण त्या पठारावर उभे राहिल्यावर विजनवनातल्या अनिर्बंध मोकळेपणाची चव ताबडतोब लागत' होती आसपास दृष्टिपथात कुणीसुद्धा माणूस दिसत नव्हते आपल्याला कुणी पहात नाही अशी खात्री असल्यावर एकादा वन्य पश्‌ मन मानेल तसा आप- ल्याच छदात निवेध रगून जातो, तद्वत्‌ सृष्टि आपल्याच नादात गुगल्यासारखी वाटत होती पठारावर गवते वाढलेली होती. ती कुणीहि न तुडवल्यामुळे वा तोडल्या- मुळे जशीच्या तशी होती वठून गेल्याने त्याचा रग सोनेरी पिवळा दिसत होता. त्या गवतातून साधीसुधी रानफुले माना वर काढून पहात, घोसदार पाढरे झुबके नी तुरे डोकावत भालाइताने खाद्यावर भाला उच धरावा त्या- प्रमाणे गवताच्या दाटीतून उच भाले वर निघालेले दिसत. वार्‍याच्या झुळकेगणिक साऱ्या गवतावर लाटा उठत' आणि सर्वे कुरणात चेतन्य भरलेले दिसे. गवताच्या अधेमधे लहान झुडवे होती त्यामधल्या आपल्या घरट्यातून रानपाखराचा' एखादा थवा अचानक बाहेर पडून भरारी १० पाऊलवाट मारी मग गवताच्या पृष्ठभाग,व्या तर 1८ उडत पुन कोठतरी गवतामध्ये बसून अदृश्य होई त्यामुळे एकादवेळे * 1 होई की, गवताचे कुरण जणू काही कुणी काळ्या फणीने विचरत आहे वर आकाशात ढग होते, पण ते चागल्या हवेचे त्याच्यात भौषणपणा नव्हता जण्‌ काही त्याच्यावाचून चित्र अपुरे राहील म्हणूनच त्याची उप- स्थिति एकाद्या लग्नसमारभात कुटुबातील झाडून सारी मण्डळी नाही का एकत्र फोटोला उभी राहात । त्याचप्रमाणे सृष्टीच्या या चित्रात मागच्या रागेत ढग उभे राहिले होते अथवा एकादी मोठी आरास माडून तिच्यामागे मोठा' बिलोरी आरसा ठेवावा त्याप्रमाणे वक्ररेखाकित पाढर्‍या शुभ्र ढगाची रचना त्या देखाव्याच्या मागच्या बाजूला झाल्याने जास्तच शोभा येत होती देखाव्यात रगकामसुद्धा काही थोडंथोडके नव्हते आकाशाची नीळ घात- ल्याने ढगाची धुलाई अगदी पाढरी शुभ्र झाली होती पश्चिम क्षितिजाकडे रगाचे मोठे बटबटीत व ठळक पट्टे दिसत होते आधु- निक तऱ्हेवाईक चित्रकाराने काढलेल्या अभिनव साप्रदायी चित्राप्रमाणे ते होते त्यातील एक एक निरनिराळा रग जरी फारच भडक व जुन्या कला- पद्धतीशी बडखोर वाटला,तरी त्या सर्वाचा मिळून होणारा सकलित परिणाम फार प्रभावी होता यात शका नाही मद्र सप्तकातला षड्जू दीर्घ लावून धरावा, त्याप्रमाणे पठाराचा पसारा सथ पसरला होता आणि तो स्वर धरून आजूबाजूच्या देखाव्याची जगू काही एक रमणीय पण धीरगभीर रागदारी रगत होती दरबारी कानड्याचा रुबाब त्या देखाव्यात होता सृष्टीला माणसाप्रमाणे कालाची कधी ददात पडत नाही त्यामुळे सृष्टीची गाने विलबित लयीत गायलेली ऐक येतात पठा- राच्या सोनेरी कुरणाचा जर “सा ' मानला, तर उच ढगाचे तारसप्तकातील * मध्यम ' आणि * पचम ' लागत होते आणि या दोन मर्यादाच्यामधे पक्षाचे थवे ज्या भराऱ्या मारत, हरकती आणि मुरडी घेत त्यामुळे एकाद्या कला- वताच्या कसलेल्या गळ्यातून उमटलेल्या स्वरसभाराची आठवण होई पण या सर्वे वनशोभेची ज्याला मळीच दखल नव्हती असा एक विमनस्क तरुण आपल्याच विचाराच्या तद्रोत झपाझप पावले टाकीत चालला होता. उपोद्धात' ११ - > “> ९०८० >>»... शी तन रा या सवे कुरणामधून चक्राकार उलगडत जाणार्‍या एका पाऊलवाटेवर त्याची दृष्टि खिळली होती, व पाऊलवाट जाईल तिकडे तो चालला होता त्याच्या चेहऱ्यावर उद्दिग्नतेचे सावट पडले होते तो ओठ अधूनमधून चावी, त्यावरून त्याच्या मनातली चीड दिसत होती हाताचे पजे तो उघडत मिटत होता. त्याच्या बोटाच्या अस्थिरपणावरून त्याच्या मनातल्या खळबळीची कल्पना येत होती पाऊलवाटेच्या दोन्हो बाजूनी पुढे डोकावणारी गवते त्याच्या पाव- लात अडमडत आणि त्याचे भाले त्याच्या कपड्यात घुसत पण त्याच्या टोचण्यामुळेसुद्धा त्याला भान येत नव्हते, की त्याचा वेग कमी होत॑ नव्हता. चालता चालता पठाराचा पृष्ठभाग जिथे खडकाळ झाला होता तिथवर तो आला या पत्थरावर गवत भुळीच नव्हते पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहाने त्यावरची माती धुपून जाऊन पत्थर उघडा पडला होता त्यावरून पुढं चालत' काही पावले टाकल्यावर तो तरुण एकदम भानावर येऊन स्तब्ध उभा राहिला त्याने चमकून अर्धे पाऊल मागेच टाकले, कारण त्याच्या दोन पावले पुढे पठार एकाएकी सपून दीडदोन हजार फूट तुटका कडा आ वासून उभा होता |! तिथून समुद्रपट्टीच्या तळकोकणच्या भागाचे एकदम दशन होत होते त्या प्रचड देखाव्याच्या अवचित घडलेल्या दर्शनाने आपल्या विचाराचा क्षण- भर विसर पडून तो तरुणहि मत्रमृग्ध झाल्याप्रमाणे उभा राहिला पठारावरच्या देखाव्याची रागदारी कड्यापाशी एकदम सपून निसर्गाने पुढच्या देखाव्यात जणू काही अगदी दुसर्‍याच थाटाच्या रागाची रगत सुरू केळेली होती डोगरानी कडेवर घेतलेल्या काळ्या कपारी, कपारीना घट्ट बिलगून राहि- लेली वाकडी तिकडी झाडे - झाडाच्या खाली पसरलेल्या खोल दर्‍या - डोग- राच्या पायथ्याच्या उतरणीवर पायर्‍्यापायर्‍यानी लावलेली भातखाचरे- भातखाचराच्या अधेमधे उठून दिसणाऱ्या वाड्या - वाड्यामधली ग्रेढोरे - त्याना वळणारी अर्धेनग्न, फाटक्या अगाची काटक पोरे - त्या पोराइतक्याच अचपळतेने झोपड्याबाहेर पडून, पण मग चक्राकार वेटोळी घेत उच वर चढत॑ शेवटी वाऱ्यात विरून जाणारे ध्राचे स्तभ - दरीच्या तळाशी वेडी- वाकडी वळणे घेत वाहणारा डोगरओढा - ओढ्याच्या पुढे चकाकणाऱर्‍या खाड्या - आणि त्या सर्वांपुढ अत्यत दूर अतरावर धूसर वातावरणात अरबी १२ पाऊलवाट “षा “1 ५ समुद्र आणि आकाश याचे अनिणित क्षितिजाशी झालेले मीलन -असा तो प्रचड देखावा होता दृष्टि त्या दुरच्या देखाव्यावरून काढून अगदी जवळ पायाखाली लावली की, एकदम तुटलेल्या दीड दोन हजार फूट खोल कड्याची उभी दरड दिसे, आणि मनात धसका वाटे की, हे सृष्टिसौदयं मनोहारी वाटले तरी इथे आदबी- नेच वागले पाहिजे इथे चुकीचे पाऊल टाकले त॑र निभाव लागणार नाही हा देखावा पाहून वाटे की, सृष्टीच्या या प्रचड पसाऱ्यापुढे व निसर्गाच्या अवाढव्य उलाढालीपुढे माणसाचे जीवन फार क्षद्र आणि क पदार्थ आहे सृष्टीला कालमर्यादा नाही तिच्या सथ गाण्याला मानवी आयुष्याच्या दुत लयीचा ठेका अपुरा पडतो इतक्या प्रचड पसांऱ्यात मनुष्याच्या छोट्या जीविताची काय एवढी पत्रास असणार ? या तरुणाच्या पायाशी पत्थरामध्ये पावसाळी पाण्याने घगाळाप्रमाणे खोलगट घळ पडली होती त्यामधे सहज बसता येईल अशी जागा झाली होती, आणि तेथे बसून सर्व देखावा उत्तम दिसत होता तो तरुण बराच वेळ तिथे उभा राहिला आणि मगत्या पत्थरातल्य। जागे- वर बसला त्याने आपल्या अगातला कोट काढून टाकला. कड्यावर कोपर रोवून हाताच्या पजावर हनुवटी टेकली आणि त्या दूर देखाव्यावर दृष्टि लावून तो विचारात गढून गेला. “ जग मोठ्ठ चमत्कारिक आहे. इतक्या तरुण वयात मला माणसातन उठाव लागेल अशी यत्किचितहि कल्पना नव्हतो तान्हा असतोनाच मी पोरका झालो त्याच वेळी मी उघडा पडून मरायचा वास्तविक त्या वेळी अगावर थोडा वेळ पाघरूण नसत किवा दुधाचे दोन घोट पोटात गेले नसते तर आपोआप माझ जीवन सपुष्टात आल असत आणि त्या वेळेला काहीच कळत नसल्यामुळ यातनाचीहि जागीव झाली नसती जन्म होताना कळल नाही, तसच जीव जातानाहि कळल नसत. पण म्हणतात ना तशातली गत ! कुणाला कुणाची माया लागते मला कुणीतरी आपल्या मायापाखरेखाली घेतल आणि मी लहानाचा मोठा होऊ लागलो * मला समज लागले तेव्हा मी प्रथम नाव घेऊ लागलो ते निपुणाबेन * कारण तिनच मला आईप्रमाण दूध पाजल आणि माझी जोपासना केली. उपोद्धात १२ बा” “१ भल २ “२५% २” “४ 4 >« *- गे ण किती साध्वी आहे ती ! नी किती मायाळू ! मला धन्यता वाटायची की, पोरकेपणी अशी आई मिळावी हे थोड का भाग्य ? खर म्हणजे तिंच्यामुळ मला आईची वाण कधी भासली नाही * तिन दरवेळेला माझी बाजू घ्यावी नी गुलाबशेटन कुरकुरत कुरकुरत पण दोवटी ऐकाव अस चाले मला उचलून तान्हेपणी घेतानासुद्धा बहुतेक गुलाब- शेटन निपुणाबेनला परावृत्त केल असेल पूर्वजन्मीचे लागेबाधे म्हणून असेल पण निपुणाबेनन सदा माझी बाजू उचलून धरली. शाळेत मला घालायच ठरल तेव्हा, त्यानतर पुन कॉलेजात जाताना, प्रत्येक वेळी गुलाबशेटन नापसती दाखवायची “दोन मुल आपल्याला होऊन गेली आणि त्यानत'र आणखी होण्याच चिन्ह दिसत नाही मग अनायासे देवान हे पोर आपल्या पदरात टाकल तर तेच आपल मानून वाढवण्याला काय हरकत आहे ? अगदी आपल्या रक्‍ता- मासाच मूल नसल तरी सहवास ही का लहानसहान गोष्ट आहे? एकदा लागत लागल म्हणजे मानलेल सुद्धा सख्ख्याहन जवळ होत आणि त्या उलट व्हायच असल म्हणजे सख्खी मुल आईबापाना शात्रूप्रमाण वागवतात, अशी उदाहरण नाही का आपण पहात? शिवाय देवान सतति दिली नसली, तरी सपत्तीला त॑र काही कमी' केल नाही ? मग झाला थोडा खर्चे याच्या शिक्षणावर तर तेवढ्यान गडगज सपत्तीत एवढ तरी काही कमी होईल का ? ' अस निपुणाबेन सदा माझ्यातफे बोळे पण गुलाबशेंटला हे कधीच पटल नाही. त्याचा हिक्लोबीपणा इतका असे की माझ्यावर खर्च करण त्याला सकट वाटे कळू लागल्यावर मला अनेकदा वाटायच की, गुलाबशेटच्या डोळ्यात मी जर सलत असलो त'र बायकोच्या भिडेखातर तरी केवळ त्यान मला का जवळ कराव ? कारण मनाला गोष्ट पटली नाही तर लोकाच्या भीडमुवेतीसाठी आपल वतन बदलण्याचा काही गलाबशेटचा स्वभाव नव्हता. मग मनाला वाटे की, गुलाबशेटच्या मनात काही दूर धोरणाचा हेतु तर नाही? “गुलाबशेटच जरी बायकोशी अनेक बाबतोत पटल नाही आणि तो तिला फारसा मानीतहि नव्हता, तरी गुलाबशेट रीतीच्या बाबतीत बहुतेक चुकत नसे. रीतीन करावयाच्या वरवरच्या गोष्टी तो बहुतेक नीट करी. र्ड पाऊलवाट पण क्षुल्लक बाबतीत कशाला उगीच कचकच ?- असे धूतपणाच धोरण त्याच असाव “ कशान का असेना, निपुणांबेनन मला लहानाच मोठ केल, त्याबद्दल त्यान मना केल नाही, किवा माझ्या शाळा-कॉलेजातील शिक्षण पुर करण्याच्या- विरुद्धहि फारसा जोर धरला नाही पण हे तरी काय थोड झाल ? बोलून चालून पोरक्यान याहून जास्त अपेक्षा काय धरावी ? “ हायस्कुलात' वरच्या वर्गात असताना ही सर्वे जाणीव मला हलके हलके होऊ लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की, वाईट वाटण्याखेरीज आपण स्वावलबी बनल पाहिजे, मिळालेल्या सधीचा फायदा घेतला पाहिजे व अभ्यास उत्तम करून परिक्षेत चागल यश मिळवल पाहिजे, अस मला वाटू लागळ मी खूप अभ्यास केला, आणि बी एस्सी ची परीक्षा पहिल्या क्लासात' पास झालो “ मला परिक्षेचा निकाल लागला तो दिवस आठवतो त्या दिवशी घरी परत आल्यावर मला आनदाच्या ऐवजी खिन्नताच अधिक वाटू लागली वाटल, स्वत चे आईवडील असते त॑र त्याना किती कौतुक वाटल असत पण आईवडील म्हटले तरी माझ्या मनातील चित्र अपुर राहायच कारण त्याना जाणतेपणी न पाहिल्यान आठवणच नाही तर त्याचा चेहरामोहरा डोळ्यापुढ यावाच कसा ? “मनाशी “आई आई' म्हटल्यावर चेहरा पुढ दिसू लागे तो निपुणाबेनचा । कारण तिच्याइतके मार्येन जगात माझ दुसर कुणी काय केल होत ? आणि आता सुद्धा माझ्या यशान तिलाच खरा फार आनद झाला तिन माझ्या डोक्यावरून वत्सलतेन हात फिरवीत म्हटल “* बाळ, चागल केलस हो ! माझी बाजू राखलीस नापास झाला असतास तर मला बोलणी खावी लागली असती आता कर्तासवरता झालास, तुझी तुला स्वत ची आता काळजी घेता येईल. आता कुणाच्या तोडाकड पाह्यची तुला जरूरी नाही आणि मलासुद्धा आधार झाला एक ” “मी म्हणालो, मा ! तुला माझा आधार कसा काय? ” “का? अस का म्हणतोस ? तुला तुझ्या पुढच्या यशाच्या मार्गात मी अडथळा वाटू लागले की काय?” उपोद्धात १५ “छु छ मा! माझ्या म्हणण्याचा तसा नाही हेतु ! मुलाला आईचा का कधी अडथळा होतो? मी आणखी यश॒मिळवल पुढ, तरी मार्येन पाहील अस दुसर कोण आहे तुझ्यावाचून ? तुला तर मी कधीच अतर देणार नाही! माझा म्हणायॅ' हेतु होता एवढाच, की माझ्या आधारावरच त॒काही अव- लबून नाहीस स्वत तुझ्या घरातील तूच मालकोण आहेस आणि तुझ्या घरात लक््मोहि नादत भाहे मग तला काय कमी ? ' बाळ, त्‌ ऐकल आहेस का- लक्ष्मी चचल असते तिची लहर लागली तर ती येते आणि जावस वाटल म्हणजे आपल्या इच्छेची फिकीर न करता चालतो होते मागस'न आपल आयुष्य तिच्यापेक्षा जास्त स्थिर गोष्टीच्या आधारावर अवलब ठेवाव, म्हणजे फशी पडण्याची वेळ येत नाही ' “आणि लोकरच काही दिवसात गलाबशेटन माझ्या लग्नाचा विषय काढला. मी मनाशी म्हटल की, माझ्या यशान गुलाबशेटत इतक्या दिवसाची मना- त॑ली अढी काढून टाकली की काय ? कारण नाही तर माझ्या कल्याणाची व लग्नाची आठवण त्याना एकदम कशी व्हावी रमला वाटू लागल को,आपणच गुलाबशेटचा स्वभाव न कळल्यान, त्याना इतक्या दिवस अन्याय केला * एक दिवस गुलाबणेट निपुणाबेनच्या देखत म्हणाले, ' किरणभाईची एक परीक्षा पास झालो, आता दुसरी परीक्षा आमची । ' तुमची परीक्षा कशी काय ? * निपुणाबेनन विचारल. ' आमची परोक्षा किरणसाठी चागली वधूपरीक्षा करण्यात, आणि तीसुद्धा आम्ही नक्‍्को फर्स्ट क्ळासात पास होणार आहो ! ठाऊक आहे का कुणाशी लग्न ठरवत आहो त्याच ? ' “नाही, कोण? ' “मीसुद्धा उत्सुकतेन सवाद ऐक लागलो “ गुलाबशेट म्हणाले, ' हिरालालची मुलगी ' चपक', पाहिली आहेस ना तिला? ' ' हो, पाहिली आहे. तिला एकदा लहानपणी, पण अलिकड पाहिल्याचं काही आठवत नाही पण किरणला सासरासुद्धा पु'कळ श्रीमत मिळाला पाहिजे. -म्हणजे त्याला व्यापार करायला आपल्याबरोबर त्याच्याहि सपत्तीची पुष्कळ १६ पाऊलवाट मदत' झाली पाहिजे किवा जर किरणच्या मनात' आणखी पुढ बरच शिका- यच असल तरी सासर्‍यानसुद्धा हौसेन पुढ आल पाहिजे “ गुलाबशेट म्हणाला, ' जगात जोर लागतो दोन गोष्टीचा- पैशाचा आणि अधिकाराचा हिरालालच्याजवळ पेसे फारसे नसले तरी त्याच्या ओळखी पुष्कळ आहेत आणि त्याला अधिकाराच फार मोठ्ठ पाठबळ आहे शिवाय किरणली आणखी शिक्षण वगैरे कशाला ? माझ्याच पेढीवर नाही तर व्यापा- रात घालीन त्याला. सासर्‍याकडून पेश्ाची नाहीतर अधिकाराची अशी अपेक्षा करत बसू नाही कारण त्या गोष्टी मिळवायला काही सासराच लागत नाही! इतर कुणाकडूनहि त्या मिळवता येतात पण सासऱ्याकडून मिळणारी मुख्य गोष्ट म्हणजे मुलगी ! ती जर चागली असली तर मग बाकीच्या गोष्टीकड पाहथची गरजच काय ? येईलच आत ती चार दिवसात आपल्याकड, तेव्हा पहालच, माझ्या म्हणण्यात किती अर्थ आहे तो । “ आणखीन्‌ मग चार दिवसानी आमच्याकड जी मुलगी आली ती पाहून निपुणाबेनला काय वाटल कुणास ठाऊक, पण माझ्या मनात' मात्र हर्षाची लोट उसळली चपक खरच चाफेकळीसारखी होती सौदयं ओसडत' होत नी यौवन बहरल होत मी मनाशी म्हटल, सुदेव देऊ लागल म्हणजे नसत देत नाही, तर वर्षाव करत परिक्षेच्या यश्यानतर पेढीत' नाही तर व्यापारात कामाला सुरुवात करायची व त्यातच चपकसारख सुदर रत्न लाभायच म्हणजे किती भाग्याची गोष्ट ! मला वाटल, आनदाच्या भरात' मी वाऱ्यावर चालत होतो जणू काही ! “अति आनदान सुद्धा मनाची शाति ढळते माझहि तसच झाल मला झोप येईना म्हणून शेवटी ठरवल थोड बाहेर जाऊन फिरून याव पण इतक्या उशिरा रात्री बाहेर जाताना इतर कुणाची झोपमोड होऊ नये म्हणून हलक्‍या पावलानी चालत होतो इतक्यात हॉलमधल्या खोलीत गलाबशेंटचा आवाज ऐकला नुसता आवाज ऐकू येता तर मी चोरून ऐकण्याची अशिष्टपणाची गोष्ट केली नसती. पण गुलाबशेटच्या बोलण्यात माझ्या नावाचा उल्लेख व त्यानतर एका मजळ हास्याची लकेर, यानी माझ लक्ष वेधल मी थबकलो नी ऐक लागलो. “ आता आमच्यापासून अस दूर अतर ठेवायच तुला काही कारण नाही, > उपोद्धात १७ डे **/१ ८५/५ 7५ “५ *४/%- चपक । पूर्वीच्या दिवसात हवी तेवढी लग्न केली तरो कुणी विचारत नसे सध्य़ाच्या दिवसात ते काही शक्‍य नाही आणि आमच्यासारख्या व्यव- हारचतुर माणसाच ब्रीद हे असत की, चार लोकात करायच्या शिष्टसमत' गोष्टीना नेहमी मान तुकवायची समाजाच्याविरुद्ध उघड बड पुकारायच नाही तेवढ केल म्हणजे समाज इतका निर्बुद्ध असतो को, तोहि तुमच्या वाटेला जात' नाही. मग आपल्या खासगी जीवनात गुपचुपपणान हव तस वागाव आताच पहा तुझ्याशी पुन लग्न करायच म्हणतो तर सगळ्यानी काव काव केली असती निपुणाला धाब्यावर बसवण अवघड पडल असत पण त्याहूनहि आमच्या व्यापारात शिष्टपणाचा व प्रतिष्ठितपणाचा बोलबाला असल्यान सध्या जो फायदा मिळतो तो मिळाला नसता दुसर अस को, आम्ही कसहि वागलो तरी एक गोष्ट पक्को धरून ठेवलेली असते तो म्हणजे व्यापार धद्याला पोषक तेवढी गोष्ट चागली, त्याला मारक ती गोष्ट आम्हाला वज्यं पण आता अक्कलहुषारीन मारले का नाही एका दगडात दोन पक्षी ? दोनच का - ह्य - ह्य - ह्य - ह्य - -तीन चार पक्षी । एकतर या निपु- णेच्या कटकटीतून सुटलो दुसर तर किरणला धद्यात घेऊन त्याच्या पोटा- पाण्याचा नी लग्नाचा प्रश्‍न सोडवल्याच श्रेय घेतल तिसर म्हणजे तुला उजळ माथ्यान माझ्या घराचा नी सपत्तीचा उपभोग घ्यायच साधून दिल, पण सर्वात मुख्य म्हणजे आम्हाला स्वत ला ही चपाराणी मिळाली । बोला आता, आहे का नाही अक्कल ? अक्कल असेल त्यान व्यापार करावा, घी खाव नी पेश्ाान जगातळ सुख मनमुराद लुटाव! ह्य ह्य ह्य हच ” “या कानी पडलेल्या शब्दानी माझ्या हृदयात चरंरं झाल पण त्याहीपेक्षा माझ मन जास्त विदीण झाल, ते त्यापुढच्या दृश्यान दाराजवळ टेकून मी उभा असताना नुसत लोटलेल दार माझ्या गेरसावधपणात धक्का लागून एकदम आत उघडल गेल, आणि मी एकदम नकळत॑ खोलीत गेलो. ' कोचावर गुलाबशेटच्या मिठीत चपक अस्ताव्यस्त लोळत होती नी हेजा- रच्या छोट्या टेबलावर मद्याची बाटली नी' पेले होते दरवाजा एकदम उघडल्याच्या आणि माझ्या धडपडत आत जाण्याच्या आवाजान ती दोघ एकदम चमकून उठली चपकच्या डोळ्यात मदिरेचा रक्‍्तिंमा आला होता ती अजूनहि सुदर दिसत होती, परन्तु मला जाणीव १८ पाऊलवाट झाली ती इतकीच की, हे सौदर्य देवतेच नाही, तर, कुलटेच याच्या अभि- लाषान रौरव नरकाची शोवटो प्राप्ति होणार ।! हे विषारी सोदर्य, पण नागि- णीच-तिं'च्या विळख्यात विषदश आणि मृत्यु याचीच जोड । मी केवढ्या गर्ततून वाचलो, मला क्षणभर वाटल “ पण गुलाबशेटकड पाहून मात्र माझ रक्‍त नसात सळसळ्‌ लागल माझ्या डोळ्यावर खून चढू लागला माझे पजे स्फुरू लागले वाटल - याचक्षणी या पजानी याच्या नरडीचा घोट घ्यावा पण गुलाबशेटच्या मद्यान धुद झालेल्या दष्टीला इतक स्वच्छ कुठल दिसायला तो मग्रुरीन म्हणतो, मूर्खा न विचारता माझ्या खोलीत यायला तुला कुणी सागितल * ' माझ्या सुदेवान । ' ' बर झाल, तुला पुढ माग कळायचच ते अनायासे कळल तुला शिक्षण दिल त्यान अक्कल आली असली तर तुला कळेल की, तुझ हित आहे शहाण- पणान गप्प बसण्यात ! आपला वकूब ओळखून भाडण कराव माणसान माझ्या कलान घेतलस तर तुला पुढमाग स्वतःचा व्यापारधदा उभा करता येईल पण सुरुवातीची उमेदवारी माझ्या पाठबळान तुला करता येईल दुसर अस लक्षात ठेव की, ही चपकसारखी परी तुझ्यासारख्या निष्काचनाच्या पदरी पडग ही गोष्टच अशक्‍य आहे तुझ्याशी तिच लग्न करून देतो म्हटल तर त्याचा अथ केवळ लौकिकदष्ट्या जिलबीचा संपाक कोणी करतो तो देवाला नेवेद्य मिळावा म्हणन नाही.तर नाव देवाच, पण प्रसादाचा उपभांग सेणाक करणाराला सवे गोष्टीचा विचार कर नी शाहाण्यासारखा वाग “ क्रोधाच तूफान मनात उठल्यावर केवळ शब्दाच्या वाफेन जीभ त्याच किती दमन करू शकणार ? माझे हाते वरगेले आणि गुलाबशंटच्या गळथा- भोवती माझी बोट जाऊ लागली माझ्या मनातल्या तुफानाच उपशमन याच्या बळीन थोडस झाल असत पण त्याचा गळा मी दाबला नाही त्याच कारण म्हणजे त्याच्या देवान तो निपुणाबेनक्षी जखडला गेला होता त्याला मारण्यान माझ्या मानभगाची भरपाई झाली असती तरी माझ्या मानलेल्या आईला त्यामळ वैधव्य आल असत केवळ निपुणाबेनच्या विचारान माझा! हात. ढिला झाला नी तिच्या पुण्याईने तो पापी जगला मी शब्दहि बोललो नाही, पण तसाच बाहेर पडलो आणि रस्त्यान खूप खूप चालत उपोद्धात १९ सुटलो रात्रीचा वारा थड होता त्यान माझ डोक हलके हलके थड होऊ लागल “मो मनाजी विचार केला की, एवढ्या सगळ्या घटनेत वास्तविक माझ काय वाईट झाल ?ज्या गोष्टीन मी जन्मभर दु खात पडलो असतो ती गोष्ट होण्याच्या अगोदरच जर माझ्या डोळ्यावरची झापड निघाली आणि वस्तु- स्थितीच्या यथार्थ दर्गनान मी सावध झालो त'र ती गोष्ट दु खाची मानायची का आनदाची ? गलाबशेटच्या सच्चेपणाबद्दल माझ्या मनात जी भ्यामक समजून मूळ धरत होती तिच निर्मलन योग्यवेळी नाही का झाल ?” आयुष्याच जर माझ्या समजतीप्रमाण सार्थक करायच असल तर त्याच्यासारख्या छद्यो आणि धनाध माणसाच्यापासून अजिबात वेगळ निघण्यात माझ हित नव्ह्त का? “ तशीच गोष्ट चपकशी होणार्‍या विवाहाची जिची माझी ओळखसुद्धा नाही, अगा चपकच्या केवळ मादक सोदर्यावर हुरळून जाऊन ति'च्याशी विवाह करण्यास मी तयार होण ही अविचाराचीच गोष्ट नसती का झाली ? मव्‌र पेयांन भरलेला पेला म्हणून ओठाशी आणल्यावर तो निसटून पडून फुटावा आणि आपण सेवन करणार होतो ते पेय नसून जहर वीष होत हे जमिनीवर वाहणार्‍या ओघळानी ध्यानात' याव, असच नाही का हे "हे समजून निराशेन हुंदका द्यायचा का मरण टळल म्हणून सुटकेचा निश्वास सोडायचा ? मग खरोखर माझ या प्रसगान नुकसान झालच नाही काही नि मी सावध झालो ही खरी भाग्याची गोष्ट | “अशा सुविचारान माझ मन शात झाल. उत्तररात्रीच्या स्वच्छ हवेचे छाती भरभरून मी इवास घेतले माझ्या मनात उठलेले रज कण खाली बसून माझ मन साफ झाल होत, त्याचप्रमाण दिवसभर उडालेली धळ खाली बसून या रात्रीच वातावरण स्वच्छ झाल होत मला न कळ्त माझ्या तोडून गाण्याची शीळ वाज्‌ लागली नी मी घरी परतलो. “ पण मनाचा आनद व उद्गग याच्याशी जगरहाटीचा मिलाफ झाला तर ते जग कसल । मी मागच्या दरवाज्यान घरात शिरलो. गुलाबशेटच्या खोली- वरून जाण नको हा विचार, पण माझ पाऊल माजघरात पडते तो समोर कोण असाव माझ्या ? निपुणाबेन स्वत च लगबगा पुढ आली मी मनाशी "२० पाऊलवाट “किरण, काय केलस तूहे ?' “मा, काय म्हणतेस तू ? काय केलमी ?! “ हे सगळे काय म्हणतात, नाही का ऐकलस तू ? ते म्हणतात तू चोरी केलीस शेटजीच्या खोलीतली तिजोरी तू उघडलीस नो त्यातला ऐवज तू ' पळवलास “-आणि त्या म्हणण्यावर तुझा विश्वास बसला, मा?' “ माझा विश्वास नाही बसला, पण त्‌ दिसत नव्हतास घरी अशा अपरात्री नेमका कुठ गेला होतास ?”' * मा, काय सागू तुला-गुलाबशेटशी बोलाचाली झाली माझी नी चपकशी ' विवाह करायचा माझ्या मनात नसल्याच मी कळवल त्यानंतर जरा बाहेर फिरून आलो “ मग या गोष्टी करायला दिवस का थोडा पडला आहे ? विवाह करा- यचा नाही तर दिवसा नाही का ' नाही ' म्हणून सागता येत ? तू माझ्या- पासून काही चोरून तर ठेवत नाहीस ? शेटजी तुझ्यावर इतके का चिडले आहेत ?” त्यानी तर पोलिसात वर्दी दिली आहे की, त्‌ मोठी चोरी करून ' पळालास म्हणून ' ' मा, मी स्वतःच्या तोडान सागतो तुला की मी कुठल्या कर्पादकेलाहि हात लावला नाही, तुझ्या गळ्याशपथ तो आरोप खोटा आहे माझ शेटजी- शी काल भाडण झाल फार, पण ते दुसर्‍या काही कारणासाठी पण ते सगळ मला तुला सागता येत नाही आणि तेहि केवळ माझ्या मनात तुझ्या वात्सल्याची आठवण असल्यान तुझ्या हितंबुद्धीनच मी घर सोडून जाणारच होतो तीच गोष्ट आता लौकर होईल, इतकच पण त्यानी पोलिसांना बोला- वल असल तर मात्र मी इथच थाबतो. कारण कर नाही तर मला डर कसली ? उलट पळून जाण्यान सर्वांना वाटेल की, खरच मी मोठ्ठी चोरी केली! ' “नाही ! नाही! ” निपुणाबेन माझ्याजवळ येऊन म्हणाली, “ तुला शहेटजीचा स्वभाव माहीत नाही, म्हणून त्‌ अस म्हणतोस तुझ त्याच्याशी भाडण झाल्यावरून जर त्यानी जाणूनबुजून पोलिसांना बोलावण पाठवल उपोद्धात' २१ २८१ वक ्ः बट टथ ऱ्र "> ५८४-८४/५/- विळी २/ *- ४८-०७ असल आणि तुझ्यावर चोरीचा आरोप केला असला त'र त्याच्यातून सहजा- सहजी सुटण्याची त्‌ आशाच करू नको त्याच्या मनात आली ती गोष्ट ते पुरी करतील त्याच्याजवळ आहे पैसा, आणि पैश्याच्या पाठीमागे आहे अधि- कार तू एकटा त्याच्याशी काय झुज देणार? जा, जा |! आता क्षणाचाहि उशीर करू नको, किरण पळ! दूर पळून जा पोलिसाच्या हाती लागू नको. त्यानी तुला तुरुगात घातलेल माझ्यान पाहावायच नाही. आणि त्याना थाबव- ण्याच सामर्थ्ये तुझ्यात तर नाहीच नाही, पण माझ्यातहि नाही. पुढचा विचार पुढ पाह पण आता तर लागलीच निघून जा या क्षणी तुझ्याबरोबर माझ्या मायेचा फक्त आशीर्वाद मात्र मी देते जा, बाळ जा । ” ज्या निपुणाबेनन मला इतके दिवस लहानाचा मोठा केल ती, तिच्या मनाची मी फार धोक्यात आहे अशी पुरी खात्री असल्याशिवाय मला आपण- हुन जायला सागेल, हे शक्‍य नव्हत तिला गुलाबशेटच्या दोषाची पूर्ण कल्पना होती अर्थात्‌ ती त्या दोषाची कधीहि चर्चा करीत नसे ति'च्या हातात जर मला मदत करण्याच एवढसुद्धा असत तर ते सर्वे स्वत ला धोका पत्करून तिन केल असत म्हणून जेव्हा खुद्द निपुणाबेनन आपली माया आवरून निर्वाणीन मला लगोलग पळून जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा परिस्थितीच्या गभीरपणा- ची माझी पुरी खात्री पटली तिच्या पायावर मी एकदा डोक टंकवल आणि वेगान तिथून तोरासारखा निघालो त्याच वेळी तिथल्या गडीमाणसाच्या मी दृष्टीस पडायचा, पण कुणीहि मला पाहिल नाही तिथून मी चार दिवस वाघ मागे लागल्यासारखा चाललो होतो दिवस उगवला कौ, दिवाभीतासारख मला लपून बसाव लागे आणि रात्रीच्या अधारात मला मार्ग आक्रमावा लागे जिथ जिथ पोलीस असण्याचा सभव अशी ठिकाण मला काळजीपूर्बक टाळावी लागत खिश्यात पेसा नाही. पहिले दोन दिवस उपवास काढला नुसत्या पाण्यावर राहिलो तिसर्‍या दिवशी भुकेन पोटात एव काव काव केल की, काषह्टीत्री करून थोड अन्न मिळवण मला भाग पडल. आडवाटेच्या एका फतरूड दिसणाऱ्या चहाच्या दुकानात मी शिरलों, आणखी चहा नि पावरोटी मागवली ती सपेपर्यंत पैशाच काय करायच हा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवला नाही. दुकान सोडून जाताता मी दुकान- र पाऊलवाट दाराला म्हणालो कौ, “ माझ पैश्शाच पाकोट रस्त्यावर पडल असाव ” खिसे चाचपत मी घाबरल्याचा बहाणा केला नी त्याला म्हटल, “ तुझा दुकानचा छोकरा माझ्याबरोबर रस्त्यावर माझ पाकीट शोधायला दे पाच मिनिटा- पूर्वी होत तुझ्या दुकानात येताना त्या कोपऱ्यापुढ कुठतरी खाली पडल ” मग आणखीन घाबरल्याचा आविर्भाव करून म्हणालो, “ गेल्या महिन्याचा पगार पाकिटात आहे सापडल तर तुझ्या मदतीसाठी तुला दोन रुपये देईन ” दुकानदार साशक असला तरी माझ्या बरोबर शोधास त्याच्या दुकानचा छोकरा पाठवण्यास सागितल्यान त्याच्या मनात धीर आला असावा त्यान माझ्याबरोबर पश्याच पाकोट शोधायला आपल्या नोकराला पाठवल रस्त्या- वर शोध केल्याचा बहाणा करून मो थोडा वेळ घालवला, तोडान नोकराशी बोलत, पेशाच पाकोट त्यान सापडून दिल तर, त्याला केवढ बक्षीस देईन, याच वर्णन केल पण शेवटी त्याच माझ्याकड लक्ष नाही अस पाहून रस्त्यान जाणाऱ्या बेलगाड्याच्या आडोशान मी तिथून निसटलो पण लोकरच मला कळून चुकल को, त्या दुकानदाराच्या पोरान मी निसटल्याच दुकानदाराला सागितल असाव दुकानदारान माझ्या नावान शंख केला असावा कारणमी लपलो होतो त्या भितीच्या पलिकडून रस्त्यावरून जाणार्‍या माणसाच्या तोडून त्याची चर्चा माझ्या कानावर पडली रात्र पडेपर्यंत मला तिथ थाबून राहाव लागल मनात सारखी भीति वाटायची, केव्हा पोलीस येतात नी आपल्याला पकडतात माझ्या मनात विचार आला को, पोलिसाच्या पासून पळून जाण्याचा जेम- तेम तीन दिवस प्रयत्त करत आहे तो केवढी त्रेधा उडत आहे! मग अश्या तऱ्हेन नेहमी कस चालायच ? उघडपणान जगात कस फिरायच ? जर वेष पालटून, नाव बदलन फिरायच म्हटल, तर, इतकी वर्ष शिक्षण केल नी पदवी- परीक्षा पास झाली, ते सर्व जन्या नावाबरोबरच नाहीस होणार मग काय त्या पदवीचा उपयोग ?. खरोखर माझ्याकड इतंकासुद्धा दोष तसताना, मी निरपराधी असताना, माझ्या नशिबी ही काय साडेसाती लागली आहे एका- एकी की, मला एखाद्या गुन्हेगाराप्रमाण तोड लपवीत, उपाशीपोटी, हाल- अपेष्टात जन्म काढण प्राप्त व्हाव । काल रात्री मी तेथून पून. निसटलो आणि सार्‍या रात्रभर चालत राहिलो. उपोद्धात २२ फिरून आज दिवसभर अन्नावाचून तडफडत लपून छपून राहाव लागल तिसरे प्रहरी चाळू लागलो तो रस्त्याच्या आडबाजूस आल्यावर ही पाऊलवाट लागली' आणि त्या पाऊलवाटंन यता येता या कड्यापाशी आलो आहे माझ मन निराशंन अगदी भरून गेळ आहे काय हे जिण ! परत' जाण्याची भीति वाटते कारण दरवडेखोर म्हणून मला पकडून आठदहा वर्षाची शिक्षा ठोठावली जाईल आणि त्या तुरुगवासानेतर मग अब्रून या जगात रहाण मला कस दाक्य होईल ? एकदा तुरुगवासाचा डाग लागल्यावर माझ जीवन सदेव काळकुट होऊन जाणार । यातून सुटकेला काही मार्गच दिसत नाही ! आल्या पाऊलवाटेन परतलो तर हालअपेष्टानी भरलेल्या मानहानिकारक कारा- वासाकड मला जाव लागेल केव्हा ना केव्हा तरी ! काय तिकड परत जाऊन उपयोग ? आणि परत धोका पत्करूनहि ज्या जगात रहायची धडपड करायचीतते जग तरी किती भिकारड आहे । धन आणि अधिकार याच्या मदान धृद झालेल्याच्या हाताखाली बळजबरीन नमून राहायच, हे का जीवन झाल ? धन आणि अधिकार या दोन्हीखरीज ज्या एका गोष्टीने तरुण मनाला मोह पडतो, व जीवनात राम वाटतो, ती म्हणजे युवती पण ' प्रथमग्रासे मक्षिकापात ' या न्यायान जी पहिली युवती, माझ्याशी लग्न होणार अज्या दृष्टीन, प्रथमच पाहिली नी जिच्या सोदर्याची मनाला भरळ पडली, तोच कुलीन नसून कुलटा आहे अस उघडकोस आल ' वर दिसणार सोदर्य आतून कदाचित्‌ किडलेलहि असू शकत हे कळल पहिला घोट कडू लागल्यावर, दुसऱ्याची चव पाहायलाहि मन घेत नाही इतकच नाही तर यदाकदाचित पुढ चागली चव लागली तरी तिच्या आस्वादात सुद्धा पहिल्या घोटाच्या कटु्पणाच्या आठवणीन उणेपणा येणार ! - चपक ! मला तिची आणि तिच्या साऱ्या जातीची शिसारी बसली तेव्हापासून स्त्री-सहवासाबददल माझ्या मनात घणा उत्पन्न झाली मग जगात आहेच काय जगण्यासारख ? असल जीवन कशाला जगायच? त्यापेक्षा याच कड्यावरून एक पाऊल पुढ टाकाव म्हृणजे ण कुजक्या डावाचा शेवट होईल ही कोडी फुटेल, नी माझी मक्‍तता होईल ' त्या तरुणाने पुढे पसरलेल्या देखाव्याकडे पाहिले आता प्रश्‍न सुटल्याच्या २४ पाऊलवाट मोकळेपणाने त्याच्या मनाला त्या देखाव्याचा आस्वाद घेता येत होता थोडा. नतर त्याने वाकून ती तुटक्या कड्याची उभी दरड पाहिली पहिले शभर दोनशें फूट तर कडा थोडा आतल्या अगाळाच वाकला होता त्यानतर थोडा तिरपा झाला होता पूर्वी केव्हातरो ढासळलेले लहानमोठे दगड त्या उत- रडीवर कसा तरी आधार धरून अडकून बसले होते पण त्याना जरा थोडा धक्का लागण्याचा अवकाश की ते खाली गडगड लागतील असे दिसत होते त्याने शेजारचा एक लहान दगड उचलून कड्याखाली टाकला आणि तोडाने त्याने एक, दोन, तीन, चार-अक मोजले दगड टाकल्यापासून किती अकात' खालच्या दरडीवर प्रथम आपटतो ते तो पाहात होता दगड खालच्या दरडीवर आपटून टण्णुदिशी उडाला इतक्या उचीवरून पडल्याने त्याला पुष्कळच वेग आला होता पहिल्या आपटीनतर वक्ररेषेने उडून तो आणखी खाली पडला नी मग पुढच्या उतारावरून आपटत आपटत तो पुढ दिसेनासा झाला तो किती वेळ तो दगड पडताना पहात होता किरणच्या मनात' आले की, ' पहिली उडी मनाचा हिय्या करून टाकली एकदा की झाल, पहिल्या शभर दोनशे फुटाच्या उडीनत'र खालच्या दरडीवर देह आपटेल त्या वेळीच त्या आघातान क्षणात प्राण जाईल कदाचित्‌ तेथ- पर्यंत पोचण्याअगोदरच बहुतेक त्या वेगान, शरीराला घसटून जाणाऱ्या हवेच्या आवेगान, नी भीतिदायक अपेक्षेन शुद्ध जाईल मग प्राण गेलेला माझा देह नी एखादा मोठा दगड यात काय फरक ? कुणास ठाऊक, कदाचित्‌ मृत शरिरातून मुक्‍त झालेला माझा जीवच-क्षण- भरापूर्वी स्वत चा मानलेला देह-आता विलग होऊन त्या उतरडीवरून ठेच- काळत, आदळत, आपटत, गडगडत जाताना पाहील ' ज्या देहात त्यानतर राहाण अशक्‍य होईल असा तो मृत॑ देह जगाच्या दृष्टीन भूतकालात जमा होईल त्या देहाबरोबरच त्याची दु.ख नी सुख माग राहतील त्या पाथिव शरिराचे अण्रेणू इतर पार्थिव गोष्टीत मिसळून जातील काही कालान कोल्ह्या- च्या, लाडग्याच्या, गिधाडाच्या, भक्ष्यस्थानी कलेवर पडेल. पडेना का ! जगाच्या दृष्टीन ' किरण मृतात जमा होईल. अनेकाच्याशी अनेक तऱ्हेचे येणारे सबध तुटतील. मग ना प्रेम ना द्वेष! ना अनुकपा ना भीति! ना आशा ना महत्त्वाकाक्षा ! ना सुख ना दु.ख! उपोद्धात॑ २५ “« मी मग मला ' किरण' तरी कशाला म्हणायच नाव तरी देहामुळच येणारी उपाधि ना? चहाचा पेला असला तर त्याला धरायला कान हव पेलाच फुटल्यावर त्याच्या नुसत्या कानाचा कांय उपयोग ? मग मी कोण ? --मी-मी मक्‍तात्मा । होय मुक्‍तात्मा । ! या घागेरडया, दुष्ट, तिरस्करणीय जगाच्या तावडीतून सुटलेला मक्‍तात्मा ! । । “ समुद्राकडून येणारा वारा त्या दरडीवर आयटून वर चढत कड्याच्या तुटवया धारेपुढ एकदम घोगावून वाहात होता त्याच्या वर जाणार्‍या झोता- वर काही गिधाड उच घिरट्या मारीत होती या मत देहावर जगणार्‍या पक्ष्याना आपल्या भक्ष्याचा पूर्वीच सुगावा लागतो की काय न कळे गोल गोल चकरा मारीत ती गिधाड वरून आपल्या तीकष्ण नजरेन पाहात होती त्या उची- वरून खाली उत'रून भक्ष्यावर बसायला त्याना इतकाहि वेळ लागला नसता किरणच्या लक्षात आले कौ आपला कोट मागे पडला आहे! तो हसून म्हणालो तशाहि मन स्थितीत, ' पडेना क) ? त्या कोटाला तरी आता माझा म्हणायच काय कारण? ” किरण त्या कड्याच्या टोकावर उभा राहिला त्याने एकदा दोनदा सभो- वार दृष्टि टाकली, आणि हातानी तोड झाकून घेतळे देवाचे नाव त्याच्या तोडी आले खरे भकक्‍तोने नसेल कदा चत ! कोणते.हे काम उसळी घेऊन करायचे असले म्हणजे आपण एक, दोन,-तीन म्हणतो तसेहि ते असेल । - काही दिवसानी कातकरी लोकानी वर्दी दिली असावी पण त्या कड्याच्या खाली पडलेले फाटके कपडे पोळिसानी जमा करूत तेले त्यानी रिपोटं केला को, ' किरण नावाच्या तरुणाचे हे कपडे जाहेत. तो गुलाबशेट व्यापा- ऱ्याच्या घरून मोठो चोरी करून पळाळा होता व पोलित त्यांच्या त॑ठासा- तच होते त्यालाहि लुबाडून आणखो कोगी जास्त निर्ढविलेल्या चोरानी त्याला कड्याखाली टाकून त्याची विल्हेवाट लाविली, का तोच रात्री अधारात॑ कड्याखाली पडल हे कळण्यास मार्गे नव्हता पण चोरीला गेलेळे जडजवा- हिर व पेसे सापडले नाहीत मात्र तो मेलेला माणूस म्ह॒गजे ' किरण ! एवढे खास, असे पोलिसाच्या रिपोर्टात म्हटले होते नी तसेच वर्तमानपत्रात जाहीर झाले । २९६ पाऊलवाट “४८/१५/४५१५ /% “०-0 ४-० “१४४५१ 79 ५ / 2७ -“““«. प्रकरण ! १- प्रभाशकरांचे आकस्मिक निधन ! कराचीतल्या सवे देनिकानी त्या दिवशी आपापल्या व्तेमानपत्राचे खास अंक काढले होते वतंमानपत्र विकणाऱ्या पोर्‍्याच्या हातात असलेले कोण- तेहि पत्र घेतले, तरी त्याच्यात प्रभाशकर याच्या पन्नासाव्या वाढदिवसा- निमित्त होणार्‍या समारभाचे कार्यक्रम, प्रभाशकर याचे फोटो, त्याच्या गण- वर्णनपर प्रमुख लोकाकडून लिहविलेले लेख याशिवाय दुसऱ्या कशाला जागा नव्हती । सिंध आंब्झव्हेर ' च्या के पुनियानी अग्रलेखात प्रभाशकर याच्या कराचीतल्या गेल्या वीस वर्षातील सार्वजनिक कार्याचा सविस्तर आणि मोठा सुदर आढावा घेतला होता कराचीतल्या सामाजिक, राजकौय वा आथिक घडामोडीत प्रभाशकराचा केवढा भाग होता आणि कराचीत'ले राजकारण हे किबहुना प्रभाशकराचेच स्वत चे राजकारण होते, हे कसे ते मोठ्या मार्मिक- पणाने दाखवलेले होते. * डेली गॅझेट ' च्या रा तारापोर या सपादकानी आपल्या नेहमीच्या अतिशय गुणवर्णनपर भाषत प्रभाशकर याची तुलना एखाद्या देवतातुल्य महात्म्याशी केली होती जणू काही हा अग्रलेख लिहिताना शब्दकोशातून माणसाच्या स्तुतिपर झाडून सार्‍या विक्षपणाची यादी त्यानी उपयोगात आणली' होती वाचणाऱ्या माणसाला लेखातील अपरपार स्तुति वाचून एखाद वेळ असेहि वाटू शकले असते की, ' वर्तमानपत्री जाहिरातबाजीचाच हा प्रकार दिसतो नाहीतर इतकी सर्वे विश्षेषणे एकाच व्यक्‍तीला लावणे प्रामा- णिकपणाचें व्हायचे नाही कारण माणूस कितीहि मोठा झाला तरी त्याच्यात त्याचे विशिष्ट असे अवगुण काही थोडे असत नाहीत असे असते की, काही मोठे गुण त्याच्या अगी फारच प्रभावाने वसत असतील आणि त्यामुळेच तर वास्तविक माणूस नावारूपाला येतो अश्या नावलीो किक प्राप्त झालेल्या माणसाबहल गुणग्रह्णपर लिहिताना जर त्याचे लहानसहान दोष अथवा खोडी यांचे दिग्दशंन केले तर त्याने माणसाच्या व्यक्तिमत्वाची जास्त चागली ओळख पटते इतकेच नव्हे त्र दोष लपवून न ठेवल्याने लेखकाचा दृष्टिकोण पक्षपाती नाही हे दिसून गुणाची बेरीज भली मोठ्ठी झालेली दिसली तरी ती वस्तु- स्थितीला धरून आहे, अशी वाचणाऱ्याची खात्री पटते पण यात पहावें तर प्रभाशकराचे आकसिमक निधन । २७ ४४९५ ४-7 १५ ४-४. ६ “१. >“* रमल गुणाचीच नुसती स्तुति आणि तीहि ओतप्रोत । एखादी व्य.क्‍्त आवडायची म्हटली म्हणजे ति'च्यातंसुद्धा काही खोडी, काही दोष असलेले बरे वाटतात. माणसातसुद्धा सगळेच गुण आणि तेहि फार असले म्हणजे अति गोड पक्‍्वान्ना- प्रमाणे त्या गुणाचीहि तोडालळा मिठी बसते पौणिमेचा चद्र जर नसता पाढरा शुभ्र असता तर तो केरममवल्या स्ट्रायकरच्या तुकड्याप्रमाणे पाढरा- फटक्क वाटला असता पण त्याला अद्भ्‌तरम्यता येते ती त्याच्यावरच्या शशकासारख्या दिसणाऱ्या डागामुळे कपाळ नुसते गोरेपान बरे दिसत नाही, म्हणून त्यावर मध्ये गोदतात किवा कुकवाचा ठिपका देतात लहान मुलाचा निष्कळक गाल अति नितळ आणि शुभ्र वाटतो म्हणून त्याच्यावर काळया काजळाचा ठिपका देतात हेतु हा की, पूर्गत्वातहि कृत्रिम का असेना पण थोडी अपूर्णत्वाची तीट लावल्याने ते जास्त मोहक दिसते त्याचप्रमाणे व्यक्‍तीला सुद्धा थोडा दोष असावा, थोडी खोड असावी, असे वाटते ' * ससार-समाचार ', ' सिंध-मराठा', ' कराची डेली ' यानीहि खास अक काढले होते ते सवे पाहून कराचीच्या माहितगार माणसबला जर तुम्ही विचारता तर तो म्हणाला असता की, * ज्या अर्थी प्रभाशकर याच्या च रित्रा- बद्दल “सिव ऑनब्झव्हर'च्या के पुनियाच, 'डेली गॅझेट'च्या तारापोर याच आणि 'कराची डेली'च्या एम्‌ य्‌ अब्बासीच एकमत होत असेल तर प्रभाशकर हे फार मोठ्ठे माणूस आहेत॑, अस तेवढ्या एकाच गोष्टीवरून मानायला काही हरकत नाही कारण सहसा एकमेकाच्या मताच वावड असगारे हे तिघहि जेव्हा एखाद्या गोष्टी विषयी सहमत होतात, तेव्हा ली गोष्ट वादातीत आहे, हे खास । ' वत मानपत्रात पहिल्या पानावर पुढील मजक्र होता “ कराची शहराचे अध्वर्य पुढारी, उद्योगधद्यातळे महान्‌ व्यापारी, समाजधुरीण, मुत्सही, दानशूर श्रीमान्‌ प्रभाशकर याना आज पन्नासावे वषे सपून एक्कावन्नावे वर्ष लागत आहे त्यानिमित्त त्याचे अभिनदन करण्यासाठी जे निरनिराळे सावेजनिक व खाजगी कार्यक्रम ठरलेले आहेत ते असे-- सकाळी ७॥ वाजता थिऑसॉफिकल लॉजमध्ये जमशेट नसरवाजी मेहता याच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्मीय सामुदायिक प्राथना. र्ट पाऊलवाट ८ बाजता श्रीरामकृष्ण मठामध्ये स्वामी प्रणवानद याचे प्रवचन व भाश्ीर्वाद ९ वाजता कराची बदररोड एक्स्टेन्शनमध्ये * कुस्तकुज ' येथे साधु धासवानी याची प्राथना ९॥ वाजता कराची-कास्मॉंपालीटन कॉलनीमध्ये प्रिन्सिपॉल गोखले याचे ' शातिकुज ' बगल्यात अल्पोपाहार. ११॥ वाजता कराची म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कार्पोरेशनची विशेष सभा. दुपारी १ वाजता कराची क्लबात ' इडियन मर्चन्टस चेबर ऑफ कॉमसं तर्फे खाना सध्याकाळी ४ वाजता केमारी येथे कराचो पोटं ट्रस्ट व गोदोकामगार याच्या तफ सन्मान सध्याकाळी ६ वाजता ' खालिकदीना ' हॉलमध्ये कराची शहरवासीयाची जाहीर सभा व मानपत्र री सध्याकाळी ९ वाजता गव्हमेन्ट हाऊसमध्ये डिनर, वेळेच्या अभावी ज्या अनेक सस्थाच्या विशेष आमत्रणाचा कार्यक्रमात समावेश करता आला नाही, त्या सर्वानी सध्याकाळच्या जाहीर सभेत आपा- पल्या सस्थेमाफत मुद्दाम भाग घ्यावा, अशी' विनति आहे सेक्रेटरी, प्रभाशकर सत्कार समिती, कराची कार्यक्रमाच्या भरगच्चवणावरून प्रभाशकर याना कराचीला केवढी मात- मान्यता होती, हे ध्यानात येत होते वरच्या कार्यक्रमाची सुरुवात जरी ७ वाजता व्हावयाची होती, तरी असे अनेक इष्टमित्र होते की, त्याच्या मनात सावज निक कार्थक्रम सुरू होण्यापुर्वी प्रभाशकर याच्या राहत्या बगल्यावर जाऊन त्याना समक्ष भेटून त्याच्याशी बोलल्या शिवाय त्याचे समाधान झाले नसते सावंज।नक कार्यक्रम औपचारिक- रीत्या जो काही व्हायंचा असेल तो होईलच पण खासगी व्यक्तिश मंत्रीचा हा आवश्यक भाग होता, की अशा प्रमाशकर याना फार जवळ वाटणाऱ्या खास मित्रानी त्याना घरी भेटून त्याच्याशी हस्तादोळलन करून अभिनदनाचे प्रभाशकराचे आकस्मिक निधन २९ २६-४४” ८४५” थ्श ४४१ शध दोनचार शब्द त्याच्याशी स्वत शी बोलावे आणि प्रभाशकराच्या खऱया मोठे- पणाची कल्पन त्याच्या खात मंत्रीच्या परिवारात आपणास मानणार्‍या हजारो चाहत्यांच्या मोठ्या सख्येने बरोबर पटली असती कारण वततंमान- पत्रात काय, लिहिणाराने लाख शब्द लिहावे त्याला काही लागत नाही तसेच जाहोर कायंक्रमातून चार स्तुतीचे शब्द कमी किवा जास्त, त्या विशे- षणाना काही पेसे पडत नाहीत पण जेव्हा माणूस पदरचे आठबारा आणे खर्च करून तीन मैल दूर उठून जातो, आणि त्याच दिवशी ती व्यक्ति इतर समारभात॑ भेटावयाची असूनसुद्धा, मग त्याच्या घरी जावयास वेळ मिळणार नाही म्हणून, भल्या पहाटे उठून त्याची समक्ष गाठ घरी घेऊ इच्छितो, तेव्हा त्याच्या मनात खरोखरच आदर आणि प्रेम असले पाहिजे. प्रभाशकराच्या बगल्यावर जायला आठबारा आणे व्हिक्‍्टोरियाला कराचीत सहज द्यावे लागले असते कारण त्याचा प्रासादतुल्य बगला जुन्या हवाबदरा- च्या टेकडीवर बाधलेला होता जुने हवाबदर अथवा “ ओल्ड क्लिफटन ” कराची कॅन्टोन्मेटच्यापुढ तोन मेळ सहज होते तिये जायला ट्राम अथवा बसेस अर्थात्‌ नव्हत्याच बसेस त्या बाजूला जात पण त्या फक्त सध्याकाळी लोकाच्या फिरावयास जायच्या सुमारास प्रभाशकराना भेटायला जायचे त॑र.कोणत्या बगल्यावर असा प्रश्‍न नवख्या माणसाला साधारण पडला असत॥ कारण त्याचे बगले अनेक होते एक केमारील| होता, एक खारादरमध्ये असे, एक एक्स्टेन्शनवर असे सर्वांत मोठा जुन्या ह्वाबदरला होता, तर मलीरच्या बाजूला त्याची मोठी शेतीवाडी, मळा आणि बगला होता पण साधारणत: लोकाना एवढे माहीत असे की, बहुश ते जुन्या हवाबदरवरच्या बंगल्यात राहत विशेष काहो कामानिमित अथवा लहर लागली म्हणजे कुठेहि जाऊन राहिले तरी हवाबदरचा “आभास हा त्याचा मोठा बगला त्याचे नेहमीचे वस.तस्थान असे अधून मधून अचानक उठून ते मलीरला आपल्या शहेतीवाडीवर जाऊन राहात पण ते मलीरला गेले, याचा अर्थ त्याना कुणालाहि भेटायची इच्छा नाही, व ते गावात आल्या- शिव(य त्याची भेट व्हावयाची नाही, असा' मानीत. असा लहरीपणा प्रभाशकराच्यात खूपच असे. मग त्याचा उच्नार कुणी केलेला असो वा नसो, कुणालाहि न सांगता सवरता, कोणाचे कायंत्रभ.ठर- २० पाऊलवाट ४*/५६« */११/१* “€ “४२४” शट 4१८ “४ 4्शध २.५६ ४८ ४५५” लेले आहेत वा नाहीत याची यत्किचितृहि फिकौर न करता, ते खुशाल उठून नाहीसे होत आणि काही दिवसाच्या अज्ञातवासानत'र पुन कराचीत हजर होत अज्ञातवास इतक्याच अर्थाने की, ते प्रत्यक्ष त्याच्या मलीरच्या शेती- वाडीवर असत का तेथून आणखी कोठे जात, हे कळायला मार्गे नसे एवढच काय पण खह्‌ मलीरच्या बगल्यांवर तरी ते काय करत'र्‍याचा कुणाला पत्ता नसे कारण तिथे सर्वाना मज्जाव असे तिथे जव्हा काही फाजील चौकस लोकानी जाऊन अनाहूतपणे त्याना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा कपोन्डच्या भितीच्या मख्य दरवाज्यावरील दरवानाने ' आत जाण्याचा हुकूम नाही ' एवढाच एक मत्र म्हणून त्याची बोळवण केल्याचे ऐकिवात होते पण प्रभाशकराच्या अशय लहरोपणामुळे सुद्धा त्याच्यावर कुणाचा राग होणार नाही इतके त्याचे इतर गुण लोकाना प्रिय असत भेटीची ठरवलेली वेळ चुकल्यानत॑र पुन प्रभाशकराची गाठ पडल्यावर, त्याच्या तेजस्वी चेहर्‍्या- कडे पाहिल्यावर पाहणाऱ्यावर त्याची एवढी मोहिनी पडे की, त्याच्यावर रागावणे अथवा भाडणे हे जवळ जवळ अशक्‍य कोटीतच बसे! आज सकाळी ' आभास ' बगल्यावर त्याच्या खास मित्राची गर्दी झाली होती बगला कसला, राजवाडाच होता खरा तो । आजूबाजूच्या रेताड रगात ' आभास ' आपल्या सोदर्याने खरोखरच स्वर्गाचा आभास निर्माण करी त्याची सर्वे बाधणी जोधपूरकडल्या लाल दगडाची केलेली होती बाहेरचे मोठे आवार, त्या सभोवतालची मोठी दर्शनी भित, यामुळे बगल्याला मोठा उठाव येई या भितीला अधूनमधून कोपर्‍यावर बुरूज होते त्याच्या- वरच्या महिरपि, कमानी आणि कळस यानी पोर्वात्य कारागिरीची सूचना एकदम मिळे आवारातील मोठा बगीचा फार रेखीव नी हिरवाचार दिसे त्याच्या अधूनमधून कारजी, पाण्याची लहानमोठी टाकी आणि लताकुज- पुष्पकुंज विखुरलले होते नतर मुख्य इमारत सुरू होई त्याची बाधणी तर पुरे- पूर पौर्वात्य धर्तीवर होती मोठी दालने, कमानी, नक्षीकाम आणि खोदकाम केलेल्या जाळेथा आणि खिडक्या, मेघडबर्‍या, छोटे मोठे घुमट, शिखरे आणि कळस याच्या सुदर मिलाफांने प्रासांदाला फारच अवर्णनीय शोभा येई. खालच्या मजल्यावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, हे अशा एक!हून एक छोट्या होणाऱ्या भाकाराने बाधलेले होते की पाहाणाराचे चित्त सर्व बगल्यावरून हलके हलके प्रभारकराचे आकस्मिक निधन ३१ नकळत खचीत आगून, पण ते हमखास शेवटच्या कळसावर केद्रित व्हावे अशी खुबीदार ती बाधणी होती कळस खरोखर सोन्याचा होता, का त्या- वर सोन्याचा मुलामा दिला होता, याबद्दल सपत्तीवर भाळणारे लोक खूप वितडवाद घालीत पण इतके मात्र खरे की, समुद्रकिनार्‍याच्य़ा पाश्‍वंभ्‌मिके- वर, आजूबाजूच्या रेतोच्या रगावर विरोवाने उठून दिसणाऱ्या ताबड्या प्रासादाच्यावर, सूर्याची प्रभा पडलेला तो सुवर्णकळस मोठा आकर्षक होता खास ! या ' आभास ' बगल्याच्या खालच्या मोठ्या दालनात जी खास मित्र- मडळी जमली होती असे म्हटले, त्याच्यात कराचीतले बहुतेक सारे शिष्ट लोक दिसत होते त्यामधे कॉंग्रेसपक्षीय वद्ध व्यापारी ह्रिदासलालजी होते, व लोलजी महरोत्रा होते, जेठी शिपाइमलानी होत्या, राष्ट्रीय मुसलमानाचे पुढारी खान बहाद्दूर अल्लाबक्ष होते, तर आपल्या स्थूल शरीरयष्टोने व विनोदी वृत्तीने सदेव हास्याची खसखस पिकवणारे खान बहाद्दूर गबोलहि होते सिंधी हिंदूचे पुढारी नोचलदास वझिरानो होते, त्याचप्रमाणे डॉ गिडवानी हे कॉंग्रेस पक्षाचे अध्वर्य होते कामगाराचे पुढारी म्हणवणारे नारायणदास बेचर, पारशी जमातीतळे दानशूर दिनशा, मस्लीम लीगचे शेख अबदुल मजीद, एम्‌ एच्‌ गदर व जी एम्‌ सय्यद होते. मॉन्टफडे रिफॉर्मस्‌ सुरू झाल्यापासून वर्षानुवर्षे ज्यानी मत्रिपदाचा जास्तीत जास्त उपभोग घेतला असे सर गुलाम हुसेन हिंदायतुल्ला गजगतोने चालत होते कराचीतल्या शिक्षण सस्थामध्ये प्रामुख्याने सबध येणारे त्याया- धीश रूपचद बिलाराम, डी जे सिंध कॉलेजचे प्रिन्सिपॉल बुटाणी, व प्रो ग्रबक्षाणी होते तर इजीनिर्यारर कॉलेजच्या म्रिन्सिपॉलवदाशी विसगत वाटणारा पाढरा कुडता अगात घालन हिडणारे प्रिन्सिपॉल गोखले होते तसेच श्रीमान्‌ शेट शिवरत॑न मोहता होते. त्याचप्रमाणे ९०५च७०्ट ०1१ 101७) 01 1९88001 ' म्हणून ओळखले जाणारे एन्‌ डी मलीक होते. व्यापार, राजकारण आणि समाजकारण या सर्वातव पारमाथिक दृष्टीचा मिलाफ करून, व्यवहार आणि धर्मं याची सागड घालण्याचा प्रयत्न करणारे, वयोवृद्ध नागरिक जमशेद नसरवानजो मेहता हे होते. याखेरीज अनेक कमी- जास्त माहिती असणारी माणसे जमलेली होती. २२ पाऊलवाट ब्र शभ -* प्रभारकर ६॥ 'ला नेहमी पोषाख करून भेटावयास सकाळी येणार्‍या लोकाच्या मुलाखतीसाठी खाली येत आजच्या त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच ते खाली आले की, त्याचे समक्षच अभितदन करावे, अशा हेतू- नेच खालव्या दालनात' ही मडळो वाट पहात होतो साडेसहा होऊन जंव्हा पावणे सात व| जग्याची वेळ आलो तेव्हा सर्व लोक चळबूळ करू लागले कारण तेथून पुढच्या कार्यक्रमाला अनेकाना जायचे होते, तर कित्येकाना आपापली स्वतची कामे होती ज्या वेळेला दालनात लावलेल्या मोठ्या घड्याळाचा काटा सहापन्नासावर आला, तेव्हा काही लोकाच्या मनात आले को, प्रभा- शकराची लहरी स्वारी गावात आहे क! मलीरला निघून गेली ? पण चौकशी करता, ते नक्कोच ' आभास ' बगल्यात होते, असे कळले त्यातील अधिरे लोक म्हणायला लॉगळे को, “ इतक्या लोकाना तिष्ठत ठेवणे बरोबर नाही, हे प्रभाशकराच्या कसे लक्षात येत नाही! “ लोकावी चुळबूळ लक्षात आल्या- वर जमदोट नसरवानजी मेहतांनी नेहमीप्रमाणे हे अवघड काम पत्करले नमस्कार केल्यासारखे हाताचे पजे एकत्र जोडून, पण बोटे एकमेकावर आप- टीत द्रुतगतीने जमशेट पुढे गेळे आणि त्यानी प्रभाशकराच्या सेकेटरीस विचा- रले की, “ प्रभाशकराना उदश्योर का लागला ? मी जाऊन त्याना लोकर खाली येण्यास सागणार आहे सेक्रेटरी म्हणाला, “ त्याना उश्योर कसा लागला हे काही कळत नाही, माणस आज भेटावयास येणार हे त्याना माहोत आहे व म्हणून ते आज आपल आन्हिक उरकण्यासाठी पहाटे चारासच उठले मी दहा मिनिटापूर्वी डोकावून आलो तेव्हा त्याच्या प्रार्थनाम दिरामधे ते बसलेले होते वाटल तर आपणच चला म्हणजे फिरून डोकावून पाह ” असे म्हणून तो जिन्याची वाट दाखवून पुढे जाऊ लोगला, व त्याच्या मागोमाग जमशेद निघाले प्राथेनामदिराच्या दरवाज्यात येऊन जमशदानी कानोसा घेतला दार लोटलेले होते, ते त्याच्या सेक्रेटरीने थोडेसे किलकिले केले व तो भीत' भीत आत डोकावून पाहू लागला प्रभाशकर प्रार्थनामदिरात असताना, अथवा ज्या वेळी, कुणी आपल्याला व्यत्यय आणू नये अशी त्याची इच्छा असे त्या वेळी जर एखाद्याने त्याना आत' जाऊन त्रास दिला, त॑र ते उसळून येत हे माहीत असल्याने सेक्रेटरी प्राथनाम दिरात पाऊल' ठेवायला धजत नव्हता. तेथे दोन प्रभाशकराचें आकस्मिक निधन ३२ मिनिटे उभे राहिल्यावर पायातोल पादत्राणे चटकन्‌ बाहेर काढून जमशेद आपण होऊनच आत शिरले त्याच्यामागोमाग सेक्रेटरीहि आत' गेला जमशेद नसरवानजी मेहता याची साधुपणाबद्दलची ख्या'त॑ व परमाथ, राज- करण व समाजकारण यातील व!|डलकोचा अधिकार एवढा मोठा होता की इतर लोकान जे नि्बन्ध असत ते जमशेदांना नसत' अगात' पारशी फॅशनचा बद कॉलरचा खादचा लाब कोट, त्याच रगाच्या खादं ची लाब विजार, पायातील पाढरे कॅनव्हसचे शज, डोक्यावरची घडीची साधी टोपी- असा त्याचा साधा पण नोटनेटका वेष पाहिला, पाढरे शुभ्र विपुल केस पाहिले आणि त्याच्या लालसर गोर्‍या तेज पुज चेहऱ्याकडे नी पाणीदार भेदक डोळ्याकडे पाहिले कौ, माणसाच्या मनात आदर नी विश्‍वास उत्पन्न झालाच पाहिजे त्याच्या व्यक्तिमत्वाच्या मोहिनीत कितीक लोक सापडलेले होते लोकाच्या आपल्यावरच्या विश्वासाच्या जाणीवेने जमशेद नेहमी वागत आणि त्याना मज्जाव असा कुठेच नसे , जमशेदानी दार पुरे उघडले आणि त्यानी प्राथनाम दिरात पाऊल टाकले प्राथनामदिर मोठ्या दाळनात होते त्याच्यात मोठमोठ्या खिडक्याना अपार- दर्शक काचेची तावदाने बसविलेली असत्याने, आत' उजेड हवा तेवढा असला त॑री, आतून बाहेरचे काहीहि दिसत नसल्याने, आतल्या शाततेच्या वाता- वरणाला बाहेरचा उपसर्ग होत नसे प्राथनाम देराच्या साऱ्या भिती भगव्या रगाच्या होत्या आणि त्यावर कोणत्याहि तजबिरी वगेरे काही नव्हत्या जमिनीवर ताबड्या रगाच्या ग्लेज्ड टाईल्सनी फरसबदी केली होती दाल- नाच्या पलिकडच्या भितीजवळ एक सगमरवरी चौथरा होता त्यावर पद्या- सन घालून ध्यानस्थ बसलेल्या प्रशात मुद्रेच्या देवतेची मात होती ती मति कृष्णाची होती, रामाची होती, बुद्धाची होतो वा विष्णूची होती, हे कळ- ण्यास काही मार्गे नव्हता कारण राम म्हटला तर धनुष्य, कृष्ण म्हटला तर बासरी, विष्णु म्हटला तर शख-वक्र-गदा वगेरे त्या त्या देवताची खणेची चिन्हे असतात ती त्या मूर्तीवर काहीच नव्ह्ती कदाचित्‌ प्राथना करताना, ध्यान केद्रित करण्यासाठी केवळ मदत, व पावित्र्य आणि ईश्वराचे इतर अनेक गुण याचे केवळ एक द्योतक म्हणून त्या ध्यानस्थ देवतेची मूति त्या चौथऱ्यावर स्थापली असावी ! शड पाऊलवाट चौथर्‍याच्या दोन्ही बाजूस 'दोन पुरुषभर उचीचे वजनदार, चकचकोत पितळेचे नदादीप पाजळत' ठेवलेले होते त्याच्यामधल्या ज्योति सदैव तेवत ठेवलेल्या असत चौथर्‍यावर मूर्तीच्या पुढे पायाशी एक ताज्या फुलाचा लहानसा ढीग ठेवला होता त्याच्या शेजारी एका चादीच्या उदबत्तीच्या घरात चार उदबत्त्या जळत होत्या त्याचा वास फुलाच्या मद सुवासात मिसळून तिथे दरवळत होता चोौथऱ्याच्या पुढे खाली फरशीवर एक चौकोनी दर्भासन घातलेले होते. त्याच्यावर खुरमाडी धालून, पुढे वाकून हात आणि डोके चौथर्‍्याच्या कडेवर टेकून प्रभाशकर मूर्तीपुढे वितम्त्र स्थितीत बसलेले दिसले त्याचे काळे लाब केस चेहऱ्यावरून पुढे ओघळून त्याचा चेहरा त्या- खाली झाकून गेला होता हाताचे पजे कपाळाच्या खाली असल्यामुळे तेहि दिसत नव्हते फुलाच्या ढिगाच्या उजव्या बाजूस रुप्याच्या हालकारतोत कापूर जळून खाली चौकोनी काळसर डाग पडलेला होता दरवाज्यातून आत प्रवेश करून जमशेद चार पावले चालून पुढे आले पण प्रभाशकराचा सेक्रेटरी त्याच्या मागेच उभा होता ध्यानधारणा व योग इत्यादीमध्ये स्वत त्याची हि गति असल्याने प्रभाशकराना ध्यानस्थ पाहिल्या- वर उशीर होत आहे, हे ध्यानात असूनसुद्धा एकदम हाका मारणे त्याना रुचले नाही त्यानीहि प्रभाशकराना बोलावण्यापूर्वी आपणहि दोन्ही हात जोडले, नेत्र मिटले आणि क्षणभर तेहि ध्यानमग्न झाल्यासारखे दिसले मग जमशेदानी एकाएकी डोळे उघडले-आणि ते तपतेच मागे वळून प्रार्थना- मदिराच्या बाहेर आले सेक्रेटरी त्याच्या मागोमाग आला त्याने विचारले, “काय झाल ? तसेच बाहेर का आलात ? ” तेव्हा जमशेदानी त्याच्य़ा खाद्या- वर हात ठेवून म्हटले, “ प्रभाशकर कालवश झालेले दिसतात. पण काही शिष्ट मडळीना बोलावून आणून सर्वानी पाहाण बर ” त्यानी जाऊन खाली जमलेल्या मित्रमडळीपेकी पाचसहा लोकाना बोला- वून आणले ही सर्व मडळी पाय वाजवीत, मोठ्याने बोलत, घाईघाईने वर आलो त्या सर्वानी जवळ जवळ एकदमच विचारले “ जमशेद, प्रभाशकर कुठ आहेत? ” जमशेदानी नुसता हात वर आकाशाकडे राखवीत म्हटले, “ते गेले । ते आपल्यात आता नाहीत! ” या बोलण्याचा अर्थ कुणालाच कळेना. “६ ्श र 42४५४४४५४१ “५८५. ४५४१४१७ प्रभाशकराचे आकस्मिक निधन ३५ “ म्ह्णजे काय ? “हणजे काय? ” असे त्यानी पुन विचारल्यावर जम शद म्हणाले, ' प्रभाशकराना देवाज्ञा झाली । ते कालवश झाले आहेत । । ” आणि यानतर गलबला आणि गोधळ याला सुरुवात झाली त्या सहापैकी काही लोक प्रार्थनामदिरात शिरले, तर काही हतंबुद्ध होऊन जागच्या जागी- * हे काय झाल बुवा ! काय हा विचित्र योगायोग । ” इत्यादि नुसते आचर्यो- दृगार काढीत उभे राहिले, तर इतर काही गर्दीगर्दीने खाली जाऊन हावभाव करीत व अधवट वाक्‍्यानी सर्वे लोकाना ही आश्‍चर्यकारक बातमी केव्हा नी कशी सागू, असे होऊन बोल लागले बघता बघता, एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसर्‍याला, असे होत होत ही आश्‍चर्यकारक अघटित घटना वणव्या प्रमाणे पसरत पसरत सवे कराचीभर होण्यास थोडा अवधि लागला बरोबर काय झाले, याचा कुणालाच फारसा उलगडा नव्हता बरेच लोक तक करीत, व त्याच्यात आपल्या पदरचा मीठमसाला घालीत, त्यामुळे थोड्याच वेळात जे अनेक लोक ' आभास ' बगल्याकडे जमू लागले, त्याना खरोखर काय झाले, याचा पत्ता नव्हता मनुष्यस्वभावाला देन दिन कार्यक्रमाच्या सारखवटपणामुळे कुठली हि नवी चव आवडते पण त्यात' अशी काही अद्भुत घटना झाली म्हणजे तर त्या गोष्टीचे चवितचवण करून तिची चव जिभेवर पुष्कळ वेळ घोळत ठेवणे त्याला बरे वाटते आताच पहाना ज्या प्रभाशकराचा एक्कावन्नावा वाढदिवस उत्साहाने करण्याचा सर्वांनी चग बाधला होता त्यानाच नेमक्या वाढदिवसाच्या सकाळी अशा विचित्र परिस्थितीत मृत्यु यावा, ही किती चमत्कारिकगोष्ट । जे कार्यक्रम आणि समारभ प्रभाशकर याना जास्त आयुरारोग्य चितण्यासाठी ठरवलेले होते, त्याचे रूपातर दुखवट्याच्या सभेत व्हावे, हा केवढा देव- दुविपाक ! ही बातमी कळल्यावर लोक टोळक्या टोळक्यानी ' आभास ' बगल्यावर जमू लागले या मृत्यूमुळे खरोखर हानि झाली, सार्वजनिक आयु- ष्यातील एक स्थितप्रज्ञ माणूस गेला, या विचाराने काही माणसे हळहळत होती. त'र मोठा प्रसिद्ध माणूस वारला, आज सब बाजारहाट, कोटेकचेर्‍्या बद राहणार, मोठी पाहाण्यासारखी स्मशानयात्रा निघेल, निर निराळ्या पुढाऱयाची चागली भाषणे होतील ती आपण समक्ष हजर राहून पाहिली, ऐकली पाहिजेत, कारण असे डोळ्याचे पारणे फिटणारे प्रसग काही नेहेमी २६ पाऊलवाट २.०० < ळू २-“ ब्ध घडत नाहीत, अश्ली अभूतपूर्व स्मश्यानयात्रा कधी काळी व्हायची ती पाहिलीच पाहिजे, अश्या विचाराने पुष्कळ बघे लोक जमत होते. प्रभाशकराना मोठे का मानीत, त्याची थोरवो कशात होती या विचाराचा त्याना गध नव्हता, तर केवळ नवलाईचा प्रसग समक्ष पाहायला मिळणार एवढीच कृतुहलाची गोष्ट होती इतर बहुतेक लोक कोणत्याच विदेप विचाराने आलेले नव्हते अशाना स्वत चा असा काहीच विचार असत नाही त्याना इतरानी जो सुचवावा तो त्याचा विचार एखाद्या वक्त्याने ' वासासि जोर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा, न्यन्यानि सयाति नवानि देही ' असा भाषणाचा सूर काढला असता, व ' मरण प्रकृति शरीरिणाम्‌ म्हणून अश्रु ढाळणे बरोबर नाही असे म्हटले असते तर या लोकानी माना डोलवून डोळे टिपळे असते नी रडणे थाबवले असते पण दुसर्‍या एखाद्या भावना' चेत,वणार्‍्या वक्त्याने ' प्रभाशकर गेले! हिमालयाच्या शिखराच्या रागेत ज्याप्रमाणे गौरोशकर सर्वात धवल नी उच्चतम तसे ते होते असा माणूस शतकामध्ये एखादा होतो ! केवढी आमची पुण्याई की आमच्यामध्ये त्याचा जन्म गेला पण त्याच्या निधनाने आम्ही सव पोरके झालो आहो आमच्या डोळ्यातून अश्रूच्या गगायभूना कितीहि वाहिल्या तरी आमच दुख हलक होणार तरी कस ? ' असे गहिवरलेल्या कठाने विचारल्याबरोबर या लोकाच्या डोळ्याना अश्रूच्या शब्दश धारा लागल्या असत्या बहुजन मत म्हणून ज्याला म्हणतात ते शाडूच्या चिकण मातीसारखे असते त्याला वाकवावे तसे ते वाकते, घडवावे तसे घडते चागल्या कारागिराच्या हाती त्याच्यातून विध्नहर्त्या मगलमूर्तीची घडण होऊ शकते, तर दुसर्‍या एखाद्या कुभाराच्या हाती गाजा नाही तर अफीण पिण्याला त्याची चिलीमहि बन्‌ शकते थोड्याच वेळात * आभास ' बगल्याच्या आवारात, त्याच्या भोवताली, मोठा जनसमर्द जमला होता इकडे प्रार्थनामदिरामध्ये बरीच शिष्टमडळी जमली पण त्यात घरची माणसे अशी काहीच विशेष नव्हती प्रभाशकराच्या नात्याची अशी कुणीच माणसे नव्हतो प्रभाशकराचे पूर्वी लग्न झालेले होते, ते विधुर होते, का प्रभाशकराचे आकस्मिक निधन २७ अला शध ् अविवाहित'च होते हे कुणालाच माहीत नव्हते त्याची कौट्बीय अशी कुणीच मडळी नव्हती त्याचे खासगी आयुष्य हो एक लोकाना रहस्यमय गोष्ट होती कुणालाच त्याबद्दल फारशी माहिती नव्हती त्यानी वाढवलेली व मानलेली दोन माणसे मात्र असतं त्याच्या घरी एक तरुण विद्यार्थी असे त्याला म्हणत शिरीष तर दुसरी एक तरुण मुलगी असे तिचे नाव ' स्रग्धरा ' होते जेव्हा प्रभाशकर कालवश झाले असे वाटून ही सर्वे माणसे प्रार्थनामदिरात शिरून पुढे गेली, व प्रभाशकराना मूर्तीपुढे नम्र झालेल्या स्थितीतून उठवून हलविण्यासाठी त्याना उचलू लागली, त्या वेळी सर्वाच्या तोडातून आणखी एक आईचर्योद्गार निघाला कारण प्रभाशकराच्या हाताखाली चौथऱ्यावर एक रिव्हॉल्वर असल्याचे आढळून आले ! या नव्या घटनेने लोकाच्या कुज- बुजीला नवीनच भरती आली ज्या स्थितीत रिव्हॉल्वर सापडला, त्यावरून साहजिकच लोकाच्या मनात कुतूहल निर्माण झाले प्रभाशकरानी प्रार्थना- मदिरात आपल्याबरोबर रिव्हॉल्वर का नेले ? त्याचा हेतु काय असावा ? ही नवी घटना बाहेर जमू लागलेल्या लोकाना जसजज्ली कळू लागली तसतशी त्याच्यामध्येहि वाच्यता सुरू झाली बाहेरच्या सर्वे लोकाना आतं घडलेली प्रत्येक गोष्ट समक्ष पाहता न आल्यामुळे ऐकिवात आलेल्या सत्यतेच्या अशावर त॑के आणि कल्पना याचा पाक घालून त्याचा मन मानेल त॑सा हलवा ते फुलवीत लोकाच्यामध्ये असे बोलणे आता सुरू झाले की, प्रभाशकराच्या मृत्यूत काहीतरी मोठे रहस्य ढडलेले आहे कोणी विचारीत, ' प्रभाशकराना आत्महत्या करण्याची जरूर पडली अस कोणच मानसिक दु ख त्याना टोचत असाव ?' एवढा मानमान्यतेस पोचलेला मोठा माणूस जेव्हा जगातून मागच्या दाराने गुपचूप बाहेर पडतो, तेव्हा जगाला शहाजोगवणाने तोड दाखविण्याचे धेय त्याला होत नाही जग आप- ल्याला आपण जे आहो असे मानते, आणि आपण वस्तुस्थितीत जे असतो, त्यामधे जर तफावत असली तर ती तफावत जगाच्या ध्यानात येण्यापूर्वीच लोकापुढून काळे करावे, असे माणसाला वाटते कोरण आपल्या वागणुको- तला दुटप्पीपणा उघडकीस आल्याने आपली मानखडना होईल असे त्याला भय वाटते. मोठ्या प्रसिद्ध माणसाच्या अशा कितीक गोष्टी असू शकतील २८ पाऊलवाट की, ज्याच्या प्रसिद्धीमुळ त्याना सकट पडेल श्रीमान माणसाला दिवाळखोरी येण, प्रामाणिकपणाचा आव आणणारा माणूस लफगा ठरण, साधुत्वाचा आव आणणारा माणूस नीच ठरण, नीतिमान म्हणून प्रसिद्ध असलेला माणूस व्यसनी अथवा बाहेरख्याली ठरण, अशा कारणानी कित्येक लोकानी आत्म- हत्या केल्याची उदाहरण आहेत आत्महत्या नसली तर दुसरी शक्‍यता खुनाची । मोठ्या माणसाला शत्रूना काय तोटा ? त्याचा मोठेपणा ज्याना पाहवत नाही असे शत्रु अस- त त त्याच्या अस्तित्वामुळे ज्याच्या वाटेत मोठी धोड असते, व ती नाहीशी करण्याल, या व्यक्तीलाच जगातून उठवले पाहिजे असे ज्याना वाटते, असे रव्रु असतात अशा शत्रूपेकी कोणी त'॑र नसेल केला प्रभाशकराचा खून ? तिसरा सभव म्हणजे साहजिकपणाने मृत्यु येणे पण हा सभव फार फार दूरचा कारण नेमक्या वाढदिवसाच्या दिवशी देवापुढे' बसलेले असताना मरण येणे, ही इतको अद्भुत गोष्ट की, तिची शक्‍यता अत्यत' कमी. शिवाय अश्या मरणात बातमीदाराना अथवा लोकाना चमचमीत बातमीचे खाद्य कुठे मिळते ? मोठ्या माणसाचे मरण हे जरी ठळक बातमीच्या सदरात जमा होत असले, तरी ते बेचवच त्यापेक्षा जास्त खुसखुशीत बातमी म्हणजे मोठया माणसाचे मरण रहस्यपू्णे घटनेने होणे, या अद्भुत रहस्याच्या पिपासेने साध्यासुध्या सरळ गोष्टीतून जिथे माणसे मुहाम रहस्य उकरून काढायचा प्रयत्न करतात' तिथे प्रभाशकराना ज्या तर्‍हेने मृत्यु आला त्या तऱहेत रहस्य- मय कोडीच्या कोडी लोकाना आढळावी, यात काय नवल ? आता आज स्मश्ानयात्रा निघते का नाही, का या मृत्यूचे गूढ उकलण्या- साठी ही गोष्ट पोलिसाच्या हाती सोपवावी लागते, का मृत्यूत्तर वैद्यकीय तपासणी करायची पाळी येते, हे कुणाला कळत नव्हते पण शेवटी आश्‍चर्याची गोष्ट अशी की, वरिष्ठ पोलीस अधिकारी वगेरे येऊन, त्यानी खुह्‌ कमिशनरसाहेबाच्या कानावर गोष्ट घालून खुद त्याच्या विचाराने नेहमीप्रमाणे स्मशानयात्रेला परवानगी दिली यामुळे लोकाच्या रहस्यशोधक बुद्धीला वाव न मिळता मोठी स्मशानयात्रा निघाली पण प्रभाशकराच्या मृत्यूवर आणखीन्‌ प्रकाश पडायला हवा, त्याशिवाय त्याच्या नदीचे मूळ नि साधूचे कूळ शोधायला मी का लागलो ? ३९ मृत्यूची घटना सहीसाफ आहे अज्ली कुणाची खात्री झाली नव्हती आणि हे रहस्य न कळल्याचे शल्य लोकाच्या मनात डाचत राहिले वर्तमानपत्रात अधिकृतरीत्या एवढी एकच बातमी सरकारकडून छापा- वयास दिलेली होती “कराचीचे प्रसिद्ध नागरिक श्रीमान्‌ प्रभाशकर याना ' आभास ' बगल्या- वर आज सकाळी देवाज्ञा झाली त्याच्या एकावन्नाव्या वाढ दिवसा निमित्त अनेक सार्वेजनिक कार्यक्रम आखलेले होते त्यासाठी घरून निघण्यापूर्वी सकाळीच त्याच्या प्राथनामदिरात ते कालवश झालेले आढळून आले ' आपल्या मरणाबाबत घातपाताची शका घेण्याचे कारण नाही, व दुसऱ्या कोणाचाहि सशय घेण्याचे कारण नाही ' एवढे प्रभाशकर यानी लिहून ठेवलेले आढळले. त्याच्या मृत्यूनिमित्त शोकप्रद्शनार्थ जे काही सावंज(नक कार्यक्रम होतील त्यात सर्वाना भाग घेता यावा म्हणून, व त्याच्या स्मृतीला मान देण्यासाठी सर्वे सरकारी ऑफिसे, शाळा-कॉलेजे, बॅंका वगंरेचे व्यवहार दोन दिग्स बद राहातील ” डं पाऊलवाट या म्हणण्याची सत्यता मला पुढे प्रभाशकराच्या चरित्रात दिसून आलोच. पण त्याहोपेक्षा जवळ म्हणजे माझ्या स्वत च्याच बाबतोत मला त्याचे प्रत्य- तर आले प्रभाशकर याच्या अद्भुतरम्य नी रहस्यपू्णे च!रत्राचा उलगडा करायचा ज्या वेळी मो निश्‍चय करेला, त्या वेळी हा गोष्ट किती अवघड होईल याचा मी विचार करीत' बसलो नाही, तर मनात विचार आल्यावर तो पार पाडायचा, अशी पक्‍्को खूणगाठ मनात वाधली, आणि कार्याला सुरुवात केली मी जर त्यावेळी विशीपचविशीच्या उमेदीत नसतो तर मी अशा विचित्र कामाला हात घालण्याचे साह्स केलेच नसते कारण त्या वेळी माझ्य! मनात मला काथ शोधायचे आहे, याचीच नीट कल्पना नव्हती, मग ते शोधायचे कुठे व कसे याची कल्पना असणे तर दूरच राहिले मी प्रभाशकराच्या एकावन्नाव्या वाढादेवसाच्या वेळी आणि अर्थातच त्याच्या' मृत्यूच्या दिवशी कराचीतच होतो त्या सर्वे घटनेने माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की या अद्भुतरम्य चारेत्राच्या माणसाची पूर्ण माहिती आपण जमवावी, अशी माझ्या मनाने उचल खाल्ली तरुण माणसे फक्त तरुगीच्याच प्रेमात पडू शकतात, असे नाही तरुण माणसे एखाद्या कार्याच्याहि प्रेमात' पडू शकतात ज्यामुळे माणसाचे मन खेचले जाईल अशा प्रेमाखेरीज इतर कितीक गोष्टी असू शकतोत॑ त्याच्याबहल इतका बोलबाला होत नाही, म्हगून त्या गोष्टी इतक्या चटकन्‌ लक्षात येत नाहीत नाहीतर प्रत्यक्ष आयुष्यात प्रेमाच्या आकर्षणाचा कवीनी गाइलेला बडिवार ज्यापुढ लटका ठरेल अशी कार्याची ओढ आणि तळमळ तरुण मनाला ळागलळेली कितीक उदाहरणे आढळतात माझेच पह ना मीर्‍या स्वनिमोजित कार्याच्या असाच प्रेमात पडलो अगदी तहानभूक विसरून मोया कार्याला स्वत॑ ला वाहून घेतले तुम्ही विचाराल की प्रभाशकराचे चारत्र शोबून काढायची मला एवढी सुरसुरी का यावी ? याचे उत्तर मी' देऊ शकतो पण त्याने तुमचे समाधान होईलच होईल अशी मात्र मला हमी देता येत नाही आणि त्याचे कारण प्रेमात पडणार्‍या माणसाच्या उत्तरासारखेच वेडसरपणाचे वाटेल प्रेमात पडणारा माणूस, का प्रेमात पडलो हे सागू लागला तरी इत'राना ते समपक कुठे वाटते ? वास्तविक कोणच्या गोष्टीने कुणाचे चित्त वेधले जाईल, आणि नदीचे मूळ नि साधूचे कूळ शोधायला मी का लागलो ? डर किती प्रमाणात, याला काहीच नियम-निर्बंध नाही माझ्या या कार्याला वाहून घेण्याबद्दल थोडेसे असेच झाले ज्या वेळी इतर बघे लोकाच्याबरोबर मी ' आभास ' बगल्यात प्रभा- शकराचे अत्यदर्शन घ्यावयास गेलो त्या वेळी त्याचे हव मागे तके लोड ठेवून जवळ जवळ बसलेल्या स्थितीत ठेवले होते प्रार्थनाम दिरातले पवित्र वाता- वरण, तिथली ध्यानस्थ देवतेची मति, आणि त्यापुढे ठेवलेल्या प्रभाशकराच्या मृत' देहावरचा भाव या सर्वाचा माझ्या मनावर फार परिणाम झाला माझ्या मनाला वाटले कौ, ' आभास * बगल्यासारखा प्रचड बगला स्वत' च्या कमाई- वर जो इतक्या अल्प कालाववीत बाव शकतो, त्याच्या बुद्धोचे बळ काही थोडे थोडके असू शकणार नाही कारण जगात माणसाच्या यज्षात दैवाचा वाटा असू शकेल, पण ज्या न्यायाने “ देवमेवातर पचमम्‌ ' म्हणतात, त्या न्यायाने देवाचा वाटा माणसाच्या यशात एक पचमाश धरता येईल पण बाकोचा उरलेला मोठा भाग माणसांच्या कतेबगारीला द्यायला नको का? असा कतंबगार माणूस इतर अनेक बाबतीत इतर श्रोमताप्रमाणे पैशाची उधळपट्टी करणे शक्‍य असताना, या प्रारथनामदिरासारखे सावे प्राथंनामदिर बाधून त्यात ध्यान, मनन, चितन करीत बसतो, ते का ? इहलौकिक यश ज्याच्या. आवाक्याबाहेर आहे, त्यानी वेदाताच्या गोष्टी सागित॑लेल्या मी ऐकल्या आहेत. ज्या लोकाच्या अगी एक दमडीहि मिळ- विण्याची कर्तेबंगारो नाही, अशानी मारलेल्या स्वार्थेत्यागाच्या गप्पा माझ्या परिचयाच्या आहेत पणज्या प्रभाशकराच्यासारख्या माणसाच्या आधीन लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही झाल्या आहेत, त्याचे मन त्या दोन्हीच्या आस्वादात' न रमता जास्त कष्टमय उपासना-मार्गाला का लागावे, याचें मला आश्‍चर्य वाटत' होते प्रभाशकराना टेकवून बसवले होते ते जगू काही पद्मासन घालून ध्यानस्थ बसावे, तसे दिसत होते त्याच्या अगावर घातलेल्या झिरझिरीत रेदमी उत्तरियातून त्याची कृश पण पीळदार आणि बाधेसूद श॑रीरयष्टि सहज दिसत होती. त्याच्या डोक्यावरून लाबसडक काळे कुळकुळीत केस बरोबर मधे विभागून, चेहर्‍याच्या दोन्ही बाजूस कानावर मानेवरून वर आणि खाद्यावर रुळत॑ होते. एकावक्नाव्या वाढदिवसाच्या वेळी माणसाच्या डोक्याच्या केसात पा.वा ३ डर पाऊलवाट “४५५४५” ब्क् “५६ (२४४ वन पाढरा केस एकहि दिस्‌ नये, ही गोष्ट सर्वसामान्य नाही पण त्याहीपेक्षा त्याच्या मुद्रेवरचा भाव पाहून मला जास्त विचार पडला ते कालवश झाले होते, असे सवे म्हणत होते, म्हणून मानणे भाग होते पण त्याच्या चेहर्‍्या- वर होदी ती प्रेतकळा नव्हे त्याची मुद्रा होती ध्यानस्थ बसलेल्या योग्याचो . चेहऱ्यावरचा भाव इतंका शात, समाधानी, कृतकृत्य होता को, स्थितप्रज्ञाची लक्षणे वाचून तो कसा दिसतो म्हणून मला कुणी विचारले, तर मी प्रभाणक- राच्या मुद्रेकडे बोट दाखवले असते मला त्याच्या मुद्रेवरून वाटले की,जीवनाच्या गूढ प्रश्‍नाचे उत्तर या माणसाला सापडलेले असावे ! माझ्या मनाला हरहर लागली की, खुद्द याच कराचीत हाच मोठा पुरुष गेलो कित्येक व्ष चालता बोलता हिडत असून मला त्याचा परिचय करून घेण्याची बुद्धि कही झाली नाही ? त्याच्या परिचयाने आपल्याला केवढा लाभ झाला असता । ज्ञानाचा मार्गे दिसला असता ! पण या सर्वांची जाणीव मला व्हावी अश्या वेळी की, त्या माणसाच्या तोडून यापुढे अवाक्षरहि निघणे शक्‍य नाही । याच विचाराने भारून जाऊन मो प्राथनामदिरात मागे सरून भितीला टेकून किती वेळ उभा राहिलो त्याचे अत्यदरशन घेण्यासाठी येणार्‍या हजारो स्त्री-पुरुषाच्या प्रवाहातून बाजूस सरून मी एका कडेला उभा राहिलो होतो एकानतर एक लहान मोठे स्त्रीपुरुष, सर्व जातीय व सवं धर्मीय, त्याच्या शवापुढे क्षणकाल नमून पुढे जात होते कित्ती कित्ती वेळ मी ते पाहात उभा राहिलो ! मला वाटले, जिथे अमेझॉन नदी दक्षिण अँटलाटिक महासागराला मिळते तिथे उभे राहिल्यावर शोधक बुद्धोने निघालेल्या जगप्रवाश्याला माझ्या- सारखेच वाटत' असेल दक्षिण अँटलाटिक महासागर जसा मोठा आणि प्रचड तसा हा मृत्यु आहे त्याला ज्याप्रमाणे हा महानद येऊन मिळतो त्याचप्रमाणे भ्रभाशकराच्या जीवनाचा प्रवाह येथे मृत्यूमधे मिळाला आहे अमेझॉन नद एवढ्या जोराने समुद्रात मिसळतो की त्याच्या मुखाच्या साठ मल पुढे समुद्राचे खारे पाणी मागे सरून तिथे फक्त गोड पाणीच सापडते त्याप्रमाणे इथे प्रभाशकराच्या अतकाली झालेले आहे. त्याचा जीवनप्रवाह मिळताना त्याच्या प्रचड आवेगाने प्रत्यक्ष मृत्यु जग मागे सरकला ।! या भृत्यूमुळे तेथे जमलेले सहस्रावधी जीव त्याचीच नव्हते का साक्ष देत? ज्या वेळी लहानसा ओहळ समुद्राला मिळतो त्या वेळी त्याची कुणी दस्वलहि नदीचे मूळ नि साधूचे कळ शोधायला मो का लागलो ? डड शी “४ जा लले “-* ८५ पडी शट क (मि घेत ताही तो ओहळ समुद्रात मिसळताना तो कुणाला कळतहि नाही त्या- उलट प्रभाशकराच्यासारखा प्रचड जीवनप्रवाह मृत्यूच्या समुद्रात जेव्हा मिसळ लागतो तेव्हा मृत्यु तो प्रवाह सहजासहजी आत्मसात्‌ करू शकत नाही त्या प्रवाहामुळे केवढी उलथापालथ होते! समुद्राच्या पाण्यात केवढी खळबळ होते! प्रभाशकराच्यासारख आयुष्य मृत्यूमधे विलीन होताना मागे एवढ्या स्मृति, एवढी कोति' ठेवते को, जीवनप्रवाहाला सपृष्टात आणण्याचे मृत्यूचे जे मुख्य कार्य ते अशा बाबतीत सहजासहजी साध्य होत नाही अशी महान्‌ व्यक्ति जाते, पण मागे मोठी कोर्ति ठेवून मृत्यूला आव्हान देत देत । पण वर उपमा दिलेल्या अंमेझॉन नदाच्या मुखाजवळ उभा राहाणाऱ्या प्रवाश्याला ते विस्तीण पात्र पाहन नुसता अचबा वाटत' नाही त॑र त्याच्या मतात आणखी विचार येतो कौ एवढा मोठा जलौध एकत्र जमण्यापूर्वी तो केवढ्या मोठ्या प्रदेशावरून वाहात आला असला पाहिजे ! किती शेकडो योजने अत॑र आक्रमून हा जलौघ आला असला पाहिजे कितीक पवंत, दऱ्या आणि खोरी, जगले यामधून या नदाने आपला मार्ग चोखाळला असेल । ज्या मानाने जलोघ मोठा, त्या मानाने त्याने आक्रमण केलेले क्षेत्रह मोठे म्हणून नदमुखाजवळ थाबण्यापेक्षा त्या नदाच्या प्रवाहाच्या अनुरोधाने आत बर शोध करीत गेल्यास केवढा मोठा पूर्वी न पा हिलेला प्रदे आपल्या दृष्टीस पडेल ।! या विचाराने प्रेरित होऊन प्रवाह्याला शोध लावीत अत प्रदेलात जाण्याचो उत्कट इच्छा होते माझ्या मनात बरोबर हाच विचार आला ज्या प्रभाशकराचे अत्यदशंत एवढे प्रभावी होते, त्याचे जीवनचरित्र केवढे रोमाचकारी अपले पाहिजे । नत्याच्या जीवनयात्रेचे भी जर परिशीलन केळे तर आपण केवढे ज्ञान आणि अनुभव याचे धनी होऊ । विक्षेषत प्रभाणकराच्या अज्ञात पूर्वचरित्राच्या रह्स्याने माझ्या शोधक बुद्धीला प्रतिबध न होता उलट जास्त स्फुरण चढलें आणि मी त्याच वेळी मनाशी निर्धार केला की, या महाभागाच्या चरित्राचा प्रवाह कोठून कोढून कसा कसा वाहात गेला ते हरप्रयत्नाने आपण शोधन काढूच काढू त्याकरिता श्रम व तनमनधन याची केवढीहि किमत द्यावी लागली तरी हरकत नाही आणि प्रभागकराच्या शवापुढे नत होताना याच साझ्या निदचयात मी त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद मागितला । 8 षाऊलवाट सवे बातमीचा साठा ज्याच्या जवळ नेहमी असतो असे मानतात त्या वत्त- पत्रीय बातमीदाराच्प्राकडे मी प्रथम धाव घेतली त्या वेळी मला असे आढळून आले की, कराचीतल्या सर्वे दैनिकानी प्रभाशकराच्या एकावन्नाव्या वाढदिवसा- निमित्त जे खास अक काढले आणि त्यात त्याचे जे मोघम गुणवर्णन केले, त्यापेक्षा विशेष जास्त माहिती त्या कुणालाच नव्हती बहुतेक सवे माहिती माझी मलाच शोधून काढावी लागणार हे मला कळून चुकले मी दोनचार दिवसानी जमशेदाच्या बगल्यावर त्याना भेटावयास गेलो त्याच्या बाहेरच्या व्हराड्यात' इतर पुष्कळ माणसे भेटावयास आलेली बसली होती कारण कराचीत्त कुणाहि माणसाला कसल्याहि तर्‍हेचा प्रश्‍न पडला तरी विश्वासाने आणि हक्काने जसे घरच्या वडिलधाऱ्या माणसाकडे जाऊन तो त्याचा सल्ला घेतो, त्याप्रमाणे येऊन लोक आपल्या अडचणी जमशेदाना सागत व त्याचा सल्ला घेत आणि जमशेदाचोहि थोरवी अश्शी को ते जात चित्ताने सारे ऐकून घेत आणि सल्ला देत त्याच्या एवढ्या मोठया माण- साला स्वत ची अशी कितो त॑री कामे असतात आणि त्यानी इतर अनेक प्रसिद्ध व्यक्‍तीच्या प्रमाणे वेळ नसल्यामुळे कुणाची भेट घेतली नसती वा ' अश्या लोकाच्या खाजगी बाबतीत आपण सल्ला देऊ शकत नाही, असे ते म्हणते तर ती गोष्ट वाजवी झाली असती पण जमशेदाचे तसे नस जगा- पेक्षा आपण कोणी वेगळे आहो, ही भावनाच त्याची नसे त्यामुळे आपपर भाव न बाळगता ते कुणाचीहि दुखे वा सकटे आपलीच मानून त्याचा परि- हार करायला सवे तर्‍हेने मदत करीत आणि विनावेतन चागला उपदेश किवा मदत मिळाली तर ती कुणाला नको असते ? सकाळी उठून जमशद खाली येण्याची बरीच माणसे आपापल्या कामा- साठी वाट पाहात होती माझ्या मनात आले की, काय हे सारे लोक विना- कारण याना सतावतात ? त्यांनी तोडाने काही म्ह॒टले नाही तरी इतर लोकानीच स्वत.चे स्वत. समजून, त्याचा वेळ उगीच घेणे बरे नाही, हेया लोकाच्या कसे ध्यानात येत' नाही ? मग माझ्या स्वत' च्या ध्यानात आले की प्रत्येकाला स्वत चे काम तेवढे महत्त्वाचे आणि इतराची कामे क्षुल्लक वाट- तात' मी स्वत तरी माझ्याच कामात मदत मागायला नव्हतो का आलो ? मग इतराना नावे ठेवायला मला हक्क कसा पोचतो? या विचाराने मी बत नदीचे मूळ नि साधचे कळ शोधायला मी का लागलो ? ड५ मनाशी हसतो तो जमश्लेद मःझ्य़ामागून तिथे व्हराड्यात आले नी माझ्या खाद्यावर हात ठेवून म्हणाले, “काय रे श्रीधर, का आलास ? ” मो चटकन्‌ उठून उभा राहात म्हटले- “ तुमच्याभी बोलायच होत “ मग, बोळ की “- ते म्हणाले आजूबाजूला बसलेल्या लोकाच्याकडे दृष्टिक्षेप करीत मी म्हटले, माझ्या कामाला जरा वेळ लागेल आपल्याशी सवडीन बोलायच आहे. आणि जरा एकोकड बसून बोलल तर बर होईल ” जमशेदाना ही वाक्ये ऐकायची नेहमीची सवय असेल कारण प्रत्येकजण अशीच सुरुवात करत असेल पण त्याबद्दल काढीहि न दर्शविता त्यानी मला व्हराड्याच्या आतल्या बेठकोच्या खोलीत नेत म्हटले- “ बस आताच मला सवड आहे काय तुला सागायच आहे ते साग ” ढे “* माग सागितल्याप्रमाण मी प्रभाशकराच पूर्वचरित्र शोधून काढून ते कदाचित्‌ लिहिणार आहे, ” असे त्याना सागितले तेव्हा ते म्हणाले-“ छान, चागली कल्पना आहे लिही' की ” “ पण मला तुमची मदत पाहिजे आहे ” “ कोणच्या तर्‍हेन ? “ तुम्हाला त्याच्याबद्दलचो जी सारी माहिती आहे ती तुम्ही मळा सांगाल का?” जमशेद हसून म्हणाळे-“ मला त्याच्याबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी सागेन ती माहिती मलाच काय कराचीतल्या बहुतेक लोकाना असेल कारण कराचीत प्रभाशकराच वास्तव्य बरीच वर्ष होत ” “त्या माहितोबद्दल मी नाही म्हणत, जमशेद ती मी इतर लोकाच्याकडून काढीन पण प्रभाशकर कराचीला येण्यापूर्वीच्या त्याच्या आय॒ष्याची हकिकत मला हवी आहे ” “ मग ती मला कथ्यी माहोत असणार ?--” त्यानी विचारले “कारण सरवेजण तुम्हाला विश्‍वासान स्वत.बद्दल सागतात. ” “ विश्वासान सागतात याचाच अर्थ त्यानी विश्‍्वासान सागितलेल्या गोष्टी ठर पाऊलवाट: मी इतर कुणाजवळ बोल नयेत,असा नाही का होत? नाही तर विश्‍वासान सागण्याचा हेतु काय ? ” “ नाही जमशेंद । माझा उद्देश केवळ कुणाच्यातरी खासगी बाबतीत नसत्या चाभारचौकशा करायचा नाही प्रभाशकर ही फार मोठी व्यक्ति होती, हो माझी खात्री झाली त्याच्या चरित्राच्या माहितीन माझ्या मनातं नेहमी उभ्या राहाणाऱ्या, जीवनाचा अर्थ काय? ' या माझ्या प्रश्‍नाच उत्तर कदाचित्‌ मिळेल, अस मला वाटत त्याची सवे अशी माहिती कुणा- लाच दिसत नाही, म्हणून ज्याना ज्याना ती असेल त्याच्या त्याच्याकड' जाऊन ती काढायची, अस मी ठरवल आहे म्हणून तुम्हाला जी माहिती असेल ती विचारायला मी मुद्दाम आलो. ' प्रभाशकराची गति योगाभ्यासात होती, ' अस काही म्हणतात. आणि तस असल त॑र समव्यवसायी या नात्यान तुम्हाला त्याची बरीच माहिती असण शक्‍य आहे त्याच्या पूर्वचरित्रावर प्रकाश पडेल, अशी सुद्धा माहिती तुम्हाला कदाचित्‌ ठाऊक असेल ” जमशेद म्हणाले, “ ठोक आहे, श्रीधर मला आहे तो माहिती मी तुला सागेन पण त्या अगोदर त्याच्या चरित्राची इतर सवं माहिती त्‌ स्वत ला' उपलब्ध करून घे, आणि मला येऊन साग, मग ति'च्यातले चुकलेले दुवे मी बसवून देईन ” थोड्याशा असमाधानाने मी त्याना विचारले, ती माहिती आता नाही का सागता यायची ?” जमशेद म्हणाले, “ सागता येईल, पण सांगण योग्य नाही व्हायच, कारण कोणचहि ज्ञान ते कळण्याला योग्य अशा परिस्थितीत कळल्यान फायदा होतो भलत्या वेळी ते कळल्यान त्याच! विपरीत अर्थ होण शक्‍य असत म्हणून मला' असलेल्या माहितीचा तो लोकाना कळून विपर्यास होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत' आहे मी त्याचा आशीर्वाद मागितला आणि नमस्कार करून आपल्या कामाला निघालो जमशेदाच्या भेटीनत॑र मी खूपच वेळ म्हणजे काही वर्षे या स्वेच्छेने स्वीकारलेल्या कामावर खर्च केली पण आता मला सागायला फार समाधान आणि थोडा अभिमानहि वाटतो की माझे हे कठीण कार्य मी तडीस नेऊ समुद्रजीवनाची थोडी मधुर चव ड््ज क्ल शकलो मला या कार्यात काय अडचणी आल्या, कुठे कुठे प्रवास करावा लागला, कोणकोणत्या माणसाचे पत्ते शोधून काढावे लागले व त्याच्याकडून कझ्लांकश्या युक्तिप्रयुक्तीनी मला हवी असलेली माहिती तुकड्यातुकड्यानी जमा करावी लागली, हे सवे तुम्हाला ऐकविण्यात काहीच हशील नाही म्हणन मी जमा केलेली सर्व माहिती एकत्रित करून व सगतवार लावून तुम्हाला निवेदत करीत आहे म्हणजे तुम्हाला समजावयाला सोयीचे होईल आणि जमडोदाना सागण्यापूर्वी मी जुळविलेल्या साखळीचे पुन एक पारायण झाल्याने सर्वे दुवे व्यवस्थित बसले आहेत, अशी माझी खात्री होईल मग त्यात उरलेले दोन दुवे घालावयाचे राहिले. ते जमशेदानी सागितल्यावर हा चरित्रग्रथ पुरा होईल प्रकरण ! ३-सभुद्रजीवनाची थोडी मधुर चव “ गरज हो शोधाची आई आहे ' अश्या अर्थाची' एक इग्रजी म्हण आहे पण विचार केल्यावर असे दिसते की, या आईला एकच नव्हे तर अनेक अपत्ये आहेत उदाहरणार्थे, गरजेमुळेच प्रावीण्य येते ज्याप्रमाणे भूक भाग- वण्यासाठी अन्नाची आयात करणे इग्लडला भाग पडले आणि त्यामुळे दर्या- वर्दीपणात इंग्लिश लोक पुढे आले, ज्याप्रमाणे जपानी लोक गरजेमुळेच उत्तम दर्यावर्दी झाले, त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या जवळसुद्धा आपल्या उबरठ्या- पाशीच एक दर्यावर्दी जमात॑ निर्माण झालेली आहे हिदुस्थान खडाच्या दक्षिण होपकल्पातून अरबी समुद्राच्या दिशेते जर दरवाज्याबाहेर पाऊल टाकले त'र सिलोनच्या उबरठ्याबाहेर लागलीच पुढे मालदीव बेटे गराहेत॑ या मालदीव बेटातले लोक फार उत्तम खलाशी म्हणून नावाजलेले आहेत. कारण त्याच्या बेटाचा सर्वे व्यापार बाहेर जगाशी फक्त समुद्रमार्गाने चालू शकतो मालदीव बेटे ही स्वतत्र असली आणि त्याचा स्वतः चा राजा असल त'री परचक्रापासून सरक्षण करण्यासाठी मदत' व्हावी व पूर्वीच्या समुद्रावर सत्ता गाजवणाऱ्या बलिष्ठ राष्ट्राशी सलोख्याचा सबध राहावा म्हणून मालदीव ड्ट पाऊलवाट ७४४४० ५८ बेटाच्या राजाने इग्लडच्या राजाचे माडलिकत्व मान्य केळे होते व त्याचा सबध सिलोनच्या गव्हर्नराशी येत असे मालदीव बेटाचा सिलोन देलाशी पुष्कळ व्यापार चालतो व दरवर्षी मालदीव बेटातून एक पडावाचा काफिला नजराणा घेऊन तो सिलोनच्या गव्हनंराला पोचविण्यासाठी येत असे तसेच हे पडाव लखदीव बेटाकडे व अरबी समुद्राच्या दोन्हो बाजूस असलेल्या हिंदुस्थान व आफ्रिका याच्या किनारपट्टोवरच्या बदरात येत जात असत इब्राहीम हा खरा मालदीव बेटाचा रहिवासी त्याने आठवण असल्यापासून लहानपणीच समुद्र पाहिला प्रथम समुद्राच्या कितार्‍्यावर हिडणे, त्यानंतर समुद्रतोरच्या उथळ पाण्यात ड॒बणे, असा त्याचा समुद्र-परिचय झाला बारा वर्षांचा झाल्यापासून तो मच्छिमारी बोटीवर बाहेर जाऊ लागला आणि नतर काही वर्षानी मालदीव बेटाहून परदेशी जाणार्‍या पडावांवर तो काम करू लागला त्याच्या वापजाद्यानी हाच दर्यावर्दीपणाचा धदा केला असल्याने इब्राहीम अभिजात दर्यावर्दी झाला होता. सरावाने एखाद्या धद्यात पारगतता आली तरी ती कष्टसाध्य व थोडी क्लिष्ट असते, पण अभिजातवणामुळे आलेल्या पारगततेत सुगमता, साहजिकता आणि सफाई जास्त उठून दिसते इव्राहीमच्या बाबतीत तरी तेच झाले होते तोहि मोठा पारगत, अनुभवी आणि कुशल दर्यावर्दी झाला होता त्याचा पडाव घेऊन तो अरबो समृद्रभर सफरी करी पडाव मोठा असला तरो छोट्या आगबोटीच्या मानाने तुलनेने हानच होता इब्राहिमचे आपला छोटा पडाव हाकारीत अरबी समुद्रातून नेण्याचे कसब पाहिले को काही शतकापूर्वी छोट्या गलबतातून साती समुद्रा- तून जलपर्यटण करून जगप्रदक्षणा करणाऱ्या दर्यावर्याची आठवण होणे अ- स्वाभाविक नव्हते तेहि असेच दर्यावर्दी होते त्याची गलबते लाकडाची असली तरी त्याची शरीरे पोलादी, छात्या निधड्या आणि मने वज़ासारखी असत धाडशीपणाने ते सफरी करीत इब्राहीममध्येहि दर्यावर्द्याचे हे गुण होते इब्राहीमचा पडाव कोकणपट्टीच्या किनार्‍याकिनाऱ्याने दक्षिणेकडे चालला होता पहाटेची वेळ होती दिवस चागल्या मोसमाचे असल्याने आकाशा- तला तारान्‌ तारा मोजून ध्यावा, अशी स्वच्छ हवा होती मतलई वारा किनाऱ्यावरून हलके हलके वाहात होता. त्यामुळे इब्राहीम नाखव्याने आपला पडाव किनारपट्टीच्या दोनतीन मेल अतरावरून चालविला होता. पडा- समुद्रजीवनाची थोडी मधर चव ४९ वल **_"-्न्क वाच्या मागच्या बाजूस सुकाणाजवळ असलेल्या छोट्या डेकवर एक बेठे छप्पर घातले होते. साऱ्या पडावावर हा गच्चोचा भाग तेवढा सर्वात सोयीस्कर आणि मोकळा होता या असल्या छोट्या पडावावर फारक्यी जागा कुठली असायला ?” त्याची सारी भिस्त दोन डोलकाठ्यावर व त्याच्यावर उभवल्या जाणाऱ्या दोन मोठ्या त्रिकोनी शिडावर पुढच्या मोठ्या त्रिकोनी निडाचे एक टोक जिये नाळेपाशी खचले जाई तिथेच नाळेवर फडकणाऱ्या जिबशिडाचा आरभ होई पडावाच्या पुढे पाण्यातून नाळ आकाणात खोच- लेल्या कटारीसारखी तिरपो, उच वर निघे तिच्या टोकाच्या आणखो वर जिब-बृम दहा बारा फूट पुढे येई जिबशिडाचे एक टोक जिब-जूमच्या टोकाला बाधलेले असे, तर दुसरे टोक पुढच्या डोलकाठीच्या माऱ्यावर पडा- वाच्या मागच्या बाजूल मागची छोटी डोलकाठी नी त्यावर मागचे त्रिकोनो शीड असे पडाव सारी गिडे उभारून चालू लागला म्हणज निळ्या आकाशा- वर पाढर्‍या शिडाच्या छोट्या मोठ्या त्रिकोनाकृति शोभून दिसत पडावाचा मधला सव भाग माल लादण्यास वखारोसारखा वापरीत फक्त मागच्या छपराखाली डकच्याखाली जेमतेम वाकून उभे राहाता येईल असा लाकडी माळा बाधलेला अस हा लाकडी माळा, त्याच्यावरचे गच्चोवजा डेक, आणि त्यावरचे छव्यर या जागेत बोंटीवरचे आठदहा लोक उठत बसत. एका माणसाला सुकाणाच्या दाड्यावर बसवून बाकोच सारे खलाशो छपरा- खालच्या डेकवर झापी गेळेले होते सुकाणाशी बसलेला माणूस उकिडवा खाळी बसून अर्धवट पेगत होता त्याने एका धोतरामध्ये आपले डोके आणि ञरोर गुरफटून,घेतले होते मोठ्या कष्टाने तो अधून मधून जेमतेम डोळे उघडी व आजूबाजूस समुद्रावर नजर टाकी पण लागलीच पहाटेच्या समुद्रा- वरच्या गार वाऱ्यात वब खोल जाततेत झोपेने त्याच्या पापण्या जड होत आणि त्याला ने कळत तो चार डुलक्या घेई पडावावरची जलपयंटने आगबोटीोपेक्षा फार निराळी बोलून चाळून आग- बोट व्यापारी कपनीची असल्यामुळे बोटीच्या कप्तानाला लोकर लौकर सफरी करून जास्तीत जास्त किफायत करवून देणे भाग पडे आगबोटीचा कप्तान झाला तरी त्याला कपनीच्या किनाऱ्यावरच्या अधिकारोवर्गाकडून पुष्कळ सासुरवास होतो. सफरीला वेळ किती लागला, कसा लागला, का लागला, ५० पाऊलवाट किती कोळसा खर्च केलात, इत्यादि अनेक गोष्टीची नोद करून त्याला कप- नोची खात्रो करून द्यावी लागते की त्याने कमीत कमी खर्च करून कपनीला जास्तीत जास्त नफा मिळवून दिला आहे त्याशिवाय आगबोटीला अनेक शास्त्रीय नौकानयनाची साधने बसवलेली असल्यामुळे जास्त वक्तशीर आणि हुकमी पर्यटण करावे लागते वाफेच्या इजिनाने फिरणार्‍या पख्यावर आग- बोट चालल्याने हवेची फारशी दखलगिरी कप्तानाला घ्यावी लागत तसे पण पडावाची तशी गोष्ट नव्हे एकत्र पडाव आकारःने फारच छोटा आणि त्यांचो मालकी सर्वस्वी त्याचा नाखवा इब्राहीम याच्याकडे तेव्हा इत्राहीमला जाब विचारणारा अल्लाखेरीज दुसरा कोणीच नसे इब्राहिमच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे तो आपला पडाव हाकारी कुठे जास्त थाबावेसे वाटले तर तो जास्त थाबे, एखाद्या ठिकाणाहून लवकर निघण्याचो मर्जी लागलो तर तो लवकर निघे बदरामध्ये मिळणारा माल कोणता घ्यावा, त्याची किमत किती येईल, पुढच्या कुठल्या बदरी त्याला जास्त किमत येऊ दकेल व त्याला स्वत ला जास्तीत जास्त किफायतशीर पडेल या सर्व गोष्टीचे आडाखे तो मनातल्या मनात बाधी आणि निर्णय घेई मोठी व्यापारो कपनी असली म्हणजे त्या व्यवस्थेचे फायद्याबरोबर तोटेहि येतात. कपनोची अनेक नोकर माणसे असल्याने मालक अथवा व्यवस्थापक केवढाहि कुशल असला त॑री कपनीचे काम सवे नोकर माणसाच्या सर्वसाधारण कामावर आणि कुवतोवर ठरते, पण इब्राहीमच्या बाबतीत तपा काही प्रकार नव्हता बोर्ड ऑफ डायरेक्टसंमासून ते चपराशापर्यंत सारी सस्था त्याच्याच एक- ट्याच्या डोक्यात सामावलेली असे भागोदार सारा तोच आणि मंनेजिग एजटहि तोच कारकन नाही, पत्रव्यवहार नाही, फायली नाहीत की महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्याची पोलादी कपाटे नाहीत'. इब्राहीमचा सवे व्यवहार बोलण्या- वरच चाळे आणि उत्तम स्मरणशक्‍तोच्या योगाने त्याच्या डोक्यात' त्याला लागणारी सारो माहिती व्यवस्थेने ठेवलेली असे त्याच्या जाकिटाच्या अगा- सरशी घट्ट बसणाऱ्या आतल्या दोन खिशात त्याच्या गलबताच्या नोदोचे दाखले व काही फार जरूरीचे कागदपत्र राहात तर त्याच्या कमरेच्या रुद आणि खोल कशात॑ त्याची सारी सपत्ति कसलेली असे पडावावर कोणत्याहि तर्‍हेची मोजदाद करण्याची वा नौकातयत करण्या- समुद्रजीवनाची थोडी मधुर चव ५१ ब्र न न्न साठी लागणारी साधने नव्हती पडावावर ना घड्याळ ना सेक्स्टट (तार्‍्या> चे वेध घेण्याचे यत्र ) ना दुर्बीण कालमापन ही गोष्ट अर्थशन्य होती. ज्याप्रमाणे इब्राहीमच्या भोवतालचा समुद्र अफाट पसरलेला होता व त्यात' फुटाचे मापच नव्हते आणि चार मैल इकडे काय वा तिकडे काय काही फरक नव्हता, त्याप्रमाणे कालाचाहि अथाग सागर त्याला सरचाराला मिळत होता. कजूषपणाने अथवा विनाकारण जिवाचा आटापिटा करून हातातल्या घड्याळाकडे पाहुन मिनिटामिनिटाने कार्यक्रम आखणे त्याला जाचक झाले' असते श्रीमत माणूस रुपये आण्याची कधी मोजदाद करतो का ? इब्राहीम- च्याहि खिजगणतीत' तास नसत रात्र दिवस, मध्यान्हीपूर्वीचा दिवस, दोन' प्रहर आणि सायकाळ अश्या स्थूल भागामध्ये दिवस कामासाठी वाटता येई सूर्याचे, ताऱ्याचे वा चद्रांचे वेध घ्यावयाचे अश्या शास्त्रीय खोल पाण्यात शिरणे, त्याचा पडाव खोल पाण्यावर हाकारण्यासाठी, त्याला कधी जरूर वाटले नाही नाही म्हणायला उत्तरध्र्वाचा तारा आणि ज्याला आपण सरप्तषि म्हणतो ते एक नक्षत्र त्याच्या माहितीचे होते उत्तर गोलार्धात अस- ताना तेवढ्याने त्याचे रात्री काम भागे, तर विषुववत्ताच्या दक्षिणेस अस- ताना त्याच्या माहितीतील “* सदन क्रॉस ' या तारकासमूहाचा त्याला उप- योग होई रात्रींच्या वेळी दक्षिण आणि उत्तर या दिशा त्याला त्याच्यामुळे कळत, त॑र दिवसा सूर्यावरून पूर्व, पश्‍चिम दिशा ध्यानात येत एवढया चार मुख्य दिशा, आणि त्याच्या जुन्यापुराण्या लहरी, होकायत्राने दाखविलेल्या थोड्या दिशा, एवढ्यावर त्याचे काम सहज भागत असे पण इब्राहिमची खरी भिस्त कशावर असली तर त्याच्या किनारपट्टोच्या तोडओळखीवर. मालदोव बेटापासून निघाल्यावर कोणकोणत्या अतरावर कोणत्या क्रमाने बदरे, भशिरे, बेटे, खाड्या येत हे जर तो सागू लागला तर सिलोनपासून मलबार किनाऱ्यावरून कोकणपट्टीने काठेवाड, सिध, मकरान, इराणचे आखात', अरबस्तान, आफिरका असे ओळीने वर्णन करणे त्याला शक्‍य होते. किनारपट्टीची खडान्‌ खडा माहिती त्याला होती यावरून तुमच्या ध्यानात येईल की इब्राहिमच्या पडावावर तो नुसता मालकच नव्हे तर त्या पडावाचा' खरा प्रण होतो त्याच्या बुद्धीवर सारा पडाव चाले त्यामुळे त्याच्या पडावा- वर इब्राहिमची अनियत्रित व अमर्याद सत्ता चाले म्हणूनच वर म्हटले. ष्र पाऊलवाट "आहे की इब्राहीम मानीत असे फक्‍त अल्लाला मग त्याला वादळाची, प्रति- कूल वाऱ्याची, खवळलेल्या समुद्राची भीति वाटत नसे कारण बोलूनचालून या स्व गोष्टी अल्लाच्या मर्जीवर आहेत असा त्यांचा सरळ, सांधा पण पक्का विश्वास होता. आणि जोपर्यंत दिवसातून पाच वेळा तो न चुकता नमाज पढे व काफिर लोकाच्याशी सबध न ठेवी तोपर्यंत अल्लाची आपल्या- वर गेरमर्जी होण्याचे त्याला काही कारण दिसत नसे अल्लाला खूष ठेवल्या- वर मग तो कसाहि वागला तर त्यात काय बिघडले ? सुकाणाशी बसलेला खलाशी पेगता पेगता त्याला काही वेळ झोप लागली त्याचा सुकाणाच्या दाड्यावरचा हात झोपत लटका पडला व सुकाण एका बाजूस झुकून, पडाव एका बाजूस वळू लागला पडावाचो गति फार कमी असल्याने वारा जर प्रतिकूल नसला, तर तो चालवायला फारशी काळजी लागत नसे. गाडीवान नाही का रस्त्याने जाताना गाडीवर रात्रीचे झोपत ? रस्ता सरळ असला तर बैल सरावाने आपल्या आपण चालत राहातात वास्तविक आत्तास'रख्या वाऱ्यात पडाव सहज सरळ दिशेने चालणे शक्‍य होते पण का कुणास ठाऊक, सुकाण थोडेसे एका बाजूस झक्‌ लागले, व सुकाणी खलाशी झोपी गेत्याने पडाव वळू लागला ते ध्यानातहि आले नाही पडाव हलके वळता वळता इतका वळला की, वारा डाव्या बाजने होती तो नाळेसमोर येऊन शेवटी उजव्या बाजूस झुकला वारा नाळेसमोर आल्या- नंतर रिकामी शिडे प्रथम सल झाली, आणि उजव्या बाजूस आल्यानतर, शिडाच्यावर जोर आल्यावर, शिडाचे ताण आता पूर्वीच्या उलट झाल्याने *एकाएकी डोलकाठीला व पडावाला हिसका बसला शिडाचा थाट बदलून उलटा झाला त्यामुळे दोऱ्याचे ताण करकरले, डोलकाठ्या कुचकुचल्या व पडाव उलट्या बाजूस झुकल्यामुळे डेकूचा उतारहि बदलला गाढ झोपेतूनहि इब्राहीम चटकन्‌ जागा झाला त्याने लावून दिलेल्या जहाजाच्या ' दिशेत अथवा शिडाच्या व्यवस्थेत फरक झाला तर तो चटकन्‌ ध्यानात येण्याची इब्राहिमची मोठी विचित्र पण अचूक शक्‍ति होती. इब्राहीम उठला व सुकाणाकडे जाऊन त्याने अगोदर सुकाणाचा दाडा हाती घेतला आणि ज्मग लाथेचे झोपळेल्या खलाशाला ठोकर मारीत त्याने इरसाल शिवी देत >९1/ समुद्रजीवनाची थोडी मधुर चव ५२३: >- म्हटले, “ अबे काफर, सुकाणू धरायला तुझा बाप आला होता की काय, म्हणून « असा गाफोलपणान झोपी गेलास ? ” हाताने पडाव हलके वळवीत॑ त्याने पूर्वमार्गावर आणला शिडे पहिल्या- सारखी झाल्यावर व वारा पूर्वीप्रमाणे डाव्या बाजूवर घेतल्यावर त्याने शिडाचे ताणे हवे तसे नीट खेचून पुन बाधून घेतले पण हे सवे करवून घेईपर्यंत तोडाने त्याच्या जिभेचा असा पट्टा चालला होता की जरी हा चूक केलेला खलाशी मोठा डोकेबाज नव्हता तरी त्याच्याहि महड डोक्यात आपण केवढी मोठी चूक केली याचा लख्ख प्रकाश पडला जरी इब्राहिमने खलाश्याला शिव्याची लाखोली मोजली आणि सारी चूक केवळ त्याचीच होती असे बोलून दाखविले, तरी सुकाणाच्या दाड्याला हात घातल्याबरोबर इब्राहिमच्या लक्षात आले की सुकाण्‌ एका बाजूस जड होऊन झुकू लागले आहे सुकाणामध्ये बाहेरच्या बाजूस किनाऱ्यावरून वहात आलेल्या गवताची पेढी, तुटके जाळे वा असेच काहींतरी अडकल्याने ते एका बाजूस जात आहे असे त्याला वाटले त्याने डोकावून खाली पाहिले पण स्वच्छ दिसण्याइतका अजून उजेड नैव्हता इब्राहिमने खड्या आवाजात आरोळी मारून निजलेल्या सगळ्या खलाशाना मार्गे बोलाविले नाही त'री पहाट झालीच होती इब्राहिमची पडावावर अशी शिस्त असे की त्याने बोला- विल्यावर खलाशी असेल त॑सा धावत येऊन समोर उभा राहिला पाहिजे खलाशी झोपलेले असले तरी त्यानीहि खडबडून जागे व्हावे व क्षणात' समोर यावे असा त्याचा कटाक्ष अग्रे आणि तो आपण दिलेला हुकूम ऐक्‌ आला नाही अशी सबब कुणालाहि सागता येऊ नये अज्ञा तर्‍हेने भरल्या छातीने, एका दमात असा आरोळी ठोकी कौ झोपलेलाच खलाशी काय पण गर्तत' गाडलेला खलाशोसुद्धा उठून समोर उभा राहिला असता इब्राहिमच्या सागण्याप्रमाणे दोन खलाशानी एक दोर बोटी'च्या सुकाणा- वरून मागे बाहेर सोडला त्यावरून खाली उतरून सुकाणूत॑ अडकलेली वस्तु , काढून टाकण्यास एक खलाशी गेला पण जितक्या लवकर तो खाली उत॑- रला, तितक्‍याच लवकर किबहुना जास्तच गर्दीने तो पुन्हा दोरावर चढून आला आणि म्हणाला, “ पेढीबिढी नाही, भृत॑ लोबकाळत आहे सुकाणूला । ” “ भूत असल तर त्यालाहि काढून समुद्रात फेकून दे. मी सागितलेल कामम शट पाऊलवाट बट ८ पुर केल्याशिवाय तू परत वर कसा चढतोस ?” असे म्हणत इब्राहिमने उजवा ' पाय सुकाणावरून बाहेर काढून, वर येणाऱ्या खलाशाच्या डोक्यावर ठेवून त्याला पुन्हा खाली दाबले नाखुषीने पण नाइलाजाने खलाशी पुन खाली उतरला परतु या वेळी त्याने खालून खूप जोराने किचाळी फोडली “ अरे धावा "धावा ! मला वाचवा । माझा पाय धरून हे भूत मला पाण्यात ओढीत आहे त्याच्या किचाळ्या ऐकल्यावर इत्राहिमने दुसऱ्या दोघाना उतरून पाहाण्यास सागितले “ भूत कसल, ' तो म्हणाला, “ असेल एखादा मोठा मासा त्याचा पाय चावीत जा, इस्माइल, हातातल्या मालिन स्पाइकन (लोखडी अणकु्चि- दार छोट्या पहारीने) तो मासा हाकल औणि त्या बेवकूफ माणसाला वर आण ” इस्माइल हा बाकोच्या खलाशात जास्त धोट आणि हुश्यार होता इस्मा- इलने खाली गेल्यावर नीट पाहुन, ओरडून सागितले, “ भूत नाही नि मासा नाही, पण एक माणूस सुकाणाला लटकत त॑रगत आहे. त्यानच याचा पाय धरला आहे पण हा माणूस थकून बेशुद्ध व्हायला टेकला आहे. दोर जरा सेल सोडा म्हणजे त्याच्या कमरेभोवती आ'णि खाद्यावरून बाधतो म्हणज त्याला तुम्हाला वर हबेसता येईल. दोरी बाधून झाल्यावर त्या माणसाला बाकोच्यानी वर खेचला. त्या माण- साची शुद्धि जवळ जवळ जाण्यापूर्वी सुकाणावर आणि नतर पहिल्या खला- शाच्या पायावर धरलेली पकड अशी घट्ट होती की ती उकलायला इस्मा- इलला खूप प्रयास पडले डेकूवर उचलून घेतल्यावर पाहातात तो तो माणूस नुसता पचा,गुडाळलेला होता. त्याच्या अगात इतर काही कपडे नसल्याने तो कोण असावा याचा कयास चटकन करणे शक्‍य नव्हते. अगावर काह जागी खरचटून, तर पोटरीवर व दडावर बहुतेक माझ्याने मासाचा लचका तोडण्यासाठी चावल्याने जखम होऊन रक्‍त वहात होते त्याची दाढी व मिशा वाढल्या होत्या, केस अस्ताव्यस्त वाढले होते, आणि ओले झाल्यामुळे चेहऱ्या- वर चिकटून त्याच्यावरून पाण्याचे थेब ठिपकत होते सुकाण दुसर्‍यावर सोपवून इत्राहिमने त्याच्या खालच्या लाकडी पेटीत असलेले काही मलम काढन या माणसाच्या जखमावर लावले, त्या बाधल्या समुद्रजीवनाची थोडी मधुर चव पप आणि डेकवर एका बाजूला त्याला पड्‌ दिले इस्माइलला सागून एक जुने काबळे त्याने त्याच्या अगावर पाघरूण घातले, आणि सारेजण आपापल्या दिनक्रमाला लागळे उन्ह पडले, आणि चागले तापू लागले हवेतला गारठा निघून गेला हवा लब्गव असल्याने थडी हि नव्हती व उष्माहि नव्हता मोकळ्या लख्ख उन्हात कितोहि बसले तरी त्याचा ताप वाटत नव्हता उलट त्या मोकळ्या उन्हात नाहून निघाल्याने जिवाला जास्त आनदच वाटत होता समुद्रावरच्या लख्ख हवेत नि उन्हात अशी आरोग्यववेक जादू असते की, माणसाचे गात्र नि गात्र त्यामूळे ताजतवाने आणि उल्हसित होऊन जाते. काबळ्याखाली पडलेल्या मोधळ्यात आता चेतना दिस्‌ लागली तो कुशोबर वळला आणि त्याच्या अगावरचे काबळे बाजूस पडले त्याचे सारे शरीर उन्हात शकून निघत होते नो इतका गाढ झोपलेला होता की सूर्य मध्यान्हीवर आला व पढ्चिम आकाशात खाली उतरू लागला, आणि शेवटी मावळला, तरी त्याला जाग आली नाही त्याला कोणी उठविलेहि नाही ती रात्रहि तशीच गेली डेकवर तो केव्हाचा निजला होता त्याचे शरीर अस्ताव्यस्त पसरले होते लाकडाच्या डेकवर, मोकळ्या हवेत, काही न घेता आकाशाखाली निजणे फार चागले असते त्याने ञरिराला विश्राति मिळते समुद्रावरच्या मोकळ्या प्राणवायने इवासाइवासांगणिक त्याच्या रक्‍तातून नवजीवन येत होते आणि थकल्या भागलेल्या त्याच्या शरिराची गात्रे ताजीतवानी हात होती गाढ झोपेमध्ये त्माचे श्रमळेळे मन जगाच्या उपाधीपासून दूर अलिप्त झाले होते त्याचा आणि ठ|ारिराचा जग्‌ काही सबधच नव्हता तो चोबीस पचवोस तासाच्या वर झोपला होता दुसर्‍या दिवशी पुन्हा सूर्याने डोके वर काढले तेव्हा सूर्या- च्या नजरेला हा माणूस कालच्याच जागी निजलेला आढळला सूर्य हसला आणि खळखळणाऱर्‍्या लाटानी खिदळन त्याला साथ दिली, ' आमच्या मनात असले तर आम्ही एखाद्याला तारू, आणि मनात नसले तर त्याला मारू. आम्ही पूथ्वीची पंचमहाभूते, आमच्याच मर्जीने आणि सयोगाने हे प्राणिमात्र होतात आणि आमच्याच मर्जीने आणि फारकतीने त्याचा अत होऊन ते पुनः आमच्यात' मिसळून जातात. आम्हीच या प्राणिमात्राचे जीवन, आणि आम्हीच का. . कळ. र . ळव न्याचे अतक.' असा काही त्या गाण्याचा अथे होता, आणि हे गाणे जेथे जेथे ५६ पाऊलवाट सृष्टीशी एकतान होता येते, तेथे तेथे समजस माणसाला ऐकू येऊ शकते या सृष्टिगानाचा सूर खोल आणि गभोर असतो ते हृदयाचा ठाव घेते त्या गाण्याची उठावणी मोठी आकषक वाटली तरी त्याचा थाट दु खपूर्ण वाटतो पण त्याने निर्माण होणारा रस शेवटी आनदपूर्णच ठरतो इस्माइलला इब्राहीम म्हणाला, “जा आणि त्या नव्या माणसाच्या जख- माच्या पट्टया सोडून पाहा, तोवर मी येतो ” इस्माइल गेला तो तो माणूस डोळे उघडून आजबाजूला पाहाते पडला होता इस्माइलने उर्द मिश्रित हिदु- स्तानी भाषेत त्याला विचारले, “काय रे, तुझ नाव काय ? कुठला तू? तुझी होडी बुडली का काय? ” पण त्या माणसाने तोडातून चकार शब्द काढला नाही तो इस्माइलकडे सथ नजरेने पाहात राहिला त्यावरून आपण बोललो त्यांचा अर्थ त्याला कळतो की नाही, याचा बोध इस्माइलला होईना त्याच्या सथ अथंशन्य पाहा- ण्यात वेडाची तर झाक नाहो, असे इस्माडइलला वाटले पण त्याबद्दल जास्त विचक्षणा न करता उस्माइलने त्या नव्या माणसाच्या जखमा उघडून पाहित्या जखमामव्ये कोणत्याहि तऱ्हेचा चिडकेपणा आला नव्हता, उलट जखमावर नवे मास वाढू लागून त्या भराभर भरून येणार अशा स्वच्छ दिसत होत्या 'त्या तो परत बाधणार इतक्यातच इब्राहीम तेथे पुन आला त्याने जखमावर नजर टाकली आणि तो म्हणाला, “ठीक आहे या जखमा भरायला काहीच वेळ लागणार नाही हा माणूस दिसायला अगान फाटका दिसत असला तरी चागल्या ठणठणीते तब्बेतीचा दिसतो ” त्याच्या छातीला हात लावून पाहात इब्राहीम पुढे म्हणाला, याला तापबीप काही आलेला नाही काहीं दिवस विश्राति मिळाली की आपोआप ठीक होईल कायरे तुझ नाव? ” “मी तेच त्याला विचारत होतो ' इस्माइल म्हणाला, “ पण त्याला माझ्या बोलण्याचा बोधच होत नाही अस दिसत दुसर्‍या एखाद्या भाषेत त्याच्याशी बोलून पाहा घारीसारख्या शोधक नजरेने त्याकडे थोडा वेळ निरखून पाहून इब्राहीम म्हणाला, “ काही गर्दी नाही पडू देत त्याला त्याच्याजवळ पाणी ठेव एका डबड्यात म्हणजे झाल त्याला भाषा येत असली व धसक्यान वाचा बसली असली तर आपोआप पुढ तो बोलू लागेल भाषा येत नसली तरी काही. समुद्रजीवनाची थोडी मधुर चव ५७ २५/४५/५५४१ /५/१//४- €7£. ८-५ “7: ८४४५८४५ >२- ८५८४८ “४५५८. ० पप ननध्टधल ह स्प ली ८५ ८2४०४५०४०५ बिघडत नाही तितकीच त्याची वटवट कमी होईल दिसायला जरी मर- तुकडा दिसत असला तरी कामाला हलके हलके येईल उपयोगी आणि नसलाच उपयोगी होत तर त्याची विल्हेवाट लावायला काय उद्यीर ? ” शभर रुपयाचा खुर्दा, थेली एकदम उलटी केल्यामुळे, फरशीवर खणखणून पडावा तसा मोठयादा खळखळत इब्राहीम आपल्याच विनोदाने हसला त्या माणसाने जरी चेहर्‍यावर काही दाखवले नाही तरी त्याला बोध होत नव्हता असे नाही पडल्या पडल्या सगळोकडे पाहात तो सवे वस्तु- स्थितीचे पूणे आकलन करून घेत होता तो पडाव, त्यावरची खलाशी मडळो, त्याचा कार्यक्रम, हे सर्वे तो निरखोत' होता आणि त्याचे चाललेले सवाद लक्षपूवेक ऐकत होता जवळ आणून ठेवलेले पाणी तो प्यायला तोहि सबध दिवस त्याने तसाच पडून घालवला दुसरे दिवशी सकाळी मात्र तो उठूत बसला तेव्हा इस्माइल आणि दुसरे दोघे खलाशी त्याच्याशी पुन बोलू लागले आज त्याने पूर्वीसारखे गप्प न बसता उत्तर दिले पण ते उत्तर कुठल्याच भाषेमध्ये नव्हते हातवारे करत खुणानी व तोड उघडून लहान- मोठा चीत्कार केल्यासारख्या आवाजानी तको आपल्या म्हणण्याचा अर्थ समजा- वण्याचा प्रयत्न करत होता “ तरीच, तरीच, हा लेकाचा मुका आहे. म्हणूनच कालमो प्रश्‍न विचारल्या- वर बोलत नव्हता पण निदान याला ऐक त॑रो येत आहे नाहीतर मुकेपणा आणि बहिरेपणा ही व्यगे जोडीन राहतात मुक्याने किचाळत' पोटावर जोरजोराने चापट्या मारत व तोडावर जुळव- लेली बोटे लावत त्याने आपल्याला भयकर भूक लागली असल्याचे दर्शवले इस्माइल म्हणाला, “ थाब जरा, आमचा नमाज पढून झाल्यावर देईन तुला खायला अल्लाची आठवण केल्याशिवाय काफीर लोकाप्रमाण आम्ही तोडात अन्न घालत नाही ” त्यानतर त्या खलाशानी दोरी बाधलेल्या एका जुन्या डबडयाने पडावा- बाहेरून समुद्राचे पाणी शेंदून काढले प्रथम त्यानी ओणवे बसून एक एक पाऊल धतले त्यानत॑र दोन्ही हात कोपरापर्यंत धुतले. ओला हात एकएकदा दोन्ही गालावरून फिरविला, एकदा उघड्या पजाने हनुवटीखालून दाढी उचलून ती कुरवाळली, बोटाने दाढीमिश्याचे केस विवरल्यासारखे केले, पा. वा. ४ ष्ट पाऊलवाट नक ह 7२८५ /% €५ रध्ट 7“ ४४ “४८ “७ ऱ्ट > किवी दोन्ही हाताच्या अगठ्यानी दोन्ही कानामागे एकदा साफ केले आणि पशचिमे- कडे तोड करून खुरमाडी घालून डोक्याला छोट्या टोप्या घालून ते नमाज पढ लागले मागून इतक्यात इब्राहीम आला त्यानेहि एक रेशमी पाढरा रुमाल डोक्यावर गाठ मारून बाधला, एक जुनी चटई डेकवर हातरली आणि त्या दुसऱ्या खलाशाच्या शेजारी तोहि नमाज पढू लागला नमाज पढताना अल्लापुढे आपली प्रतिष्ठा विसरून सर्वानी एकाच दर्जाने येणे हो त्याची सवय उठन दिसत होती. जगाला विसरून व दिनक्रम काही वेळ बाजूस सारून अगदी अनन्यभावाने त्याना नमाज पढताना पाहून वाटले असते की, याची धर्मभावना जितकी तिखट तितकीच ती परधर्मीयाला अ- सहिष्णु होणे साहजिक सवं धर्मांची शिकवण सहिष्णुतेने वागावे, अज्लीच वास्तविक असावयाची पण नेहमी अनुभव तर असा येतो की माणूस आपला धर्मे जितका कसोशीने आणि कर्मठपणाने पाळतो तितका, आपण पुण्यवान्‌ ईश्वराचे जास्त लाडके आणि इतरापेक्षा जास्त शरीफ श्रेष्ठ असा, दभ त्याच्या मनात माजू लागतो आणि या दभाच्या पोटीच त्याच्यासारखे न वागतील त्याना धर्मलड, हीन व तुच्छ लेखूत, त्याना अत्यत असहिष्णुतेने वागवण्याची वृत्ती बळावते मुका माणूस बसल्याबसल्या न्याहाळून पाहात होता. त्याच्या लक्षात ही गोष्ट आली असावी तो थोडासा तोडातल्या तोडात हसला आणि त्याने काही निश्‍चय केला असावा. हाताच्या व पायाच्या बाधलेल्या जखमामुळे त्याला उठून उभे राहाणे अजून शक्‍य नव्हते पण तो डेकवरून फरडत फरडत जथे पलिकडे इब्राहीम आणि त्याचे खलाशी नमाज पढत बसले होते तेथे आला नमाज पढणारे खलाशी खुरमाड्या घालून दोन्ही हात उघडे माड्यासरपट ठेवून, मान एका खाद्यावर वाकडी धरून तोडाने प्रार्थना पुटपुटत होते मधेच ते शरीर आणि डोके माड्यासरपट नमवून वाकत पुन पहिल्यासारखे बसत मगते उठून उभे राहात, हात गुढग्यावर टेकून थोडा वेळ पुढे वाकून ओणवे होत पुनः सरळ होत, पुन. खाली बसत. मुका तोडाने प्रार्थना म्हणणे तर शक्‍यच नव्हते, पण तो तोडाचो उघड- झाप करू लागला आणि प्रार्थनेची कवाईत त्याच्या बाधलेल्या जखमानीं समद्रजीवनाची थोडी मधर चव ५९ ९२ शस्र “क्ल 0 करता येईल तेवढी' करू लागला बाकीच्या खलाज्लानी व इब्राहीमने जेव्हा या मुक्‍याला कष्टाने, शरीर चटकन वाकत' नसताना व हातपाय नीट टेकता येत नसतानाहि नमाज पढण्याचा' प्रयत्त करताना पाहिले त्या वेळी त्या सर्वांनी समाधान उघड उघड दाखविले बाकी काही का असेना हा माणूस निदान मुसलमान तरी आहे, काफोर नाही, तेवढ्या एका गोष्टीने खलाशाच्या मनात मुक्‍याबद्दल आपलेपणाची एक भावना उठली तो मुसलमान नसता तर त्याच्या- बहृल जो दुजाभाव, तेढ आणि तिरस्कार त्याच्या मनात सहजासहजी निर्माण झाला असता तो आता टळला त्या पडावावरच्या आयुष्यात, त्या छोट्याशा जगात सामील होण्याचा ' पासपोटं 'च मुक्‍याला मिळाला । प्रार्थना सपल्या- वर इस्माइलने मुकयाला खावयास आणून देण्यास सेपाकाचे काम करणाऱ्या खलाशास सागितले आणलेले अन्न अगदी साधे होते. कोड्यासकट असलेल्या जाड कणिकेची मोठी चपाती-एकच चपाती पण परातोएवढ्या आकाराची- शाके माशाच्या जाड वाळवलेल्या मासाचे शेकून भाजलेले दोन तुकड आणि 'तीन चार खजुराच्या बिया एवढेच पदार्थ जेवायला होते मुक्‍याला एवढी कडकडून भूक लागली होती की, तो पडावाच्या गनवे- लला (डेकवर येणाऱ्या कडेला) टेकून चपाती पुढ्यात घेऊन आनदाने बसला माशाचे तुकडे आणि खजुराच्या बिया चपातीवरच ठेवलेल्या होत्या त्यासाठीं थाळी वगेरे काहीच नव्हती चपातीचे तुकडे मोडून सावकाश सावकाश चावीत मोठ्या चवीने तो कितीक वेळ खात बसला होता. पण त्याला दुसरे काम करावयाचो गर्दी नसल्याने कितीहि वेळ लागला तरी हरकत नव्हती. जवण झाल्यावर डबडेभर पाणी तो गटागटा प्यायला माण- साच्या मूळ गरजा वास्तविक किती थोड्या असतात आणि त्यातलीहि सर्वांत पहिली गरज म्हणजे पोटाला अन्न ! पुढच्या चार दिवसातच मुका उत्तम हिडू फिरू लौंगला. तो मोठ्या सम- जस आणि चोकस बुद्धीने खलाशी काम करताना पाही आणि कुणी सागित- लेले नसताहि त्याना त्याचे काम करू लागे. त्याला बोलता आले नाही तरी तो अस्ताव्यस्त हातवारे करीत, शरीर वेगाडीत, तोडाने किंचाळत, लहात- मोठे आवाज काढीत बोलण्याचा प्रयत्न 1. 'ह्े पाहून सारे खलाशी खद- खदून हसत. हा मुका ही त्याना एक्‌ मोठीं करश्क्र झाली ६० पाऊलवाट स २“ ल होती पडावावर आल्यापासूनच्या थोड्या दिवसात तो सर्वांच्यात इतका मिसळून गेला होता की तो ज्या तर्‍हेने पडावावर आला त्यातील विचित्र- पणा कुणाला आता वाटेनासा झाला. आपल्यातील एक असा ते त्याला मान्‌ लागले | दिवस चागल्या हवेचे असल्यामुळे पडावावर काम फार नव्हते खलाशी मडळ आपले काम करून उरलेला बाकोचा सारा वेळ स्वस्थ बसून घालवी वाऱ्याला अनुकूल अशी शिडे पुढे मागे ओढावी, सुकाणू धरावे, दिवसातून दोन वेळ वर सांगितल्या तर्‍हेचे अगदी साधे अन्न खावे एवढीच सध्या दिन- क्रमामध्ये मुख्य कामे होती दुसर्‍या कुठल्या दोराची तोडे मिळवायची, मासे पकडण्याच्या तुटलेल्या जाळ्याची दुरुस्ती करावयाची, फाटक्या शिडाना टाके मारावयाचे ही ठेवणीची काम वेळ सापडल तसतशी सवडीने ते उर- कौत' पण त्या सर्वामध्ये हसत खेळत चकाट्या पिटण्यास त्याना भरप्र वाव मिळे जमिनीवरच्यासारखी जिवाची निष्कारण धावपळ त्याना करावी लागत नव्हतो निष्क्रीयता उपभोगायला त्याना हवी तेवढी सवड होती आपले सध्याचे जीबस इतके निष्कारण धामधुमीचे व धावपळीचे झाले आहे की माणसाला फुरसंत्त कशी ती सापडतंच नाही. माणूस सकाळपासून तो सध्याकीळपॅयत राबत राहातो घड्याळाचा काटा एखाद्या वाघासारखा माणसाचा पाठलाग करीत असल्याने ही धावपळ कशाकरता, याचाच उल- गडा बहूतेक त्याला नसतो ' हौशी मोटारवाला ' कोण ? याचे एका कुत्सित माणसाने वर्णन केले होते जो पांगल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी मोटारीने अत्यत वेगात जाऊन पोहोचतो की, पोहोचल्यानत'र वाचविलेल्या वेळात आपण इतक्या लवकर कशाकरता आलो हा कूट प्रश्‍न सोडवायला त्याला सवड मिळते तो मोटार- वाला माणसाची हि सध्या धादल अशीच चालते त्याला क्षणाचीहि कधी उसत॑ मिळत' नाही स्वस्थ बसायला. आणि शभर वर्ष पुरवून वापरण्याच्या आयु- घ्याचा चाळीस पन्नास वर्षांतच तो चट्टामट्टा करून टाकतो. वर म्हटलेल्या मोटारवाल्याप्रमाणें त्याच्या मत्यूनतर त्याच्या लक्षात बहुतेक येत असेल की. समुद्रजीवनाची थोडी मधुर चव द्र गगा नदीच्या तीरावर राहाणारा भाविक, तामलीमध्ये गगाजळ भरून ठेवू लागला तर ते कृत्य जितके हास्यास्पद होईल, तितकेच हेहि धादलीचे वतन हास्यास्पद नाही का ? काल हा अनादि अनत आहे त्याच्या काठावर बसून मिनिटे आणि सेकद मोजणे अर्थशून्यच गगातटाकी आचमने कोणी पळी- पळीने करीत॑ नाही नेपोलियन म्हणे दिवसाचे अठरा एकोणीस तास काम करी, आणि कामाच्या धादलीत केव्हातरी दहा पधरा मिनिटे हुकमी झोप घेई गरीब बिचारा । रोज नऊ तास जरी तो झोपता, तरी दूरदृष्टीने विचार केल्या- वर, त्यात काही बिघडले का असते ? जिवाचा एवढा आटापिटा करून त्याने शेवटी मिळविले काय ? एवढ्या अनत कालोघात॑ शेवटी तोहि गडप होऊन गेला बरे, युरोपातील सर्वे राष्ट्राच्या आवळ्याची एकच मोट बाधून स्वत॑ च्या हाती ठेवण्याचे त्याचे प्रयत्नहि निष्फळ झाले त्याच्या कामाच्या रगाड्याचा व धादलीचा उपयोग ना त्याला ना लोकाना मुक्‍याच्या मनात त्या खलाशी मडळीचे सथ आयुष्य पाहून असेच विचार येत होते त्या स्वच्छद मोकळ्या वातावरणात राहू लागल्यापासून, नवी दृष्टि लाभावी त्याप्रमाणे मुक्‍याला झाले होते. त्याच्या भोवतालच्या सर्वच गोष्टी प्रचड होत्या भोवतालचा समुद्र केवढा अमर्याद, त्यावर जागेची टचाई नाही त्यातले निळेभोर पाणी अमर्याद, त्याच्यात दुभिक्ष नाही वर आकाश अनत, त्याचा अत दिसायला डोळ्याचो शक्‍तीच अपुरी त्र्याण्णव दशलक्ष मेल म्हणे सूर्य आहे पृथ्वीपासून, आणि सर्वात जवळचा तारा इतका दूर की उजेडाच्या प्रचड गतीने विचार करता, माणसाच्या जन्मक्षणी त्या तोऱ्यावरून निघणारा किरण त्या माणसाच्या दृष्टीस पडण्याच्या क्षणापर्यंत त्या माणसाचे आयुष्य त्र्याहत्तर वर्षांचे झालेले असते जेथे गणितज्ञाचे गणित लटके पडते, एवढी ही अनत जागा आणि या सर्वांची बरोबरी करणारे दुसरे मोठे तत्त्व म्हणजे काल । तुतीच्या छोट्या पानावर बसून पान खाणारी अळी, अड्यातून बाहेर आल्यापासून स्वत ला रेशमी कोशात गुरफटून घेई- 'पर्यंत स्वत ला कृतकृत्य झाली असे मानते, आणि त्यानतर त्यापुढच्या अव- *स्थेत आणखी एकदा फुलपाखराच्या रूपाने क्षणकाल फुलावरून तरगत एखाद्या २ पाऊलवाट ती २८ ४0% ४शच्ळ पक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडून नाहीशी होते त्या अळीला तिचे आयुष्य मोठ्या महत्त्वाचे वाटत' असेल इतिहासाच्या भाषेत म्हणावयाचे झाले तर ' सुवर्णाक्षरात॑ लिहिण्यासारखा काल ' पण जो माणूस अळीचे आयुष्य क्षुद्र मानतो त्याचे तरी आयुष्य मोठ्या वृक्षाच्या आयुष्याच्या तुलनेने किती छोटे नद्या-पर्वताच्या आयुष्याच्या तुलनेने वृक्षाचे आयुष्य क्षुद्र, पृथ्वीच्या आयु- ष्याच्या तुलनेने नद्या-पर्वेताचे आयुष्य क्षुद्र, आणि सूर्य मालिकेच्या आयुष्याच्या तुलनेने पृथ्वीचे आयृष्यहि क पदार्थ ही सारी चढती' भाजणी शेवटी अनतात दिसेनाशी होते असा हा प्रचड कालो । खुरट्या जागेत राहणारा माणूस खुरटा निपजतो हे जर खरे, तर या अनादि अनत॑' मोठ्या तत्त्वाच्या जास्त निकट साल्रिध्यात माणूस जास्त पूर्ण वाढ झालेला व्हावा हा सभव तितकाच खरा नाही का ? आता प्रत्येक खलाशी म्हणजे मनुष्यत्वाचा नमुनेदार पुतळाच काही होत नसला तरी त्यालाहि आणखी कारणे असतात पण सृष्टीच्या निकट सान्निध्यात राहाण्यात मनुष्याच्या विकासाला जास्तीत जास्त वाव मिळतो, हा निष्कर्ष काही खोटा नाही ज्या वेळी खलाशी मडळी मिसळून काम करीत नसत त्या वेळी डेकवर स्वस्थ, चित्ताने लोळत मुका सथपणे विचार करीत पडे अशी विचार करण्याची सधि यापूर्वीच आपल्याला कशी मिळाली नाही याचे त्याला आश्‍चये वाटे. जीवनक्रमाच्या हैदोसधृल्ल्यातून काही काळ बिलकूल अलिप्त होऊन जास्त साकल्याने सर्व गोष्टीचा विचार करणें ही केवढी उद्बोधक सधि आहे “ ए मुक्या । ” इब्राहीम ओरडून म्हणाला, “ जा पडावाच्या तळाशी त्या दोघाच्या बरोबर, आणि तळाचे जमलेल पाणी काढून टाका ते काढल नाही त॑र लादलेल्या मालाच्या तळाच्या थराला लागेल ” मुक्याने किचाळून. दुसऱ्या दोन खलाक्याचे लक्ष आपल्याकडे वेधले आणि त्याना हाताने खुणा- वून तो दशंवू लागला, चला ” मुका कोठून, कसा आला इत्यादि गोष्टीची उत्तरे त्याच्या मुकेपणात' अगोदरच गडप झालेली होती. एवढेच काय, त्याचें नावहि कुणाला कळले नव्हते पण त्याच्या व्यगद्शंक विश्षेषणालाच आता त्याच्या नावाचे खूप, समुद्रजीवनाची थोडी मधुर चव ६२ प्राप्त झाले. लोक त्याला “ ए मुक्या ' म्हणून हाक मारीत आणि तोहि त्या नावाला उत्तर देई पडाव लाकडाच्या फळ्याचा केलेला असल्यामुळे लाकडाच्या फळ्या पाण्यात राहून भिजून भिजून घट्ट फुगलेल्या राहात त्याचे ताब्याच्या खिळ्या- नी बाधलेले साधे कितीहि बेमालूम केले तरी त्याच्यामध्ये अगदी छोट्या फटी राहातच राहात त्याच्यामधून समुद्राचे पाणी सदेव थोडे थोडे आत येतं राही आणि ते सवे बाजूनी निथळत दुसर्‍या मोठ्या डोलकाठीच्या तळाशी असलेल्या खोल खड्यात साठून राही पडावाच्या तळाशी लाकडाच्या फळ्या आडव्या टाकून फलाट केलेले असे त्यावरच्या जागेत फलाटावर टेकून एका- वर एक रचत पडावाच्या अगदी वरच्या कडेपर्यंत माल लादीत पडावाच्या त॑ळातल्या खड्यात जमलेले पाणी वारवार उपसून बादलीने बाहेर काढून टाकावे लागे कुठलेहि काम सागितले इब्राहीमने, तरी मुका चटदिशी उठून ते करू लागे एवढेच नव्हे, तर अळटळ न करता, अथवा काम कौशल्याने अगाबाहेर टाकून दुसर्‍यावर न लादता, कुठल्याहि कामातील जो जास्तीत जास्त किचकट, अवघड वा घाणेरड्या कामाचा वाटा तोच करावयाला मुका स्वत कडे स्वखुषीने नेहमी घेई इब्राहीमच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटली नाही इतर सामान्य खलाशाच्यापेक्षा या मुक्याची तऱ्हा फार वेगळी तो जास्त बद्धीचा व हुषार आहे हे त्याच्या ध्यानात आले, मुक्याने बादली हातात घेऊन, डोलकाठीच्या खड्यात उभे राहून, घाणे- रडे पाणी उपसावयास सुरुवात केली तो त्या घाणेरड्या पाण्याच्या बादल्या उपसून वर उभ्या असलेल्या दुसर्‍या खलाशाच्या हाती देई, वरचा खलाशी डेकवरच्या खलाशाच्या हाती देई आणि डेकवरचा खलाशी समुद्रात बालदी रिती करून पुन खाली तळाशी देई एखाद्या यत्रासारखे हे त्या तिघाचे काम सुरू झाले कोणतीहि गोष्ट वारवार केली की त्या आवतंनातून एक तर्‍हेची तोलबद्धता निर्माण होते घरे बाधताना तिसर्‍या मजल्यावरचे काम चालू अस- ताना बाबूच्या शिड्या बाधून त्याच्यावर पायर्‍या पायर्‍याने मजूर लोक उभे राहातात आणि जमिनीपाशी हातात दिलेलें भरलेले चुन्याचे घमेले प्रत्येकजण वरच्याच्या हातात देता देता कसे भरदिशी तिसर्‍या मजल्याच्या उचीला 1. पाऊलवाट पोहोचते ते पाहिले आहे का तूम्ही ? त्या सर्व कामामध्ये एक तऱ्हेची साखळी उत्पन्न होते. ते सारे काम यत्राने चालल्यासारखे आणि तालबद्ध दिस्‌ लागते आणि सुरुवातीला जरी ते मनोवेधक वाटते, तरी लवकरच त्याच्या आवतं- नानी त्यातून कटाळवाणेपणा उत्पन्न होतो त्या साखळीत काम करणाऱ्याना निराळा विचार करावा लागत नाही, पण त्याच्या हातून काम त्याकडे लक्ष न द्यावे लागता आपोआप होते मुका बालद्या भरून देता देता असेच यात्रिक- पणाने काम करू लागला, आणि पून त्याचे मन विचारात गुग्‌ लागले पडावाच्या तळाच्या या गटाराला बिल्ज्‌ म्हणतात तिथल्या कुबट, अधार्‍या जागेत पाण्याला अतिशय घोरिष्ट घाण येत' होती आजूबाजूच्या ओल्या लाकडावर झुरळाचा बुजबुजाट झाला होता मोठाली झुरळे शेकडोनी मोजता आली असती तेथे त्या अधारात' थोडा वेळ उभे राहून डोळयाच्या बाहुल्या परिपुर्ण विस्तृत झाल्यानतरच त्या बिल्जूमधल्या आजूबाजू डोळ्याना नीट दिसू लागत झुरळेच झुरळे, खडोगणती झुरळे त्याच्या त्या थव्याकडे पाहून मनात अतिशय घृणा उत्पन्न व्हावी त्या गटाराच्या घाण दुर्गधि पाण्यात, त्या अगदी अधाऱ्या राज्यात या झुरळाची वसाहत होती जेथे माणसाला घणा वाटेल अशा ठिकाणी हे कृमि राहात होते एवढेच नव्हे, तर त्या गलिच्छ वाता- वरणात' त्याना स्वर्ग वाटत होता तेथेच ते जन्मत होते, वाढत होते, अडी घालत होते आणि मरून त्याच गटारात पडत होते बादली भरून वर उभ्या असलेल्या खलाशाच्या हातात. मुका ती ज्या वेळी देई त्या वेळी त्या अधारातून घर त्याला पाढर्‍्या शुभ्र आकाशाचा एक एवढासासा तुकडा दिसे त्याच्या मनात आले, ' चागल्या गोष्टी नि वाईट गोष्टी या जगात किती जवळजवळ नादतात । थोड्या वेळापुर्वी मी डेकवर असताना मोकळी हवा लख्ख ऊन, निरभ्र आकाश आणि अफाट समुद्र याच्या सान्निध्यात होतो ते वातावरण स्वगंतुल्य आहे, तर त्याच पडावाच्या तळाशी या अधार्‍या गटारात या कुमिकोटकाचे दुसरे साम्राज्यच आहे दोन्हीहि निर्माण केलेली आहेत देवानेच पण ज्याला जे मानवते ते तो घेतो वरची मोकळी हवा आणि ऊन यात'हि या कौटकाना असणे शक्‍य आहे, पण ती गोष्ट त्याना धाजिणी नाही, कारण त्याचा पिडच असा बनलेला की या नरकातंच त्याचा सारा आनद सामाव- लेला. जग अपार आहे आणि सवं तर्‍हेचे आहे, त्यात जीवाश सहत्रावधि समुद्रजोवनाची थोडी मधुर चव ६५ र्र *् गजबजत आहेत पण जो तो आपल्या आवडोने आपल्याला हवे ते वातावरण शोधन घेतो आकाशात सचार करणारा बगळा पडावाचा पाठलाग करीत मोक- ळ्या हवेत स्वच्छदाने पख न हलविता त॑रगत' राहातो मोकळ्या हवेत, उन्हात राहाणे आणि मोकळ्या समद्रावरच्या पृष्ठावर अधूनमधून दिसणाऱ्या माशाला सफाईने झेप घालून वरच्या वर अल्लद टिपून घेणे ही त्याच्या आयुष्याची रोत, तर या गटारात दुर्गंधीमध्ये, अधारात कुजणे हे या कोटकाचे आयुष्य. या गटाराच्या पाण्यात आणि बाहेरच्या मोकळ्या खाऱ्या दर्यामध्ये अतर केवढे, तर लाकडाच्या] एका फळोइतके-म्हणजे दोन बोटे पण हे दोन बोटाचे अतर खरोखर केवढे महदतर ठरते । अश्या विचारात तो किती वेळ तरी गुगला असती पण डेक्‌ूवरून उइस्मा- इलने त्याना वर बोलावळे आणि मोठ्या खुषोने हे घाणेरडे काम टाकून ते वर आले इब्राहीम डाव्या बाजूला उभा राहून इस्माइलशी बोलत होता त्याच्या बोलण्यावरून मक्‍याच्या लक्षात आले की डाव्या बाजूला दिसत होते तेच कन्याकुमारीचे भशिर, हिदुस्थानचे सर्वात दक्षिणेकडचे टोक किनार्‍्यावरच्या टेकड्या उच असलेल्या सूर्याच्या प्रखर उन्हात स्पष्ट दिसत होत्या त्याचे उतार येऊन समुद्रतीरात मिळून गेले होते समुद्रतीराच्या थोड्या वर कन्या- कुमारीचे देवालय दिसत होते हिदी लोकाच्या सस्कृतीमध्ये ज्या आसेतुहिमा- चल यात्रेला फार प्राधान्य दिले आहे, त्या यात्रेतील हे एक टोक आहे येथून हदुस्थानच्या मोठ्या खडातून दूरचा प्रवास करून यात्रेकरूने गगेला आणि नतर वर गगेच्या उगमापर्यंत जावयाचे असते ज्या कन्याकुमारीच्या तोर्थावर लोक जमिनीवरून जातात ते तो समुद्रातून पाहात होता पडाव सरळ दक्षिणेकडे जसजसा पुढे जाऊ लागला त॑सतशी मुक्‍याच्या मनात' थोडी कालवाकालव झाल्याशिवाय राहिली नाही “* चागला असो वा वाईट असो, पुढारलेला असो वा मागासलेला असो, हाच माझा हिदुस्थान देश । ! तो सोडून अज्ञात समुद्रावरून अज्ञात बाहय जगाच्या या मोठ्या सफरीवर निघताना मुक्‍याला वाईट वाटल्याखेरीज राहिले नाही तो अनि- मिष नेत्रानी त्या देखाव्याकडे बराच वेळ पाहात राहिला ' हिदी महासागरा- च्या तौरावर हिदसाता ढोपरभर पाण्यात उभी आहे आणि सहतस्रावधि शै ६ पाऊलवाट >“ वर्ष तिच्या अगाखाद्यावर खेळत वाढणार्‍या मनृष्यजातीरूपी बालकाचा विकास होताना पाहात आहे, ' अश्ली कल्पना तो देखावा बघून मुक्‍याच्या मनात आली ' आणि तिच्या पायाशी डाव्या बाजूस लकेची घागर तिने ठेवली होती कितीक य॒गे तिला तिष्ठावे लागेल, कारण मनुष्यजातीचा विकास हो गोष्ट तिच्या धीराची खरी परीक्षाच घेईल इतंको कठीण आहे! मागच्या डोलकाठीला टेकून तो पाहात. उभा राहिला. अतर वाढत वाढत किनारपट्टीची रूपरेखा समुद्रामध्ये मिसळून जाईपर्यंत तो ते दृश्य पाहात होता बोलूनचालून मुका होता ना ? ' आणि जरी मला बोलता येत असत, तरी मला वाटणारी भावना ही शब्दात बसविण शक्‍यतेच्या कोटीत नाही- या भावनेला शब्दच नाहीत ।! ' तो मनात म्हणाला, आणि खेदपूर्वक विनो- दाची एक अस्पष्ट लकेर त्याच्या चेहऱ्यावर दिसली प्रकरण : ४ - माल्दीव बेटांत पडलेली मोहिनी हिदुस्थानच्या किनाऱ्याचा आडोसा मागे राहिल्यावर हिदी महासागरा- च्या खोल पसार्‍याला सुरुवात झालो आता वाराहि जोरावला आणि लाटाहि जास्त मनमोकळ्या पसरू लागल्या किनाऱ्याजवळच्या सथ पाण्यात पडाव चालू असताना त्याच्या गतीत जो सथपणा होता तो जाऊन पडाव आता जास्त हेदकाळू लागला अधून मधून वर आलेल्या लाटेच्यावरचा फेसाळ तुरा, वारा आपल्या धारेने वरच्यावर कापून, त्याचा शिडकाव पडावावर करी आता जेवणाची वेळ झाली होती आणि सेपाको बाकीच्याना अन्न देताना गमतीने मक्‍याला म्हणतो, “का रे, तुला जेवण हव का नको ? कारण बहु- तेक नवख्याना समुद्र लागतो आणि किनाऱ्याकिनाऱ्यान पडाव चालतान| गमजा करणारे लोक किनारा सोडून असे दूर समुद्रावर आल्बावर सुकट माश्यासारखा चेहरा करतात त्याना अन्न जात नाही समुद्र लागणे ही एक चमत्कारिक गोष्ट आहे त्याशी चागल्या वा वाईट तब्बेतीचा काही सबध नाही. कुणाला समुद्र लागतो आणि कुणाला लागत नाही मुका हा समुद्र न लागणाऱ्या सुदैवी प्राण्यात गणला जाणारा होता. माल्दीव बेटात पडलेली मोहिनी द७- र४शक्कीन्टोन "८ “५८४५ */४५६/५ /५/१ /- २7* पडावाच्या हलण्याने त्याच्या पोटात' ढवळ लागले नाही, की त्याचीं भूक कमी झाली नाही संपाक्याच्या विचारण्याला उत्तर म्हणून त्याने आपली नेहमीची एक चपाती तर घेतली, एवढेच नव्हे त॑र खद्द सेपाक्याच्या पुढ्यात॑ली त्याची चपाती हि त्याने आणखी हिसकावून घेतली तो धावत उड्या मारीत जाऊन दूर बसला आणि तेथे मजेत खाऊ लागला त्यामुळे खलाशी मडळात हास्याची खसखस पिकली एवढेच नव्हे तर मुका हा चागला खलाशीहि आहे ही गोष्ट कळल्याने त्याबहल झालेल्या इतराच्या अनुकूल ग्रहात जास्त भरच पडली पडावावर माल पुरा लादलेला असल्याने त्याना कोलबो बदरात जाण्याचो गरज नव्हती, आणि ते मालदीव बेटाच्या दिशेने सरळ निघाले पुढचे एकदोन दिवस आकाश ढगाळले होते, वाराहि जोरावला होता आणि पडावावरच्या आयुष्यातल्या गेरसोयी जास्त ध्यानात येऊ लागल्या पण मालदीव बेटे येईपर्यन्त मुकक्‍याची एकदर चालचलगूक पाहून इब्राहीमच्या मनात आले होते की आपल्या कारस्थानात ओढण्यायोग्य हा माणूस ठरेल तो हुषार आहे, चागला दर्यावर्दी आहे आणि इतराच्यापेक्षा जास्त असा त्यामधला मुख्य गुण म्हणजे त्याचा मुकेपणा हाच त्याच्या मुकेपणामुळे इतर लोक ज्याप्रमाणे बोलून कारस्थाने फोडण्याचा सभव असतो तसा तो याच्या बाबतीत बिलकूल उरत नाही इंब्राहीमच्या मनात अलिकडे एक नवीनच इच्छा उत्पन्न झाली होती आणि ती म्हणजे चटकन्‌ श्रीमत व्हावयाची इतक्या अनेक वर्षे तो दर्या- वर््याचा धदा करीत होता, पण त्या कष्टाच्या मानाने त्याला सपत्ति फारशी मिळाली नव्हती त्याच्या मनाला वाटू लागले होते की केवळ आपला एक पडाव घेऊन हिडण्यात फारशा सपत्तीचा लाभ तर नाहीच, पण तितका मान- मरात॑बहि नाही त्यापेक्षा पाच सहा पडावाचा मालक आपण व्हावे, आणि , मिळविलेल्या सपत्तीचा उपभोग घेत मालदोव बेटात प्रतिष्ठित, सधन माणूस होऊन राहावे, अशी त्याला इच्छा वाटत होती. आफ्रिकेच्या किनाऱ्यावर लव- कर श्रीमत होण्याचा एक व्यापार चालू होता, तो काही दिवस केला तर पाच सहा पडाव खरेदी करण्याइतको सपत्ति चटकन्‌ आपण जोडू शक्‌ हे त्याने अजमावले होते ताबड्या समुद्रातल्या व अरबस्तानातल्या बदरात' भेट- लेल्या त्याच्या परिचयाच्या इतर पडावाच्या नाखुद्यानी त्याला ही गोष्ट सुच-- "६८ पाऊलवाट हश ऱ्या टी शश * “४६ ४/५४* ४६४ “१ य, 'विलीच होती या वेळी मालदीव बेटात गेल्यावर या नव्या व्यापारात पडण्याचे त्याने ठरविले होते दोन अडीच दिवसानी मालदीव बेटे त्याच्या दृष्टिथथात आली मोकळ्या समुद्रात विषुववृत्ताच्या जवळ असणारी ही बेटे म्हणजे सृष्टिसौदर्याचे मोठ नमुनेच असतात छोट्या छोट्या बेटाचा झालेला असा हा द्वीपसमह आहे. आजूबाजूच्या निळ्या समुद्रातून हो छोटी बेटे उठून दिसतात अगठ्या ठेवण्यासाठी छोट्या डब्या असतात ना, तशी डबी उघडल्यावर निळ्या- भोर किनखापी कापडावर सोन्याची खडे बसविलेली अगठी जशी दिसते तशीच ही बेटे दिसत होती. अगठीप्रमाणेच त्या बेटाचा आकार चद्रकोरी” "प्रमाणे होता, आणि त्या वतुळाच्या मध्ये बाहेरच्या समुद्रापासून सुरक्षित असे बदर झालेले असे किनारा शुभ्र वालुकामय होता, आणि त्याच्याभोवती नारळोच्या झाडाची दाट गर्दी होती पाणी खोल, निळेभोर आणि इतके स्वच्छ होते की त्यात चार पाच पुरुष खोल अगदी उत्तम दिसत होते आणि तसे दिसत होते म्हणूनच बेटाच्या आतल्या बदरात॑ पडाव सुरक्षितपणे नेणे शक्‍य होते. इब्राहीमच्या पडाव चालविण्याच्या कोशल्याची चुणुक मुक्‍याला तेथे दिसली इस्माइलच्या हातात सुकाणू देऊन इब्राहीम सुकाणाजवळच उभा राहिला होता त्याते मागच्या उच डोलकाठीवर एका खलाशाला चढून बस- ' ण्यास सागितले होते तेथून तो खलाझी समुद्रातल्या लख्ख पाण्यात दिसणारे खडक पाहून त्या खडकाच्या मधून जाणारो निरुद वाट कशी आहे ते सागत होता त्याखलाशाच्य। सागण्यावरून, आणि बेटावरच्या त्याच्या ओळखीच्या काही खुणा ध्यानात धरून त्याच्या उपयोगाने, त्या. छोट्या तिरुद वाटितूत्र सुकाण थोडे या बाजूला थोडे त्या बाजूला वळविण्याचे हुकूम तोडाने इस्मा- इलला देत, इब्राहीमने आपला पडाव बदराच्या आत' कौशल्याने नेला बदरा- च्या आतले पागी तर एखाद्या आरश्ासारखे सथ आणि लख्ख होते. किनाऱ्याच्या जाववेल तितके जवळ जाऊन त्याने एक नागर टाकला आणि पडावाची शिडे आवरून घेऊन खलाशानी ती बाधून टाकली किनारा इतंका जवळ होता की तेथून जरा मोकळघा आवाजाने खड्या सुरात बोलले तर ते किनाऱ्यावर ऐकू यावे किनाऱ्यावर लोकाचा घोळका, माल्दीव बेटात' पडलेली मोहिनी ९९ “८१ । ब्रज आलेला पडाव पाहाण्यासाठी जमला होता. छोट्या छोट्या होडग्यातून पुष्कळ; ल्लेक पडावाभोवती आले, आणि त्यातून उतरून इब्राहीम बेटावर गेला जाण्यापूर्वी इत्राहीमने इस्माइलला' सागितले होते कों.सगळी आवरासावर करून झाल्यानंतर दुपारी त्याने मक्याला बरोबर घेऊन बेटावर यावे. त्या- प्रमाणे सारी आवरासावर करून दुपारी इस्माईलबरोबर मुका बेटावर गेला. इस्माइल बरोबर असल्याने मक्‍याची माहिती वर्गरे कोणी विचारली तरी तोच सागत असे परका माणूस बेटावर आला तर बेटावरचे लोक त्याला भरपूर अगत्य दाखवितात आणि त्याचे आतिथ्य करतात, पण तो अतिथि- सत्कार बोलूनचालून परक्याचा असतो, म्हणजे त्याच्यातील परकोयतेची भावना जाणवल्या शिवाय राहात नाही. एवढेच काय, पण बाहेरच्या आलेल्या बोटीवरच्या खलाशाना बेटावर रात्री ते राहूसुद्धा देत नाहीत कारण, न जाणो हे खलाशी बेटावरच्या पोरीबाळीत मिसळून त्याच्या जातीत भरष्टता आणावयाचे पण मुक्‍याच्या बाबतीत तसा प्रश्‍न आला नाही, कारण इस्मा- इल आणि इब्राहीम हे मालदीव बेटाचेच रहिवासी असल्याने व त्याच्याच बरोबर त्याच्याच खात्रीने आलेला हा माणूस असल्याने मुक्‍्याला जास्त मोकळेपणाने हिडावयास मिळू शकले. सध्याकाळी इब्राहोमच्या सग्यासोयऱ्यानी थाटाची मेजवानी केली होती. सग्यासोयऱ्यात बेटावरचे जवळ जवळ सारेच लोक होते. कारण या बेटावरच्या छोट्याशा जमातीमध्ये आपसात लग्ने झाल्याने जवळ जवळ सर्वेजण एकमेकाचे कोणते ना कोणते तरी नाते सागू शकत समुद्रतीराच्या जवळच नारळाच्या झापानी केलेल्या झोपड्याच्या बाहेरच्या मोकळ्या अगणात मेजवानीचा बेत' होता मध्ये ठेवलेल्या एका मोठ्य़ा अजस्र ताटात भात, मासे, मास, कोबडीचे मास इत्यादि गोष्टीचा केलेला पुलाव होता त्यावर ताजा नारळ तुकडे करून घातला होता त्या ताटाच्या भोवताली सर्वेजण वाळूत बसले होते आणि मधल्या ताटातून सर्वजण घास घेऊन जेवू लागले तोड भरभरून ते मोठे घास घेत आणि भरल्या तोडाने चावत चावत एकमेकाशी सभाषणहि करीत. जेवावयाची आणि बोलण्याची त्याना एवढी घाई झालेली होती की एक दुसऱ्यासाठी त्याना थाबविता येत नव्हते.; त्यामुळे बोलताना तोडातून कोब- लेला भात काही बाहेर पडे पण तेथे अक्षाचे दुर्भिक्ष, नव्हते. अणि म्हणूनच, ७० पाऊलवाट आनदाने सवे ताव मारून जेवण झोडीत होते. जेवण झाल्यावर लोक जरा जास्त पागून गप्पा छाटीत बसले होते, त्या वेळी इब्राहीमनें मुक्याला आपल्याजवळ 'एका बाजूस बसवीत त्याला म्हटळे, “ तू माझ्या पडावावर आल्यापासून आजवर तुझी चालचलणूक व तुझ काम पाहून माझा तुझ्याबद्दल चागला ग्रह झाला आहे. त्‌ मुका असलास तरी इतर खलााच्या मानान तुझ्यात फारच जास्त बुद्धि आणि हुषारी आहे आणि म्हणूनच माझ्या धद्यात तुला हाताशी धरण्याचं मी मनाशी योजिल आहे परतु ते सर्व करण्यापूर्वी आणि मी तुझ्यावर विश्‍वास टाकण्यापूर्वी त्‌ स्वखुषीन आणि आनदान माझ्याबरोबर काम करावयास तयार आहेस हे मला कळल पाहिजे कारण, मी माझ्याकडून तुला शिकविण्यात' आणि तुझ्यावर विसबण्यात, तुझी स्वत ची तयारी असल्याशिवाय, अर्थ नाही. आहे का तुझी कबुली? ” मुक्याने काही उत्तर केले ताही तो सथपणे बसला होता मनात तो या सर्व बोलण्याचा अजमास घेत होता इब्राहीमने पुन आग्रहाच्या बोलण्याला सुरुवात केलो, “ हे पाहिलस आमच बेट केवढ सुदर आहे ! सगळे लोक केवढे उमदे आहेत तुला ना घर ना दार, आणि त्यात त्‌ मुका, तुला घर करून रहाण कुठहि गेलास तरी अव- घड पण मी जर ती गोष्ट मनावर घंतली तर तुला आमच्या या जमाती-, मध्ये सामील करून घेईन तुला स्वत ला मी वर्षानुवर्ष कष्ट करून मिळवि- लेली दर्यावर्दीपणाची विद्या शिकवीन माझ्या माहितीन आपण असा धदा करू की हा हा म्हणता आपल्याला सवत्ति मिळेल, एवढच नव्हे तर तुझ्या मालकीचा एखाददुसरा पडावहि तुला भाड्यान देऊन चालविण्याची वा स्वत॑ चालविण्याची शक्‍यता येईल मग या बेटावर घर करून तू इत॑मामान राहु शकतोस. का कशी काय नावडते तुला ही कल्पना ? ” मक्‍याच्या तोडून अजूनहि काही आवाज आला नाही त्याला कशाचीच गर्दी नव्हती, एवढेच नव्हे तर इब्राहीमने सुचविलेल्या ज्या कल्पनेस इतर एखाद्याने एका पायावर आपली खुषी दाखविली असती, त्या सूचनेला मुक्‍याच्या मनांत कुठलाच विशेष उत्साह दिसला नाही आणि त्यामुळे उलट मक्‍याचे सहकार्य मिळविण्याची इब्राहीमला जास्तच उत्कट इच्छा झाली. “ झी क्राय म्हणत आहे ते तुळा समजत तरी आहे का? ” -माल्दीव बंटात पडलेली मोहिनी ७१ मक्‍याने मुडी हलवून ' हो ' म्हटले “ मग तुला उत्तर द्यायला काय झाल? आहे का कबुली तुझी मी काय म्हणतो त्याला ? ” उत्तरादाखल शेवटी मुका हसला. त्याने मनात विचार करून ठरविले होते, *“* काय हरकत आहे? पाहू तरी देवाचा खेळ. जगापासून अलिप्त राहावयाच कशाकरता ? जे काय होईल ते पाहू, आणि जे जे कराव लागेलते करू ' मग त्याने नेहमीप्रमाणे हातवारे करीत किचाळत' “ हो ' म्हटले आणि त्यामुळे इब्राहीमला सुद्धा मनापासून आनद झाला तो मुक्‍याला म्हणाला, “ त्‌ माझ्या जमातीबरोबर आगोदरच जेवलेल| आहेस, आणि तुला कुणीच परका मानीत नाही अस तुला दिसेल तर जा 'आणि मोकळेपणान बेटावर हवा तिथ हिड आपण इथ महिना दोड महिना राहू प्रथम सगळा माल पडावावरून उतरव, मग पडाव किनाऱ्यावरून ओढून पाण्याबाहेर चढवू त्याची तळाची साफसफाई रगरगोटी करून कार्हऔ फळ्याची दुरुस्ती वगैरे करावयाची असल्यास तो करू, कारण आपल्याला "फार दूरच्या सफरोला जावयाच आहे. ते झाल्यावर शिड, डोलकाठ्या याचीहि "तन्दुरुस्ती पाहिली पाहिजे. त्यानतर माल भरून घेऊन भरपूर गोड पाणी व रसदहि आपल्याला बरोबर घेतली पाहिजे इतक होईतो महिना दीड महिना सहज लागेल, त्यानत॑र इस्माइल, त आणि काही दोघे तिघे विश्वासू हुषार 'खलाशो असे मिळून या सफरीवर निघू तेव्हा आता उघड्या समुद्रावर तर- गणार माशानी अधंवट खाल्लेल एक प्रेत, अस स्वत ला न मानता इब्राहीमचा एक विश्‍वासू भ'गीदार असे स्वत॑ ला मानून वागायला लाग बेटावर वाटेल तिकड हिड, सगळ्याच्यात मिसळ आणि खुषीन राहा” मुक्‍याला मनात मोठी मौज वाटली. ' कुणाच नशोब कुठ उदयाला येईल -याचा काही नेम नाही, तो मनात म्हणाला त्याला या मालदीव बंटोवर येऊन दहा पधरा दिवस झाले होते पण इतक्यातच तिथल्या बेटावरच्या साऱ्याची त्याच्याशी ओळख झाली होतो ओळखीला तरी काय लागते ? इत'र माणसाना, आपण त्याना काही त्रास देणार नाही, आपण निरुपद्रवी आहोत असे कळले आणि ते त्याच्या मार्गाने जातील, तुम्ही तुमच्या मार्गाने तजाल अद्ली खात्री झाली आणि परस्पर सदभावना मनात आहे याची जाणीव १७७२ पाऊलवाट न *-४५५. 7८ ७०५५४१७ > झाली म्हणजे झाली ओळख ! नाहीतरी ओळखीचा दुसरा अर्थ काय ? एरवीहि जगात कोणी कुणाचा भार घेत नाही. घेऊ म्हटला तरी कुणी कुणाचे आयुष्य काही सवंच्या सवे उसने जगू शकत नाही प्रत्येकाचे आयुष्य वेगळे जो तो आपापल्या मार्गाने जाणार आणि आपापले आयुष्य जगणार आणि असे आपापले मार्ग चोखाळोत' असताना जेव्हा जेव्हा एकमेकाशी सबध येतील तेव्हा तेव्हा तो सुखकारक होईल असे करणे हेच तेवढे कुणाच्याहि हातात अस्‌ शकते ज्याचे जीवनप्रवाह एकमेकाशी अतिशय निगडीत झालेले असतात :अशा पतिपत्नी सबधापासून तो निरनिराळया परीनी थोड्याथोड्या जास्त जास्त अतरावर असणाऱ्या सबधाना नाती गोती म्हणतात तशाच इतर सबधी लोकाना आपण इष्टमित्र म्हणतो पण हे सर्व कमीअविक पर- स्पर ओळखीचेच प्रकार परतु जेथे माणसाचे जोवनमार्ग एकमेकाच्या स्वार्थाने एकमेकाशी सघर्ष निर्माण करतात व सद्भावनेचा लोप होतो तेथे ओळख सपून शत्रुत्व सुरू होते पण प्रेम काय, ओळख काय किवा शत्रुत्व काय, माणसाच्या परस्पर सबधाचीच ही निरनिराळी रूपे होत दहा पधरा दिवसात मुका मोकळ्या मनाने मालदीव बेटात हिडू शकत होता बोलून चालून मुका असल्याने भाषेचा प्रश्‍न अजिबात उरलाच नव्हता त्याच्या बाबतीत आणि खाणाखुणाची भाषा तर सावेजागतिक आहे त्याची वृत्तीहि जास्त उल्हसित होती त्याच्या तोडावर हास्य असे आणि लोकाना माणूस हवाहवासा वाटण्याला तोडावरच्या हास्यासारखे दुसरे साधन नाही पडावाचे काम चालूच होते त्यातहि मुका भरपुर भाग घेई हे सर्व काम करताना त्याला मोठा आनद होई काम नवे असल्याने त्यात नाविन्याची गोडीहि होती आणि त्यातसुद्धा कोणीहि डोक्यावर बसून काम करून घेणारा नव्हता त्यामुळे कामात सक्तीने उत्पन्न होणारा कटाळा येत नव्हता एवढेच नव्हे तर, खुशीचे काम असले आणि ते होसेने केले तर त्यासारखा आनद दुसरा नाही असे मुकयाला आढळून आले खपून केलेल्या शारीरिक कामामुळे मनालाहि कशी विश्राति मिळते, जिवाला कसा विरगुळा पडतो हे त्याला समजू लागले काम जसे पुरे झालेले दृष्टीसमोर दिसते तसतशी आपल्या अगात' असलेल्या सृष्टिनिर्मात्याच्या अशाची' आप- ल्याला प्रचीति येऊ लागते आपण केवळ जीवनाच्या नर्मदेत' यदच्छया वाह- माल्दीव बेटात पडलेली मोहिनी ७ 7४४२ शन 7१५४४४१४५८ “५. “१ ९०५ 2५/५५/५०१2 4५८५-५-८- “४ 0- ४” 700. कट णारे अचेत॑न गोटेच नव्हे, तर आपल्यात कतंत्व आहे आणि आपल्यात स्वय- प्रेणा आहे हा विचार माणसाला आपली माणुसकी पटवून देण्याला कारणी- भूत होतो दिवसभर खपून झाल्यावर मुका बेटावरच्या एका जरा दूरशा झोपडीजवळ-कारण तेथून सृष्टिसौद्य फार उठून दिसे-जाऊन बसत असे. तेथून सारे पचवीस तीस कदम दूर असलेल्या समुद्राच्या पाण्यात तो पोहत' असे समद्रतळाशी चमकणारे रगीबेरगी दगड, चित्रविचित्र आकाराचे कोरल, शख आणि शिपा यामुळे सृष्टीच्या बहुविधतेची त्याला गम्मत वाटे. तो वाळूत लोळे वा शेजारच्या अगणित' नारळाच्या झाडापैकी एकावर चढून ताजी शहाळी तोडून तो समाधानाने त्यातले पाणी पिई, कोवळे लुसल्शीत' खोबरे खाई सध्याच्या त्याच्या आयुष्यक्रमात पैसा ही गोष्टच तो विसरला होता त्याच्या दिनक्रमात तो एक न लागणारा पदार्थ, एक निर्थक शब्द झाला होता जगात पैसा ही सुधारणेची एक चालती बोलती खूण मानली जात॑ होती आणि पेश्ाशिवाय सुधारणा शक्‍य नाही हे समीकरण निर्माण झाल्याने, त्याच्याच पुढची पायरी जास्त पैसा तेथे जास्त सुधारणा असे जग मानू लागले पण हे खरे नाही, मुक्‍याला वाटले माणसाचा सर्वागीण विकास अप्रतिहत व्हावा म्हणून जी राजकीय, आथिक व सामाजिक स्थिति सर्वांत जास्त सोयीस्कर होईल' तिला म्हणा- यचे सुधारणा इतिहास, कला, शास्त्रे नि साधने याचे समजसपणाने परि- शोलन करून अशी नमुनेदार स्थिति बुद्धयाच जमवून आणावी लागते मनष्य- जातीच्या जीवन प्रवाहाच्या तीरावर बाधलेला चिरेबदी घाट म्हणजे सुधा- रणा | घाटामुळे प्रवाहांच्या गतीला बाध तरी नाहीच येत, पण तटाका- वरची माती धुपून न गेल्याने पात्र अस्ताव्यस्त पसरत नाही प्रवाहाची दिशा घाटामुळे हव्या त्या वळणाला चिकटून राहाते येईल त्या प्रत्येक पुराच्या आवेगाने प्रवाहलहरी बनून आजूबाजूचा प्रदेश वाहवून वा दूर जाऊव उजाड होण्याचे टळते. प्रवाहाच्या वळणात निरिचिति येते घाटामुळे मनुष्य- जीवनप्रवाहाला योग्य वळण देणारा घाट म्हणजे सुधारणा । पण सुधारणेचा विपर्यासच नाही का झालेला ? केवळ छानछोकीचें वागणे, नव्हे नव्हे त्या निरथेक गरजा उत्पन्न करून ठेवून त्या भागविण्याच्या ठत. लता. १४ ७४ पाऊलवाट प्रयत्नात कुचबणे, अतिरजित कृत्रिमवणाने खाणे, बोलणे, वागणे नि राहाणे असा भलताच अर्थ सुधारणेला आलेला नाही का ? अशा सुवारणेने कल्याण कुठले व्हायला ? वर वर आकर्षक आणि सुदर वाटणाऱ्या स्वरूपाखाली माणसाचा स्वभाव जर पूर्वीहतकाच असस्कृत आणि रानटी राहाणार असला तर याला सुधारणा म्हणावयाचे का कुधारणा ? कोणतीहि सुधारणा जर माणसाच्या बाह्य स्वरूपा- तच केवळ फरक करणार असली तर त्या सुधारणेला काहीच किमत' ताही केवळ खऱ्या सुधारणेसाठी पेसा हे साधन असले तर तो त्याचा खरा उपयोग, नाहीतर त्याला एक उपाधीच म्हणावयाचे या सपत्तीने माणसाची मने कशी विकृत होतात याचा मला पुरा अनभव आलेला आहे तो मनात म्हणाला, "या बेटावरचे मोकळे आयुष्य अनुभवत असताना इतके दिवसाच्या हालअपेष्टा- मधून थोडी सोडवणक झाल्यासारखे वाटत होते ' त्याच्या जिवाला मोठे सुख वाटू लागले होते येथे तो वाळूतून उठला आणि जवळच्या एका झोपडी- पाशी गेला झोपडीच्या दरवाजापाशी एक सोळा सतरा वर्षाची तरुण मुलगी बसली होती तिने त्याला जेवण आणून दिले तो जमिनीवर माडो ठोकून बसून जेवत असता ती त्याच्याकडे निरखून पाहात होती या मुलीशी त्याचे लग्न करून द्यावे, असे इब्राहिमने तिच्या आईबापाच्या समतीने ठरविले होते. या माल्दीव बेटातल्या आपल्या सग्यासोयर्‍यातच याची सोयरीक करून दिली तर मुक्‍याला आणखी एक पाश निर्माण होईल, असा त्याचा हेतु आईवडिलाच्या समतोमुळे ती मुलगीहि मुक्याकडे ' आपला हा नियोजित वर ' अशा दृष्टीने पाहू लागली होतो तो मुका आहे, हे तिला ठाऊक झाले होते पण त्याखेरीज इतर काही व्यग त्याच्यात तिला दिसले नाही उलट त्याला तेथे समाधानाने जेवत बस- लेला पाहून तिच्या मनात आले की, याची गौरवर्ण रेखोव चेहरेपट्टी, कृश वण बाधेसूद शरीरयष्टी यामुळे तो त्याच्या बेटावरच्या जमातीतील इतर पुरुषापेक्षा किती तरी जास्त सुन्दर दिसत आहे तिला तर वाटले की आपल्या बहिणी, मैत्रिणी याना आपल्या सुदैवाचा हेवा वाटेल कारण नाही तरी ती स्व जमात आपल्यातल्या आपल्यात लग्ने करीत असल्याने त्याच्यामध्ये अतिशय सारखेपणा होता त्या कटाळवाण्या सारखेपणात असा नवखा तरुण लाखात एक असा दुर्मिळ आणि दुष्प्राप्य वाटला असता त्याने आपल्या- माल्दीव बेटात पडलेली' मोहिनी ७५ बहधा 4८€ २“ “४. ४८४४५ त “५” रथ »५८१ शध्टध्ट४८५ 7५/५/५ *“४५९/९-५/४५/१* “५ ४८४ “४ “र पुढची थाळी बाजस सरकवली झोपडीच्या खाबाला मागे सरकून तो टेकला आणि पाय ताठ पसरून आरामात बसला त्या मुलीने घरातून एक कसलेसे तारा बसविलेले तुणतुण्यासारखे वाद्य आणले. त्या वाद्याला एका बाजस असलेल्या भोपळ्यावर ती डाव्या हाताने ताल देऊ लागली आणि उजव्या हाताने त्या थोड्या तारा छेडू लागली. त्या वाद्यातून निघणारे सूर अगदी मोजके होते अरबी' अथवा तुर्की सगिताच्या धर्तीवर त्याचा थाट होता ते ऐकून ' अरेबियन नाईटस्‌ ' मधल्या सुरस आणि चमत्कारिक अश्या वातावरणात आपण जात आहो, असे वाटे नतर त्या वादनाबरोबरच तो मुलगी गाऊ लागली झोपडीच्या पुढे त्याच्या आणि समु- द्राच्या मध्येच असलेल्या एका नारळीच्या झाडाच्या बुध्याशी ती टेकून बसली होती तिचा आवाज मोकळा पण बारीक होता ति'च्या शरीरबाध्याप्रमाणेच तिचा आवाजहि बाधेसूद आणि सडसडीत होता त्याच्यात स्थूलपणा नव्हता तिच्या आवाजाला झार होतो ति'च्या गाण्याचा अर्थ त्याला कळत' नव्हता पण ति'च्या गाण्यातील नादमाधुर्य त्याला सुखावह वाटत होते. त्याचा काही का अर्थ असेना । ती नारळीची झाडी, त्यापलिकडे दिसणारा शुभ्र रेतीचा किनारा, त्यावर खळखळत येणाऱ्या बारीक लाटा आणि त्यापुढचा पसरलेला मोकळा समुद्र, या सर्वे सुदर देखाव्याला परिपोषक होईल असे ते गाणे होते त्या सवं सृष्टिसौदर्यात ते सहज मिसळून जात होते तो बसला होता तेथून पश्‍चिम दिशा अगदी समोर होती आणि मावळायला आलेला सूर्य त्या झाडाच्या मागे आल्याने प्रकाशावर नुसत्या छायाकृति' दिसत होत्या. सूर्येबिबाच्या आणि त्याच्यामध्ये असलेल्या झाडालाच ती टेकून बसलेली अस- ल्यामळे तिच्या व झाडाच्या आकृतीमधल्या रेखीव रेषा मात्र दिसत होत्या. हा देखावा पाहूब त्याच्या मनाला क्षणभर आपण सर्‍यसृष्टीत आहो की नाही याचीहि शका वाटू लागली, इतंका तो देखावा मायावी वाटत होता त्याचे मन शात झाले होते आणि त्या शाततेतून मोठे सुख निर्माण होत होते ती शातता इतकी खोल होती की, जगातील बऱ्यावाईट गोष्टीचा त्याल्म अजि- बात विसर पडला त्यांच्या मनाला निर्व्याज आनद वाट लागला त्या आन- दाची मळे वरवरची नसून कशात' तरी खोल रुजलेली होती, असे त्याला वाटले, कुठल्यातरी अतिशय मूलग्राही तत्त्वाच्या ज्ञानाशिवाय असा आनद ७६ पाऊलवाट. निर्माण होणे शक्‍य नाही, असे त्याला वाटले तो देखावा आणि मनाला होणारा आनद आणि शाति याची सांगड बरोबर कशी बसते, हे कोडे त्याला अजून परिपूर्ण उलगडलेले नव्हते पण त्याच्या मनात. अधूक प्रकाश दिसू लागला होता “ याच दिशेने गेल्यावर कोठेतरी मला तो चिर-आनद सापडेल ' असे त्याला वाटत' होते सूर्यबिब उतरता उतरता पर्चिम क्षितिजाच्या समुद्रधारेवर टेकले ते नेमके त्या गात॑ बसलेल्या मुलीच्या मागे पिवळे लालसर दिसत होते नारळाच्या झाडाच्या फाद्याचा वर पुजका दिसत होता त्याची पाने एकाद्या चवरीसारखी पिजारली होती. त्याच्या लाब झापाच्यामधून सूर्याचे ऊन दिसत होते नार- ळाच्या झाडास ति'रकस रेषेच्या तळाशी त्या मुलीची चेहेरेपट्टी दिसत होती तिंचे मोकळे केस वार्‍यावर भुरभुरत होते, तिचे उच कपाळ, तेथून निघणारी लाब नासिका, ओठाचा महिरपि कस, हतुवटी, त्याखालची मान, याची आकृति सूर्यबिबाच्या पिवळ्या त॑बकडीतून कापून काढून उरलेले सूर्यबिंब पठ्चिम क्षितिजावर खोचून ठेवले होते जणू काही, असे त्याला वाटले त्याने मागे कधी काळी वाचलेल्या ' उमरखय्याम च्या “ रुबाया ची आठवण झाली त्याला *“ तरुताळे मजलागी रम्य एकांत राना, मिळत जरि चपाती, वारुणी काव्य़वाणी, त्वमापे 'नेज मद्‌का नंदिनी दंग-गानीं, बिजन वन तरी मी नंदनोद्यान मानी ॥ ” त्या पुस्तकातील वरील ओळीच्या अर्थपोषक काढलेले चित्रहि आतौ त्यालो आठवले पण त्या वेळच्यापेक्षा त्या कवित्तेचा अर्थ त्याला या क्षणी जास्त समजला होता. आणि त्या कवितेला अनुलक्षूनं असा देखावा, तो आता हात असलेल्या देखाव्यापेक्षा जास्त यथाथ दुसरा असणे शक्‍य नाही, ही त्याची खात्री पटली. मग त्याच्या मनात आले की, कवि ज्या वेळी कविता करतो, लेखक ज्या वेळी वर्णून दाखवितो वा' चित्रकार जेव्हा चित्र काढून दाखवतो तेव्हा ते कॅवळ मार्गदर्शनाइतकेच नसते का? त्या कल्मवताच्या मनात असणारा माल्दीव बेटात पडलेली मोहिनी ७७ ती भजी “१५/५/५ “२८४८५ “* ४”... ८६ शभ “५५/४५/१८१४ ४५/१७ भावाथ वणंन करण्याचा त्याचा तो एक मर्या दित प्रयत्त असतो तो भावाथे त्यक्ष जीवनात कोठे सापडेल याचा जगू काही तो छोटा पत्ता असतो पण त्या भावार्थाची खरी प्रचीति पाहावयाची असेल, आणि त्याचा गर्भितार्थ पुरेपूर समजावून घ्यावयाचा असेल तर रसिकाला त्या पत्त्याची नोद आपल्या स्मृतीत करून ठेवावी लागते आणि मग केव्हातरी कुठेतरी अचानक प्रत्य- क्षात त्या भावार्थाची आणि आपली गाठ पडते आणि मग आपल्या मनात एकदम आठवण येते मग त्या चित्रकाराचे चित्र आठवते, कवीचें काव्य आठवते, लेखकाचे वर्णन आठवते आणि मग मनात वाटते, ' होय किती बरोबर, किती साथ आहे हे ! ' नसते सार्थ आहे एवढेच नव्हे, तर त्या कलावताच्या मर्यादित कलेने दाखवला गेला त्यापेक्षा कितीत॑री जास्त सत्य आणि गूढार्थ येथे भरलेला आहे आणि त्याची पुरेपूर कल्पना तो स्वत पाहिल्याखेरीज येऊ शकत नाही या विचारात तो तरगत॑ असताना जसजसा सुर्य क्षितिजाखाली मावळला आणि समुद्रात बुडून गेल्यासारखा दिसला, तसतशो मुक्‍याचो हि तद्रो लागता लागता, त्याची जागृति गाढ समाधानाच्या आणि सुखाच्या झोपेत बुडून गेळी तो गाढ झोपी गेला सूर्यास्तानंतर सधिकाल फार वेळ टिकला नाही विषुववत्ताजवळच्या या प्रदेशात सधिकाल फार थोडा वेळ टिकतो रात्र पडली आणि त्या मुलीचे गाणेहि त्यातच केव्हातरी सपले त्याला जेव्हा जाग आली, तेव्हा त्याच्या ध्यानात आले को, ज्या खाबापाशी टेकून आपण सूर्यास्त पाहात होतो तिथेच जमिनीवर आहो त्यालात्या बारीक रेतीमध्ये एखाद्या मऊ गादीप्रमाणे आरामशीर झोप लागली होती हवेमध्ये थोडासा गारठा आला होता, पण तो सुसह्य होता तो गारठा फक्त इतकाच होता' को, आपले अग उघडे आहे, हे ध्यानात यावे वर नारळाच्या पानाच्या जाळीतून जागोजाग आकाश दिसत होते, फाद्याच्या काळया सावल्या आणि त्याच्या अधनमधून दृष्टीस पडणाऱ्या तारका आणि त्यानी मद प्रकाशित झालेले आकाश याचा मधुर मिलाफ झाला होता. खृह त्या बेटा- वरच्या थोड्या माणसाची हालचालहि बद पडल्याने, तेथोल शातता इतकी 'खोल आणि स्तब्ध होती की अधूनमवून आलेल्या वाऱ्याच्या झुळकीने नारळी - २.” ९.» ०7१५०११1०८. नाशी २” ्भ 0020/71-कभन >> कयी ४५५४५१४४0८ ४५४४५४४ च्या झाडाची पाने हालली तरी तो आवाज फार मोठा वाटे त्याची झोप पुरी झाली होतो त्याला ताजेतवाने वाटत होते या शाततेत आपल्या हृद- याची धडधड सुद्धा त्याला फार मोठ्यादा ऐक्‌ येत होती अधूनमधून काही काजवे ल॒कलकत॑ त्या झाडाच्या सावलीत॑ल्या अधारात उडत होते. त्याच्या मनात का कुणास ठाऊक एकदम एकटेपणाची बोंवणी वाटू लागली कुठलेहि स॒ष्टिसोद्य असो वा गाढ आनद असो, त्याच्याहि उपभोगात पुन मनाला एकटेपणाची जाणीव का यावी, आणि हुरहूर का वाटावी ? या एकटेपणाचा उगम आपल्या बुद्धीत आहे का रक्‍तात आहे, हे त्याला कळेना केवळ कल्पनेने आणि मनाने उत्पन्न होणारी ही अस्थिरता आहे, का त्याचा उगम आपल्या तारुण्यात आहे, याची त्याला भरात पडली कारण त्याला सुख अपरपार झाले होते त्याच्या मनावर सध्या कुठलेहि दुखवा दडपण नव्हते सगळीकडे पसरलेल्या एवढ्या प्रचड शातिसागराचा तो आस्वाद घेत होती मग फिरून या अपरपार सुखाच्या पृष्ठभागावर एकटे- पणाचे बोचक तरग का उठावे ? तो कुश्लीवर वळला आणि त्याचा पसरलेला डावा हात कशावर तरी पडून तो चमकला त्या क्षण स्पर्शाने त्याला कळले काय होते ते तीच गाणे म्हणणारी मुलगी त्याच्या शेजारी गाढ झोपली होती याच्याशीच आपले लग्न होणार ही खात्री झाल्यावर, तिने आपला पति म्हणून त्याला अगोदरच मानले होते आणि ती विश्‍वासाने येऊन त्याच्या शेजारीच निजली होती त्याने भीतभीत उजव्या हाताने तिच्या झोपलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिने उठून जागे व्हावे, असे त्याला वाटत नव्हते त्याला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर सापडले ही एकलेपणाची भावना त्यांच्या बुद्धीत जन्मलेली नव्हती तिचा उगम त्याच्या रक्‍तातंच होता कारण अगो- दरच त्या मुलीच्या केवळ स्पर्शाने त्याच्या अगातले रक्‍त इतके सळसळत वाहू लागले होते की आपल्या हृदयाच्या होणाऱ्या धडधडीने जगू काही त्या तरुण मुलीची झोप मोडून ती उठेल, असे त्याला वाटले तारुण्यसुलभ वासना, आणि जगाच्या मोहातून अलिप्त राहाण्याची त्याच्या बद्धीची धडपड याच्यात मोठा झगडा उत्पन्न झाला होता. त्याच्या शेजारी, त्याच्या पुढ्यात', त्याच्या करपाशात ती तरुणी होती. त्याने आपल्या मनावरचा बद्धीचा ताबा थोडा गुलामगिरी ! ७९ ४. > "9८: “क्ट शध ्् “क “५८/४५/५४४४” ४४/४ल सेल सोडण्याचा अवकाश की, ती त्याची होऊ शकली असती तिच्या रूपाने साऱ्या जगातले मोह आपल्याला पुन आपल्या पाशात अडकवत आहेत, असे त्याला वाटले त्याचा प्रतिकार करणे ही मोठी अवघड गोष्ट होती पण शेवटी त्याच्या विचारी बुद्धीलाच यश मिळाले कितीहि अवघड वाटले त्याच्या जिवाला, तरी तो तेथून तसाच उठला आणि समुद्राच्या रेतीतून फिरत फिरत चाल लागला बेटाच्या भोवतालच्या सेकतात तो कितीक वेळ चालत होता समु- द्राच्या गार वाऱ्याने आणि त्या चालण्याने हलके हलके त्याच्या मनात' उठ- लेली आग आपोआप विझली त्याच्या मनातला सुखसमाधानाचा सागर पुन. शात आणि निस्तब्ध झाला त्याला थोडा जास्तच आनद झाला को, आपण आपले मालक झालो आहो, आपले शरीर आणि मन आपल्या कह्यात आले आहे, आपल्या शरिराच्या चेतना आणि मनाच्या भावना याना काबत आणन आपल्या बद्धीने त्याना लगाम घातला आहे > प्रकरण :! ९-रुलामगिरी इब्राहिमचा पडाव आज जेड्डा बदरात पोचला होता पुष्कळ मोठी सकर करून ते आले होते माल्दीव बेटावरून निघाल्यातत'र हिंदुस्थानच्या किनाऱ्या- किनाऱ्याने व नतर इराणच्या आखातातून आणि अरबस्तानच्या किनार्‍्या- वरून जाण्याऐवजी इब्राहिमने अरबी समुद्र उल्लंघून सरळ आफिरकेला पडाव हाकारला होता माल्दीव बेटावरून ते प्रथम उत्तरेस लखदीव बेटापर्यंत आले होते लखदीव बेटायंसून सोकोत्रा बेटे जवळजवळ बाराशे मैल दूर आहेत हा सारा मार्ग भर समुद्रातून असल्याने एवढा छोट पडाव त्यातून हाका- रायचा म्हणज धाडसाचीच गोष्ट पण धाडस हा त॑र इब्राहिमच्या स्वभावा- तील फार मोठा गुण होता त्याने धाडस करताताहि बाकीच्या सवे गोष्टी दकक्‍्य तितक्‍या अनकल आहेत असे पाहिले होतेच हे दिवस वर्षांतील फार २३७ ९५ उत्तम हवेचे होते, आणि ईश्यान्येचा वारा आफ्रिकेकडे जावयास मोठा अनुकूल होता. ८९ पाऊलवाट ७७७५४४५ ४४४४११७४०0” ४ शेनदॉध्टी 2 “97८ पयाधर "०५५८५८५८५८ ५- ०८ ५» “0१५ २०४--००-८४/५- ५८०८-८८ ९2५६०५८८०८ “५-< २“ ८५ ८४ “५८-२५ “५०५८” “४/४-८* ८५ २2 कपटी पडाव ताही पाच ते सहा मैल जाई त्यामळे दिवसात शभर सवाशे मंलाची मजल होई लखदीव बेटे सोडल्यानत'र सोकोत्रा बेटाच्या व आपिर- केच्या किनाऱ्याच्या दिशेने आपण बरोबर जात आहोत हे पाहाण्याची इब्राहिमची युक्ति फार सोपी आणि साधी होती सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत पडावाच्या अगदी पाठीमागे सूर्ये येईल एवढे तो पाही, व मध्यान्हीपासून सूर्यास्तापर्यंत सूये पडावाच्या नाळेसमोर ठेवून अगदी पश्चिम दिशेला तो पडाव हाकारी पडावावर एक जुने होकायत्र होते पण ते शास्त्रीय तऱ्हेने बिनचुक केलेले कुठले असणार ? एकादा पोता इकडे, एकादा पोता तिकडे ते दिशा दाखवी पण पडावाच्या नौकानयनाला तेवढे पुरे होई दिवसास सूर्याच्या अनुरोधाने व रात्री त्या होकायत्राच्या सहाय्याने दिशा पाहून पडाव चालविला जाई वारा ईशान्य दिशेकडून सतत वहात असल्याने शिडाची अदला- बदल खरोखर काहीच करावयाची नव्हती आणि तसे पाहू गेलेतर शिडेहि फार नव्हती शिडाच्या जहाजाप्रमाणे चौकोनी शिडाचा बडिवार नव्हता या पडावाला इन मिन शिडे सारी तीन ती उभवायला आणि हवी तशी सेल करावयाला वा ताणून खेचून बाधावयाला फार सोपे होई त्यामुळे पडावाची दिशा बरोबर ठेवली को त्याहून जास्त काही करावयाचे उरत नव्हते वाफेने चालणाऱ्या आगबोटीला भरपूर कोळसा अथव डीझल तेल याचा साठा सफरीला पुरेल असा घ्यावा लागतो पण वार्‍यावर चालणाऱ्या शिडाच्या गलबताना तसे काहीच बरोबर न्यावे लागत नाही ज्या वार्‍याच्या मर्जीवर ती हाकारली जातात त्याचा साठा अमूप असतो, इतकेच नाही त॑र त्याला कर्पादकहि पडत नाही त्यामुळे वारा अनुकूल असला तर शिडाच्या गलबता- सारखे स्वस्त वाहन दुसरे नाही एक, दोन, तीन असे दिवस मोजीत धीराने पडाव चालवीत ठेवावयाचा होता आफ्रिका खडाच्या एवढ्या भल्या मोठ्या पसरलेल्या किनाऱ्याच्या जवळ कुठे ना कुठे पडाव पोचलाच पाहिजे इतकी खात्री होतो आणि त्या- नतर किनारा धरून उत्तरेकडे गेले म्हणजे एडनच्या आखातात व शेवटी ताबड्या समुद्रात त्याना जावयाचे होते तेथे पोचता आले असते वास्तविक हे नुसते सागायला किती सोपे वाटत आहे ? आणि प्रत्यक्ष सफर- हि तितक्‍याच निर्वेधपणे पार पडली. मग धाडस उरले तरी कोठे, असेहि गुलामगिरो । ८१ कुणाला वाटण्याचा सभव आहे, पण समृद्रावर सर्वांत मौजेची गोष्ट कोणती असली तर ती अनिश्चितता त्या अनिश्‍चिततेमुळे आपल्याला साधी साधी वाटणारी अनुमाने चुकतात आणि केलेले बेत अगदी उलटेपालटे होऊन जातात तसे झाल्यावर त्यातून जीव बचावून बाहेर पडण्याची आणि पडतील त्या हालअपेष्टा भोगण्याची तयारी दर्यावर््याला ठेवावी लोगते या अनिरिचि- ततेमध्ये जाणून बुजून स्वत ची मान गोवून घ्यावयाची हाच धाडसाचा भाग एव्हाना तुमच्या ध्यानात आलेच असेल की मुका काही कुठला अडाणी माणूस नव्हता. चागला शिकला सवरलेला, बुद्धीने हुशार असा तो होता. नशिबाची परीक्षा पाहाण्यासाठी जरी त्याने या अफाट पृथ्वीवरच्या बहुविध देशाच्या प्रवासाला सुरुवात केली होती व या पडावाच्या दर्यावर्दी जीवनात तो सध्या कष्ट काढीत होता तरी त्याच्या प्रगल्भ झालेल्या बुद्धीला सवे गोष्टी नवख्या असल्या तरी चटकन्‌ समजन आत्मसात करता येत होत्या इब्राहीम बोलून चाळून पिढ्यान्‌ पिढ्याचा दर्यावर्दी होता त्याने आपले ज्ञान त्या पेशात लहानाचे मोठे होऊन कष्टाने सपादन केले होते पण ते पाहून शिकावयाला मुक्‍याला इतके काही अवघड गेले नाही या थोड्याच महिन्याच्या अनुभवात त्याची पुष्कळच प्रगति झालो होती आत्मविशवासहि आला होता फरक असला तर तो फक्त शरीरसपदेत, आणि शारीरिक कष्ट करण्याच्या अगा- तल्या कुवतीमध्ये इब्राहीम त्या बाबतीत केव्हाहि सरस होता, पण मुकाहि त'रुण होता, त्याला कामाची व शरीरकष्टाची होस उत्पन्न झाली होतो आणि या साध्या जीवनक्रमात त्याची प्रकृति निरोगी झाली होती. आपल्या अगात आलेल्या टणकपणाचे आणि शक्‍तीचे त्याला स्वत॑ला आश्‍चर्य वाटू लागले होते निविघ्नपणे पार पडलेल्या या लाब सफरीनतर जेंड़ा बदरात आज त्याचा पडाव त्यानी नागरला होता मालदीव बेटावरून त्यानो आणलेला माल जेड़ा बदरात उतरविला आणि मक्केला जाण्यासाठी त्याच्याबरोबर येण्याची सधि ज्या काही म्हाताऱ्या लोकानी घेतली होती त्यानाहि त्यानी किनाऱ्यावर पोचविले त्यानत'र नवीन कोणताहि माल पडावावर लादण्याची भाषा इबत्रा- हिमच्या तोडून ऐकूच येईना, मात्र इब्राहीम अदरात जाऊन काही लोका- च्याशी बराच वेळ मसलती करीत बसे एक दिवस सकाळी एक अरब पडावा- ८२ पाऊलवाट वर आला आणि इब्राहिमने त्याच्यासह पडाव ह्‌ कारला ताबडा समद्र हा निरुद आहे, आणि त्यामधून जाणाऱ्या जहाजाची खूपच गर्दी असते भूमध्य समद्रातून हिदी महासागरात जाण्याची सोय सुएज कालव्यामुळे झाल्याने येथील बोटीचा राबता कमालीचा वाढला आहे युरोप खडातून पूर्वेकडच्या देशाला जाणार्‍्यायेणाऱ्या साऱ्या आगबोटी ताबड्या समुद्रातूनच जात येत त्याखेरीज अरबस्तानचा किनारा आणि आफिरकेचा किनारा याच्यामध्ये अरबी नाखुद्याचे पडाव सारखे पुढे मागे येत जात असत त्या पडावाना ' झरुक म्हणत' या सवव गर्दीतून वाट काढणे कोशल्याचे असे विशेषत वाऱ्याने आजु- बाजूच्या रेताड प्रदेशावरची वाळू एकदा उधळून दिली कौ एवढी आधी येई की दोनशे कदमावरचे दिसणेहि मुष्किल होई त्या गढूळ वातावरणात मग सूर्ये झाकाळून जाई आणि दिशा धृद होऊन जात डोळयात तेल घालून मग लक्ष ठेवावे लागे की आपला पडाव दुसर्‍या एकाद्या बोटीवर किवा गलबता. वर आदळणार नाही दिशा धुद असल्यामुळे पडावाची अवजारे बाधून स्वस्थ उभे राहणेहि शक्‍य नसे, कारण या समुद्रात प्रवाह बऱ्य च जोराने वहात, आणि गलबत जर केवळ त्याच्या तावडीत सापडले तर ते कुठल्या कुठे वाह- वत जावयाचे यासाठी ज्या ताबड्या समुद्राच्या भागात इंब्राहिमला आपला पडाव चाल- वावयाचा होता, त्याचो पुरी माहिती त्याला करून घ्यावयाची होती, आणि त्यासाठीच हा माहितगार अरब त्याने आणला होता जेड़ा बदराच्या समोर- च असलेल्या आपिरकेच्या किनाऱ्यावर जाण्यास त्यानी पडाव हाकारला आफ्रिकेच्या किनाऱ्यावर ते जेथे आले तेथे बदर असे नव्हते त॑र एक छोटोशी खाडीच होती त्याच्या मार्गावर येताना त्याना छोटी छोटी बेटेहि पुष्कळ लागली या बेटातील काही बेटावरसुद्धा ते वाटेत उतरून आले जगू काही, या सर्वे भागातून केव्हाहि पडाव हाकारता यावा अशा तर्‍हेने त्याचो माहिती स्वत ला करून घेण्याची इब्राहिमने व इस्माईलने कसोशी चालविली होती इब्राहिमने मुक्‍यालासुद्धा सागितले होते, “ मुक्या, पाहून ठेव सारा भाग नीट तुझ्या ध्यानात एकदा पाहिल म्हणजे चागल राहात ना? तुझी चाचणीच होईल या भांगात पडाव हाकारताना इथ. पडाव जर तुला चाल- गुलामगिरी -: विता आला नाही तर तुझ्या मालकीचा पडाव तुला घेऊन देण्यात काहीच हशील नाही ” आफिरकेच्या किनाऱ्यावरच्या खाडीत' पडाव नागरून इब्राहीम त्या अरब माणसाबरोबर पुन्हा किनाऱ्यावर गेला, तो जवळ जवळ दिवसभर बाहेरच होता तो परत आला तरी उतारूची वा मालाची काही भाषाच निघाली नाही उलट पडाव रिकामाच्या रिकामा रात्री त्याने हाकारला. आलेल्याच मार्गाने पुन रात्रीच्या अध कारात त्याने पडाव चालविला होता. त्या मार्गाची माहिती करून घ्यावयाची असली तरी रिकामा पडाव पुढे मागे नेण्यात काय शहाणपणा आहे हे मुक्‍याच्या लक्षात येईना. पुढे मागे हा भाग आपो- आपच पूर्ण परिचयाचा झाला नसता का ? पण आपला मार्ग चुकू नये याची एवढी मोठी खबरदारी घेण्याचे इत्राहिमला काय प्रयोजन ? मुक्‍याच्या मनात कुतूहल निर्माण झाले पण शातंपणे काय काय घडते ते पाहाण्याचे त्याने ठरविले दोन तीन दिवसानी आफ्रिकेच्या किनार्‍यावरच्या खाडीत त्याचा पडाव सध्याकाळी उभा होता या वेळी पडाव अगदी रिकामा नव्हता, पण काही मालाची पोती पुष्कळ अतर मध्ये सोडून लादली होती वास्तविक नेहमी माल लादताना इतंका व्यवस्थेने नि ठासून लादोत की एवढीसुद्धा जागा रिकामी राहू नये पण या वेळी लादलेल्या गोण्या अशा पसरून पसरून लादल्या होत्या की शेवटच्या अगदी वरच्या थरावर मोठी ताडपत्री आथरल्या- वर सारा पडाव गोण्यानी पुरा लादल्याचा भास होई, इतकेच नव्हे तर ताडपत्री बाजूला करून कोणी मुद्वाम पाहिले म्हणजेहि वरवर पाहूणाराला मालाच्या गोण्याच खचून लादल्यासारख्याच दिसत'. पण वास्तविक त्याच्या- मध्ये हवी तेवढी जागा अधून मधून सोडलेली होती चामला अधार पडल्यानत'र इब्राहीम म्हणाला, “ लक्ष ठेवा रे नोट आपल्या पडावावर काही लोक यावयाचे आहेत. पडावाची शिडी खाली सोडून ठेवा ” आणि थोड्या वेळाने खरोखरच आठ दहा छोटी छोटी होडगी पडावाच्या लगत' येऊन उभी राहिली. त्यातून एक अरब वर चढून आला आणि त्याने इब्राहिमला म्हटले, “ आटपा लवकर, माल आणला आहे जेड़ा बदराच्या ट्ड पाऊलवाट “८ २. "५८४५००४५८४ णा. ज- “४९४०५४४१४८ “| ४८१ ४ 7२ १५८४ १४७ “ह :0४४४- ४५ ४८४८८ ४५४४१- ४. ४-० *<* २५ ५” क्क व) खालची जी छोटी जागा तुम्हाला दाखविलेली आहे तिथ हा माल आज पोचता करा मालाचे पैसे रोख तुम्हाला तिथच मिळतील ते माल उतर- विण्यापूर्वी घ्यावयाचे विसरू नका ” मग त्या अरबाने पडावाच्या बाजूवरून खाली पाहून म्हटले, “ आणा त्याना वर ” मग चाबूक वाजू लोगले, अभद्र शिव्या ऐक्‌ येऊ लागल्या आणि खाली उभ्या असलेल्या होड्यातल्या काही अरबानी, गाई म्हशी वळाव्या त्याप्रमाणे काही माणसे हाकीत पडावावर चढविली त्या' साऱ्या माणसाच्या हाता- पायात काढण्या बाधल्या होत्या त्याच्यात सशक्‍त' पण मार खाऊन अधंमेले झालेले व पोटात अन्न नसल्यामुळे प्रतिकाराची फारशी शक्ति न उरलेले असे जवानहि होते, तर अनेक दहा बारा वर्षांच्या वरची मुलेहि होती चौदा पधरा वर्षाच्यापासून वर पस्तीस चाळीस वष वयापर्यंतंच्या मुली नि बायकाहि होत्या ती सवे माणसे अगदी भेदरलेली होती त्याना मोठ्यादा ओरडणे त॑र राहोच, पण आपसात फार बोलण्याची सुद्धा शक्‍यता नव्हती कारण कोणी बोलते आहे असे वाटले तर ते अरब आपल्या हातातील चाबकाची वादी सटकढिशी बोलणाराच्या तोडावर कडाडवीत, वा चाबकाच्या दाड्याने जोराने पाठीत वा कुशीत जनावरासारखे ढोशीत त्या मुख्य अरबाने पडावावर आपल्या दोन तीन हस्तकाच्या मदतोने या आणलेल्या सर्वे लोकाना अक्षरश गुराप्रमाणे पुढे हाकीत लादलेल्या गोण्याच्या मध्ये ठेवलेल्या जागाजागात अतिशय दाटीवाटीने कोबून भरले त्या अड- चणीत॑ कोणी खाली बसले होते, कोणी उभे राहिले होते त्याना किती त्रास होत होता व अडचण होत होती हा विचार कुणाच्याच मनाला शिवलेला दिसला नाही ती सवं माणसेदेखील अगदी हतप्रभ, एवढाहि प्रतिकार कर- ण्याची धमक अगात॑ अजिबात नसलेली, व गुराप्रमाणे लोकाकडून राबवून घेण्यास सरावलेली झाली होती त्याच्यापेकी कोणी ब्रहि काढीत नव्हता त्या सर्वांना कोबून भरल्यानतर मालाच्या गोण्यावरून त्यानी ताडपत्री ओढली आणि बाजूच्य़ा होडग्यात बहुतेक सवं आलेले अरब परत उतरले त्याच्या मुख्याने इब्राहिमला म्हटले, “ हे सवं पचाहत्तर गुलाम आहेत त्याना किती किमत द्यावयाची हे जेड़ाजवळ आपला जो माणूस येईल तो तुम्हाला सागेल- वला आता, द्या माझ बक्षीस मला, आणि हाकारा पडाव लवकर." गलामगिरी ८५, तुझ बक्षीस आता कस देता येईल ?” इब्राहिमने विचारले, “या सर्व मालाची विक्री झाल्यावर माझ्याच हाती पैसे आले म्हणजे तुझे देईन अगो- दर कुठले देणार ?” “वा राव |! अस कुठ झालय । या व्यापारात तुम्ही फारच नवखेपणा दाखविता आहात काय हो, तुम्ही या सगळ्या गुलामाना घऊन तुमचा पडाव ठरलेल्या ठिकाणी न नेता तिसरोकडेच नेलात, तर त्याची काय शाश्‍वती ?" “ पण माझा विश्‍वास नाही का तुम्हाला ?” इब्राहिमने थोड्याशा चिड- क्‍या स्वरात विचारले अरबाने उत्तर दिले, “ कसला घेऊन बसला आहात विश्‍वास आणि गेर- विश्वास ? या धद्यात काय तुमच्या धान्याच्या व्यापाराप्रमाण वागून चालत? अहो, यातला सगळा व्यवहार रोखीन नेहमी नगद पेशात बोलायच, आणि ते सुद्धा कुल तरी नाण नाही उपयोगी, सोन्यींच नाणच हव ! चला, काढा लवकर पेसे । ” इब्राहीम म्हणाला, “ शख-अब्द-एल-करीमशी माझा ठराव झालेला आहे. मी आत्ता पैसे देण्याला बाधलेला नाही ” “ शख-अब्द-एल-करीमच नाव सगळेच सागतात हो ” तो अरब म्हणाला, “ नुसत अस सागोवागी जाऊ लागल त॑र माझ काम बनाय'च नाही. त्यापेक्षा काही जास्त विश्वास ठेवता येईल अश्ली गोष्ट पाहिजे आहे का तुमच्याजवळ ? ” “आहे, ” इब्राहीम म्हणाला, आणि त्याने आपल्या जाकिटाच्या खिश्यातून एक छोटी अगठी काढून त्या अरबाला दाखविली अरबाने ती नीट निरखून डेकखालच्या दिव्याच्या उजेडात पाहिली, आणि मग तो म्हणाला, “ गुला- माचे पैसे नाही दिले आत्ता तरी हरकत नाही, पण तरी सुद्धा बक्षींस मिळा- लच पाहिजे मी स्वत'॑. परत गेल्यावर या सगळया बाकीच्या अरबाना आणि किनाऱ्यावरच्या साथीदाराना पेसे दिलेच पाहिजेत, त्याशिवाय त्याची तोड कशी गप्प राहातील ? काढा वीस दिनार, आणि जाऊ द्या मला लवकर ” “ काय वीस दिनार ?” इब्राहिम आश्‍चर्याने उद्गारला “ होय, वीस दिनार एवढ काय आरचवे वाटत तुम्हाला ? त्या पचा- ८६ पाऊलवाट ७. धट चल स्ट ध्‌ हत्तर गुलामाची किती किमत' येईल याचा काही तुम्हाला पत्ता आहे ? ती ' एक सुदर मुलगी विकली तर तिचे एकशवीस पौड मिळतात म्हणजे दोनशे चाळीस दिनार झाले, दोनशेचाळीस दिनार ! आणि तुमच्याजवळ पचाहत्तर गुलाम दिले आहेत पहा जरा मनाशी हिशेब करून, त्याचो केवढी किमत होते ती आणि दुसर हेहि लक्षात ठेवा को, तुम्ही अशो हुज्जत घालून दर खेपेला माझा वेळ खाणार असाल तर तुमच आमच नाही जमायच ही काम जोखमीची आहेत तुमच्या सारख रेगाळत व्हायच असल तर कधी नाही बनायच अशान तुम्ही स्वत याल गोत्यात आणि आणाल बाकोच्यानाहि खद शेख-अब्द-एल-करीमसाठी सुद्धा मी माझी नाही मान अडकवून घेणार फासात॑' ! ” जास्त बोलण्यात आता अर्थ नाही असे पाहून इब्राहीमने चडकफडत वोस दिनार काढून अरबाला दिले आणि तो उतरून गेल्यावर पडाव हाकारण्या- ची तयारी केली आता मुक्‍याच्या डोक्यात प्रकाश पडला ।! ' लवकर श्रोमत व्हावयाचा जो मार्गे सापडल्याच इब्राहीम म्हणत होता, तो हा तर ! आणि त्यामध्ये भागीदारी देऊन मलाहि माझ्या मालकीचा पडाव मिळवून देण्याची त्याची तयारी माणसाच्या मनांची खरोखर कमाल आहे स्वार्थासाठी ते काय करतोल याला काही मर्यादाच नाही इतर ठिकाणी काही देशात अशी स्थिति येऊन ठेपली आहे कौ, नोकरचाकर, मजूरमाणस याना कशा तर्‍्हेन वागविल पाहिजे, त्याना किती तास काम दिल पाहिजे, काय पगार दिला पाहिजे, याबद्दल नियम ठरवावे म्हणून काही लोक बोलतात. तर उलट याहि सुधारणेच्या काळात या ठिकाणी खृद्द गुलामाचा व्यापार चालतो केवढा विरोधाभास आहे हा ! इब्राहिमला मूर्खाला करायच ते करू द्या पण असल्या नीच कर्मात मी मदत' देईत कोणत्याहि लॉलचीतन, अशी जर त्य़ाचो समजूत असली तर ती अगदी चूक आहे ' पण मग मक्‍याच्या मनात असेहि आले को, ' आपल्याला जरी असल्या व्यापारात भाग घ्यावयाचा नसला तरी निदान हा व्यापार कशा तऱ्हेन चालतो हे शोधून काढायला काय हरकत' आहे ? तो बद कसा करावा हे जर आपल्फाला कळल तर त्याचा उपयोगच ताही का होणार ? मग एव्हानाच गुलामगिरी । ८७ ण्यात शहाणपण नाही पडाव चालू असताना खालच्या काही गुलामापेकी कोणी प्यावयास पाणी मागितले त्याना पाणी द्यावे म्हणून मुका उठला ते पाहून इब्राहीम म्हणाला, “तुला का रे नसती पचाईत ? जाना मुकाट बेस ! ” इब्राहिमच्या स्वभावातला क्रूरपणा इतके दिवस मुक्‍याच्या दृष्टोत्पत्तीस आलेला नव्हता. इतके दिवस तो उमदा व दिलदार आहे एवढेच त्याला कळले होते पण माणसाच्या स्वभावाचे कानेकोपरे कळायला तरी वेळ प्रसग यावा लागतो पडाव अधारातून चाललेला असताना पडावाच्या समोरूनच एक मोठी आगबोट चालली होती ती काही वेळ त्याना दिसली त्या बोटीच्या वरल्या डेकवर बिजलीच्या रोषणाईची दिवाळीच केली होती निरनिराळ्या रगाचे दिवे शोभेसाठी लावलेले होते आणि पाश्‍चात्य सगीताच्या सुराच्या लहरो वाऱ्याबरोबर कानी पडत होत्या ती आगबोट वेगाने चालली होती ती काही वेळ अगदी जवळ आली, त्या वेळी तर उची पोषाख केलेले स्त्रीपुरुष डेकूवर हसत, खिदळत व नाचत असल्याचे स्पष्ट दिसले त्यानतर लागलोच ती बोट पुढे गेली, भराभर दूर जाऊ लागली आणि लवकरच दिसेनाशो झाली सुधा- रणेची ही दोन टोके क्षणकाल एकत्र येऊत गेली पृथ्वीवर स्वर्ग आणि नरक किती जवळ असू शकतो याचे हे एक प्रत्यतर होते एका बोटीवर शास्त्राच्या मदतोने सुधारणेचे शिखर आपण गाठले, असा अभिमान बाळगणारी माणसे होती, तर दुसऱ्या या पडावावर जे साध्या माणुसकोलाहि पारखे झाले आहेत असे हे गुलाम होते एकाच मनुष्यत्वाची ही दोन टोके । >९ >< >< एक दोन महिने लोटले होते आणि त्यात पुष्कळच स्थित्यतर झाले होते. मुका पडावावर आता नव्हता, तर आता त्याच्याच स्वत च्या हातापायात काढण्या घातल्या गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्याचा लिलाव व्हावयाचा होता गुलाम म्हणून तेथे त्या घाणेरड्या तबूमध्ये इतर अनेक गुलामाच्या सान्निध्यात बसल्या बसल्या त्याला आठवण झाली- ८८ पाऊलवाट “४४४५४ १८ २.८ २८ ८ २- २८ चट २“ >. *- >“ इब्राहिमच्या पडावावर अनेक फेऱ्या मारल्यानत'र त्याला कळू लागले होते की गुलामाचा व्यापार या सर्व भागात केवढ्या तरी मोठ्या प्रमाणा- वर चालू होता अँबिसीनियामधल्या हारार प्रातात काही टोळ्या येऊन आजूबाजूच्या अर्धवट रानटी वस्तीच्या खेडेगावावर छापे घालून त्या खेडे- गावातील सारी माणसेच्या माणसे पकडून नेत असत' अगदी म्हातारे कोतारे अथवा अगदी लहान पोरे याच्याखेरीज सर्व इतर माणसाना ते गुलाम करीत अश्या गुलामाचा ताडा तेथून लपवीत छपवीत ते ताबड्या समुद्राच्या कुठल्या ना कुठल्यातरी बदरात आणून पोचवीत, व तेथून जाणाऱ्या अनेक पडावातून गुलामाच्या बाजारपेठात नेऊन सोडीत हे सर्व करण्याला कितीक माणसे लागत, त्याची एक साखळीच होती एकाने दुसर्‍याला, दुसर्‍याने तिसऱ्याला असे हे गुलाम पोचवीत शेवटी ते लिलावाच्या जागी पोचतं अंबिसीनियामध्ये तेथल्या नेगस्‌ बादशहाने हा गुलामाचा व्यापार थाब- विण्यासाठी प्रयत्न उघड उघड तरी सुरू केले होते मेनिलेक्‌ हा बादशहा धोरणी होता आपल्या देशात गुलामाचा व्यापार खूप चालतो, गुलामगिरीहि चालू आहे याची त्याला माहिती नव्हती असे मुळीच नाही पण आपले सर- दार आणि उमराव सारेच जेथे आपल्या सरजामात पदरी गुलाम बाळग- तात, तेथे आपल्यासारख्या मागासलेल्या देशात या गोष्टी एकदम बद होऊ शकतील हे त्याला शक्‍य वाटत नव्हते एवढेच नव्हे तर, गुलामगिरीविरुद्ध सुधारलेल्या राष्ट्रानी ओरड केली तरी काय किफायत आहे हेहि त्याला ठाऊक होते पण इतर मोठ्या राष्ट्राच्या बरोबरीने आपलेहि राष्ट्र गणले जावे अशीहि महत्त्वाकाक्षा त्याच्या मनात होती त्यामुळे या दोन्हीचा सम- न्वय करण्याचा त्याचा प्रयत्न होता त्याचा परिणाम एवढाच झाला होता की सरकारी कायद्याने गुलामगिरी वाईट व गलामाचा व्यापार करणाराला फाशीची भिक्षा द्यावी म्हणून जरी एकीकडे ठरले होते, तरी दुसरीकडे काय- द्याच्या मूक समतीने असो वा. सोईस्कर डोळेझाकीने असो, गुलामाचा व्यापार अप्रतिहत' चाल होता या पकडलेल्या गुलामात अगापिंडाने धष्टपुष्ट असतील अद्याना बैला- गुलामगिरी । ट९ ४५.४-/४१ “५” “४ ह ४ “५ भे नच र /* /९ ९५% ८५% १ “४ “४ प्रमाणे खच्ची करून विकावयास नेत हे करताना गलिच्छ जुन्या साधनाचा अवलब केल्यामुळे त्यातील काही त्यामध्ये आजारी पडून मरतहि त्यातल्या त्यात गाला जातीच्या मुली सुदर असल्याने त्याना जास्तच किमत येई निग्रो, हमाइट आणि अरब याच्या मिश्रणाने ही जात बनली होती अशा एखाद्या मुलीची किमत गुलामाच्या लिलावात एकशेवीस पौडा- पर्यंत येई तर गरोदर स्त्रिया जास्त स्वस्त विकोत, कारण त्याहि पुढे परत सुदर दिसू लागण्याचा सभव तर असतोच, पण त्याना विकत घेतल्यास त्याची प्रजाहि फुकट मिळते ! म्हेस विकत घेताना ती भाकड आहे का व्यालेली आहे हे जसे विचारात घेतात तसेच गुलामाच्या व्यापारात खद स्त्रियाबहलहि ते लक्षात घेत गुलाम नेण्याच्या वाटेवर जी खेडी लागत तेथील रहिवाशाची या ब्यापा- राला फूस असे, आणि गप्प बसण्याची किमत म्हणून ठिकठिकाणी त्याना पैसे चारावे लागत अश्या मिळणार्‍या काळ्या पेशावर कितीक लोक श्रीमत झालेले होते हा सवे व्यवहार इतक्या सघटित॑पणे चाललेळा होती की एकट्या आप- ल्याच्याने तो बद पडू शकेल हे शक्‍य नाही, हे मुक्‍याला कळून चुकले होते. या बाबतीत तो बराच हताश झाला होता ताबड्या समुद्रातून पडाव हाकार- ताना अनेकदा ब्रिटिश रॉयल नंव्होची लढाऊ जहाजे सशयास्पद वाटणाऱ्या पडावाना वाटेत रोखीत, आणि त्याची झडती घेत हे कळल्यावर मक्‍याने एकदा याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचा पडाव चालू अस- ताना एकदा जवळून एक लढाऊ जहाज चालले होते त्याच्या पडावावर नेहमीप्रमाणे पुष्कळच गुलाम होते मुक्‍याच्या मनात त्या वेळी काय आले कुणास ठाऊक, पण त्याने एकदम हातातला कदील अधारात वर काढून त्या लढाऊ जहाजाच्या बाजूने दिसेल असा खूप जोरजोराने हलविला नाही त'र वास्तविकपणे त्या पडावाकडे त्या लढाऊ जहाजाचे लक्षहि गेले नसते लढाऊ जहाजाने सचे लाइट टाकून पडावास थाबण्यास सागितले मुक्‍यानें केलेला विश्वासघात इत्राहिमने पाहिल्यावर मुक्‍यावें पारिपत्य करण्यापूर्वी प्रथम त्याने एक मोठी शिताफीची गोष्ट केली त्याने आपल्या पडावा- वरच्या गुलामापैकी चाळीस पन्नास गुलाम सरळ पडावाबाहेर समुद्राच्या पा.वा.द ९० पाऊलवाट शा “५ ५४१ “५ 4“ च पाण्यात फेकून दिले आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणेच परिणाम झाला त्या लढाऊ जहाजाने पडावाचा पाठलाग करण्याऐवजी थाबून छोट्या होड्या पाण्यात उतरविल्या आणि पाण्यात टाकलेल्या माणसाना उचलन बाहेर काढण्याच्या कामात' ते गुतले त्याचा फायदा घेऊन इब्राहिमने आपला पडाव जलदीने बाजूस हाकारला आणि हा हा म्हणता अरबस्तानच्या किनाऱर्‍्याजवळील बेटाच्या गर्दीमध्ये तो नाहीसा झाला त्यानतर मक्‍याला किती मार बसला, किती शिव्या खाव्या लागल्या हे त्याचे तोच जाणू शके त्याची भागीदारी आणि मालदीव बटात' प्र तिष्ठित होऊन राहाणे सारेच रसातळाला गेळे एवढेच नव्हे तर, मार खाऊन तो बेशुद्ध झालेला असताना त्याच्या हातापायात काढण्या बाधून इब्राहिमने आपल्या उरलेल्या इतर गुलामाच्या ताड्यात मिसळून त्याला अरबस्तानात बदरात॑ केव्हा विकून टाकले हे समजलेहि नाही तो जागा झाल्यावर त्याला कळले ते एवढेच की जी गुलामगिरी नाहीशी करावी असे विचार त्याच्या मनात येत होते आणि ज्या प्रयत्नात अवि- चाराने उतावीळपणा करून त्याने उचल घेऊन काही गोष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच गुलामगिरीच्या पाशात तो स्वत च आता पडला होता ' काय नशीब आहे पाहा ! ' असे तो मनात म्हणाला आणि त्याने कपाळाला हात लावला. प्रकरण । ६-युलामांचा लिलांव अरबस्तानच्या किनाऱ्यावर जेडडा बदराच्या जवळच असलेल्या एका गावात एक मोठी बाजारपेठ होती जेडडा बदरात उतरून मक्‍केला जाणार्‍या यात्रे- करूच्या वाटेतून ही बाजारपेठ फारशी दूर नव्हती. आजुबाजूच्या रेताड वाळ- वटात मध्येच असलेल्या पाणथळ जागेच्या आश्रयाने उगवलेल्या खजुरीच्या आणि इतर काही झाडाच्या सानिध्यात ही वस्ती वाढली होती बहुतेक घरे लिपलेल्या मातीची आणि सपाट छताची होती या भागात पावसाचा कधी एकहि थेब न पडल्याने घरावर पावसाचे पाणी पडून ते वाहून जाण्याची गुलामाचा लिलांव ९१ क. “९ न “्ध्श शभ ९२४४४४१ ४८५८४ व्यवस्था करण्याचे कारणच नव्ह्ते सगळीकडे रेतीच रेती आणि मातीच माती. पाण्यावाचून शकय तेवढे व्यवहार करावयाची पद्धत पडलेली होती पिण्याला जे काही पाणी लागेल तेवढेच, बाकी सारे व्यवहार कोरड्यानेच व्हावयाचे घराच्याखेरीज आजुबाजस बरेच तबूहि उभारलेले होते ते मोठे सोयीचे असत कारण जरूर पडेल त्याप्रमाणे ते इकडे तिकडे हलविता येत या बाजारपेठेत येणारे व्यापारी, सौदागर आणि विकावयास आणलेला माल म्हणजे गुलाम याच्यासाठी अशा तात्पुरत्या उभारलेल्या तबचा उपयोग होई. या सकाळी मुक्‍याला मोठे आश्‍चर्य वाटले को, जेवण इतके उत्तम कसे ? उत्तम याचा अथे काही विशेष गोडधोड पदार्थ होते, असा नव्हे, पण जे काही अन्न दिले होते ते नेहमीप्रमाणे अर्धीच भूक भागेल इतके थोडे नसून भरपूर होते पण मग त्याला आठवले की, आज आपल्या विक्रीचा दिवस आज गुलामाचा बाजार भरावयाचा होता त्यासाठी त्याच्याबरोबरीचे स्व गुलाम आणि तो याचे लटावर वाजारात नेले जाणार होते विक्रीला नेताना मालाला किमत जास्त यावी, गुलाम सशक्त दिसावेत', त्याच्या तोडावर भरल्या पोटीचा तकवा दिसावा एवढ्याचकरता ही काळजी' गुलामाच्या. बहल एकदम दया उत्पन्न झाली असा या पोटभर अन्न देण्याचा अथं नाही! ज्या वेळी त्याच्यावर देखरेख ठेवणाऱ्या अरबानी त्याचा ताडा गु्राप्रमाणे अक्षरश वळत त्या रेताडातून बाजारातल्या मुख्य कट बापाशी आणला त्या वेळी आजुबाजूचा सवे देखावा पाहुन मुक्‍याला मोठा अचबा वाटला त्याने त्याच्या देशात आजवर गुरेढोरे बाजारात विकलेली पाहिली होती दर आठवड्याला भरणार्‍या बाजाराला आजूबाजूच्या खेड्यातून शेतकरी गाई- म्हशी, बेल आणि तट्टे शहरगावी आणीत आणि त्याचे गिऱ्हाईक त्या जना- वराच्या गर्दीतून हिंडत काकदृष्टीने त्या जनावराची परीक्षा करीत. मध्येच थाबून बेलाच्या पाठीवर ते थाप मारीत, व त्याच्या शक्‍तीचा अदमास घेत. त्याचे वशिड पाहून तो कितपत' पोसलेला आहे ते ठरवीत तो खच्ची केला आहे का नाहीं, हे वाकून पाहात तर गाईच्या बाबतीत नाकपुडीवरचा ओलसरपणा पाहात' व पाठीवर अल्लद स्पर्श करून ति'च्या पाठीचे कातडे थरारते का नाही हे पाहून, तिला रोग वगेरे झाला नाही, अशी खात्री करून घेत. निरनिराळ्या जातीच्या जनावराच्या परिक्षेचे ठरलेले आडाखे गिऱ्हाइके ९२ पाऊलवाट “४५/४५/५४५१ “४/* /* १ “५ “६ “५ रथ “४५४-/५६-/१ “५८”* -१ “४८ “१ ४/१/%* “9 ४” “१८५ ८ *.*- पडताळून पाहात पण बाजारात मनुष्यानी मनुष्याचीच त्या तऱ्हेने पारख करून त्याची खरेदी-विक्री करणे, हा मनाला किळसवाणा वाटणारा प्रकार तो आज प्रत्यक्ष पाहात होता । बाजारातल्या मधल्या कट्यावर गुलामाच्या लिलावासाठी खास सोय केली होती त्या पुरुषभर उचीच्या चबुत॑ऱ्यावर गुलामाला उभे केल्यावर सवव गिऱ्हाइकाना तो एकदम नीट दिसे आणि लिलाव पुकारणार्‍्यालाहि गिर्‍हा- इकाचे चेहरे न्याहाळून हा गुलाम किती किमतीपर्यंत जाऊ शकेल याचा कयास बाधता येई कट्टथाच्या जवळच थोड्या अतरावर मुक्‍याला बाधून उभे केले होते तेथून सारा लिलाव चाललेला मुका पाहु शकत होता मध्यपूर्वच्या आजुबाजूच्या देशातूनच बहुतेक सर्व गिऱ्हाईक आलेले होते त्याच्या अगावर काळे वा पाढरे पायघोळ झगे झुलत होते या उष्ण, रेताड प्रदेशातंला हा सवसमत पेहेराव होता त्यामुळे साऱ्या अगाला उन्हापासून, नि वाऱ्याबरोबर उधळणाऱर्‍्या रेतीच्या बारीक कणापासून रक्षण मिळे अगाला कुठेहि तग होत नसल्यामुळे त्या झग्यामध्ये अगाशी वारा खेळता राही या झग्याच्या कापडाच्या सुबकपणावरून तो पेहेरणाऱ्या गिऱ्हाइकाची प्रतिष्ठा व श्रीमती याचे बरेचसे निदान करता येई काहीजणांनी डोक्यावर टोरब॒श घातल्या होत्या काहीनी फेज-कपस्‌ घातल्या होत्या तर इतर काहीच्या डोक्यावर पाढऱ्या पट्टीदार टापशा बाधलेल्या होत्या गिम्हाइकातील सधन अरब दोख तेव्हाच ध्यानात॑ ग्रेत॑ त्याच्या डोक्यावर झिरझिरीत तलम रेशमी कापडाचा तुकडा कपाळासरशी मागे वळवून घेऊन कानावर आणि मानेवरून पाठीवर लोबत' सोडलेला असे हा रेशमी तुकडा डोक्यावर राहावा म्हणून जरतारीने मढवठेला रेशमाचा तीन बोटे जाड गोफ त्यावर वेढे देऊन गुडाळलेला असे त्याला ' अगाल ' म्हणत बरेचसे व्यापारी जमले असे पाहिल्यावर कट्टयावर उभ्या असलेल्या बोलभाड लिलाववाल्याने लिलाव सुरू केला प्रथम कट्टयावर सात. आठ न्यूबियामधले गुलाम आणून उभे केले गेले काळ्या रक्‍तंचदनासारखी त्यांची शरीरे काळी कुळकुळीत होती आणि त्यावर चकचकोत तजेला होता. त्याची उचीपुरी शरीरयष्टि आणि भली मोठी मासल शरीरे पाहून मुक्‍याला गलामाचा लिलाव ९३ ५४,९५४” ४६५ “१” /५/* “५ ५५५८५४५४५४ 0000... 7५४ ८५ “४४ ४५ *५५५४५४४४५४७५/५४/४/४८५ ४५१ ४४४४९ वाटले की केवळ शारीरिक शक्‍तीच्या दष्टीने पाहावयाचे झाले तर या एके काची बरोबरी करावयाला चार चार माणसे लागतील, आणि शकक्‍तीवर जर मनोधेयं अवलबून असते, तर हे गुलाम कुणालाहि भारी झाले असते पण त्याच्या मुद्रेवरचा भाव पाहिला म्हणजे वडार्‍्याच्या गाडीला जुपलेल्या रेड्याची आठवण झाली असती त्याच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा हलली नसती त्याचे तुळतुळीत गोटे, त्याच्याखाली दिसणारे पिच- पिचीत डोळे, जाड ओठामधून त्याच्या अर्थशून्य हास्यात दिसून येणारे शुभ्र दात आणि मृद्रेवरचा एकदर भाव पाहिला म्हणजे वाटे कौ, आपिरकेतील अनेकविध पशूच्या जातीपंकी एका जातीचा प्राणी असेयाना का मान्‌ नये ? कारण, मनुष्य आणि इतर जनावरे याच्यामधला खरा फरक म्हणजे माण- साची प्रगल्भ बुद्धि आणि आत्मिक शक्ति पण हे गुलाम इतके ब॒द्धिहीन होते को त्याची गणना माणसात करणे म्हणजे कल्पनाशक्तीला फाजील ताण देण्यासारखे होते “ हे पाहा आठ न्यूबियामधले उत्तम गुलाम पाहा त्याची शक्ति, कसे हत्ती- सारखे आहेत हे । कुठल्याहि कामाला हे उपयोगी पडतोल वीस बेलाच्या ऐवजी या आठाना कामाला जुपा बेलाच्यापेक्षा खातात कमी, पण काम मात्र जास्त' ” लिलाव पुकारणारा म्हणाला गुलामाच्या दडाभोवती आपल्या दोन्ही पजाची वेग धरून त्याने ते दड केवढे मोठे आहेत हे दाखविले नत'र त्याच्या भल्यामोठ्या उघड्या छातीवर दणादण गुहे मारीत ते कसे भरभक्कम आहेत हे तो दाखवू लागला भाड्याच्या दुकानात भाड्यावर हातोड्याने जोराने ठोका देऊन निनाद काढीत भाड्याचा अभगपणा व मजबती दुकानदार दाखवतो त्याप्रमाणेच तो करीत होता “ बोला, कोण काय किमत देता? ” “: एकशे पचवीस दिनार, ” एका व्यापाऱ्याने म्हटले “ एकशे सत्तावीस, ” दुसरा उद्गारला दुसऱ्याची, ' एकसे सत्तावीस ' ही मागणी' जगू काही वरच्यावर हाताने झेलीत आणि आपले हात सर्वांच्या पुढ वेळावीत, ती मागणी मालाच्या मानाने किती क्षृद्र आहे, ती आणखी किती त॑री चढविली पाहिजे, इतका सर्वे अर्थ आपल्या हातवार्‍यानी, मुद्रेने आणि आवाजाच्या चढउताराने ९ पाऊलवाट दाखवीत लिलाधवाल्याने व्यापाऱ्याच्याकडे प्रश्‍नार्थक भावाने पाहिले, “ सत्ता वीस, एकशे सत्तावीस, आठ न्यूबियन गुलामाना सारे एकशे सत्तावीस दिनार । ” “ तोस, ” एका बाजूने आणखी एका व्यापाऱर्‍्याचा शब्द आला पहिल्या ब्यापाऱयाने ते आपल्याला जणू काही आव्हानच असे मानून, जोराने म्हटले “ चाळीस ” “ चाळीस, एकञ चाळीस । ” लिलाववाला उद्गारला लिलावाची वाढतो किमत पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले होते एकशेतीस दिनार किमत सागणाऱ्या व्यापाऱ्याकडे बोटाने रोखून दाखवीत आणि त्याच्या नज- रेला नजर भिडवीत तो उद्गारला, “ एकशे चाळीस दिनार ? ” लिलाव- वाल्याच्या आवाजामध्ये इतका अर्थ भरलेला होता की, त्या एकदोन शब्दाच्या उच्चारानेहि तो पाच वाक्ये बोलल्याप्रमाणे वाटे पहिला व्यापारी म्हणाला, “ पन्नास दिनार ! ” पुन दुसऱ्या व्यापाऱ्याच्या दिशेला हिलाववाला पाहु लागला जणू काही तो त्याला म्हणत होता, “ काय रे, या व्यापाऱ्याची चढाई त्‌ अशी निमूट- पण सहन करणार ? तुझ्या मागणीवर त्यान दिलेली मागणी ऐकन तू गप्प बसणार ? अरे, हा तुझा अपमान आहे धडधडीत' । सहन करू नको त्याचा पाचटपणा, दे चागली घवघवीत किमत अशी को, या प्रतिस्पर्धी व्यापाऱ्याला त्यापुढ बोलता आल न पाहिजे ” पण तोडाने तो ग्हणत' होता, “ पन्नास दिनार, एकशे पन्नास दिनार । ” आता व्यापाऱ्याची एकमेकात चरस सुरू झाली. आणि चरस हेच तर लिलाव फायदेशीर होण्याचे पहिले तत्त्व कोबडी झुजविल्याप्रमाणे लिलाव- वाला व्यापार्‍्याच्यामध्ये झुज लावीत होता एकाची मागणी व दुसर्‍याची मागणी या झरझरा येऊ न लागल्या तर आपल्या आविर्भावानी आणि शब्दानी तो त्याना डिवचून किमत जास्त चढविण्यास उद्युक्त करी. रछूवकरच त्या आठ न्यूबियन गुलामाची किमत चढत' चढत शभर, दोनशे, तीनशेवरून तीनशे वीस दिनारावर जाऊन बसली मग लिलाववाल्याने लिलांवाच्या मध्ये एक नवीनच सूर काढला. तो उद्गारला, “ तीनशे वीस दिनार म्हूणजे फारच स्वस्त. आठ गुलाम, आणि "२५४० ६१ ४/४%४%/१ हीण लभ १८. ४ “४४५० १५४ . ६4॥४४१॥४/१ ४७४ ४९ ४४४ ७४१ ४७४५ ६४१९ १४ १४८४ £ट* “४४४ ४४ शा र गलामांचा लिलाव ९५ तेहि खच्ची' केलेले । नपसक, षढ ! जनानखान्यात पहार्‍याला ठेवायला हे अगदी योग्य आहेत याच्यासारखे पहारेकरी ठेवले म्हणजे तुम्हाला जनान्याला बाहेरून उपद्रव होण्याची भीति तर नाहीच, पण खुद्द जनान्याकडेहि हे पहारेकरी वळून पाहाण्याची भीति नाही ! ” हे नपुसक, षढ केलेले गुलाम किती निरूपद्रवी आहेत हे प्रत्यक्ष दाखविण्याकरता त्याने एका गलामाच्या तोडात भडकावल्या तोडात भडकावलेला तो उचापुरा गुलाम इत॑काहि प्रतिकार न करता नुसते तोड वेगाडून हसला । ते पाहून मुक्याला मनात मोठी चीड आली आपल्या मनात कुणाबद्दल चीड जास्त वाटते, हेहि त्याला कळेना-माणसासारख्या माणसाला पशू- प्रमाणे विकणार्‍या लिलाववाल्याची, का मागणी करीत लिलाव घेण्याची कसोशी करणार्‍या व्यापाऱ्याची, का आपली एवढी विटबना चालली अस- ताना, एखाद्या दगड-मातीच्या पुतळ्याप्रमाणे, त्यामुळे मनाला एवढीहि क्षिति न वाटणार्‍या या गलेलठु गुलामाची “किती किळसवाणा हा सारा प्रकार! ' त्यांला वाटले शेवटी ते न्यूबियन गुलाम एक हजार दिनाराना विकले गेले विकत घणाऱ्या व्यापाऱ्याच्या हस्तकाने त्याना आपल्या हातातील चाबकाच्या दाड्याने ढोशीत आपल्या मागे नेऊन उभे केले दुसऱ्या गुलामाची तुकडी आणून कट्यावर उभी करीपर्यंत' मधल्या वेळात सवं लोक एकमेकाशी एकदम बोलू लागत त्यामुळे मोठा कोलाहल माजे हलक्या आवाजात बेताने बोलावे वगेरेसारख्या सुधारकी चाली या अरबात' नव्हत्या वर मोकळे आकाश आणि आजुबाजूला हवे तेवढे मोठे वाळवट पसरले असल्याने कुणी केवढेहि मोठ्याने बोलला वा ओरडला तरी आवाज त्यात विरून जाई त्यामुळे घश्यातून निघेल तेवढा आवाज मोठा काढून एकदम बोलण्याची सर्वाची सवय होती लिलाववाल्याने पुढचा लिलाव पुकारल' म्हणजे त्याच्या बोलण्याचा कोलाहल कमी होई लिलाव चाल असताना मध्यत'री जमलेल्या सर्व लोकाचे लक्ष क्षणकाल एका बाजूस वळले कारण त्या बाजूकडून एका मोठ्या उमद्या अरबी घोड्यावर थाटाने बसून एक रुबाबदार अरब शेख आपल्या चार पार ९६ पाऊलवाट खोगीरे घातलेली होती घोड्याच्या लगामापासून, मानेच्या खाली पुढच्या दोन्ही पायामधून खालच्या पट्रयापर्यंत, भरघोस शेपटीपासून खोगिरापर्यंत, असे जागोजाग ताबड्या वा पिवळ्या रेशमी वस्त्राचे तग बाधले होते त्याची जागोजाग लोबणारी टोके घोडा धावताना वा चालताना वार्‍यावर मोकळी उडत आणि शोभायमान दिसत आपल्या श्रीमती थाटाची जाणीव जगू- काही त्या घोड्याना असावी अश्या कुरेंबाज वाकड्या माना करीत, थुईथई ठुमकत पावले टाकीत ते घोडे पुढ आले पण त्याच्या घोड्याचा थाटसुद्धा फिका पडेल त्यापुढे, अशा इतमामाने तो अरब घोडेस्वार बसला होता त्याचा अरबी पेहराव आणि झोळणा यानी त्याच्या व्यक्तिमत्वात भर पडत होती त्याची अगोदरच उचीपुरी शरीरयष्टि, घोडयावर स्वार झाल्याने जास्तच उच वाटत होती त्याच्या डाव्या बाजूस लोबणारी लाब बाकदार तलवार आणि त्याच्या चेहर्‍याच्या मधोमध उठन दिसणारे त्याचे मोठे बाकदार नाक याच्यामध्ये पुष्कळच साम्य होते त्या दोहोपैकी जास्त आक- षेक आणि परिणामकारक शस्त्र कोणते याबद्दल दुमत होऊ शकले असते आजुबाजूच्या लोकातून निघणाऱ्या उद्गारावरून मुकयाला कळले की हाच तो गुलामाचा मोठा व्यापारी, ' शेख अब्दु-एलू-करीम इब्राहिमसारखे अनक हस्तक ज्याच्यासाठी गुलाम निरनिराळया देशा- तून आणीत तो हाच तर । मुक्‍याला वाटले की, इतके नीच कर्म करणाऱ्या" चा चेहरामोहरा जर त्याला कोणी कल्पनेने ताडावयास सागितला असता, तर तो फारच निराळा वाटला असता, पण वास्तविक अब्दू-एल-करीम हा एवढा रुबाबदार आणि सुदर असावा याचे त्याला आश्‍चये वाटले शरीर- सपत्तीची देणगी देताना विधाता काही तारतम्य वापरतो की नाही, याची त्याला शका आली. नाहीतर अश्या अघोरी, क्रूर माणसावर आपले निर्माण" कोदल्य वाया घालवण्याचे काय प्रयोजन पडले होते विधात्याला ? एकामागून एक कितीक तरी गुलाम त्या कट्टयावर लिलावास येत आणि हा हा म्हणता आजुबाजूचे व्यापारी ते विकत घेऊन टाकोत ' आपल्याला कुणी वर्णन करून सागता की, सुधारणेच्या सद्यस्थितीतहि गुलामगिरी जिवत राहिली आहे, एवढच नव्हे तर आपला हिडीस नगा नाच इतक्या उजळ गुलामाचा लिलाव ९७ श्भ्श “4५१४५ ४ क्सा रश्शा ब“ “१ २८५४ क्र ४*/४%१-४४/४४ *४४७४/%४%४%/ "४५१७ माथ्यान ती करीत' असते, तर आपल्याला ते खर वाटल नसत ।! '- मुक्‍याला वाटले ' हे दृश्य समक्ष डोळ्यादेखत घडताना पाहण ही एका तऱ्हेन जण काही मोठी सधीच आहे, कारण अश्याच बऱ्यावाईट गोष्टी प्रत्यक्ष पाहून नाही का माणसाचे डोळे खरोखर उघडत, जगात' काय चालत याबद्दल ! ' अब्दू-एलू-करीम हा जरी स्वत गुलामाचा व्यापारी होता आणि तो स्वत च शेकडो गुलाम पैदा करून आणी आणि विकी, तरी तो स्वत मोठा चोखदळ गिऱ्हाईकहि होता ज्या वेळी कट्टयावर आता गाला जातीच्या मुली विकावयाला उभ्या केल्या, त्या वेळी शेख अब्द-एल-करीम हा लिलाव घेण्यासाठी पुढे सरसावला कट्ट्यावर आणल्या जाणार्‍या निरनिराळ्या मुली तो एकाद्या हिस्न श्‍वापदाच्या, वा बहिरी-ससाण्याच्या पारध करावयाच्या दृष्टीने निरखून पाहात होता त्याच्या दृष्टीत क्ररता, उन्मत्तपणा आणि विषयलोलुपता याचे गढूळ पाणी चमकत होते दास्य हे केव्हाहि विटबना करणारेच असते सुसस्कृत माणसे दास्यात पडली म्हणजे झाकले अग उघडे पडावे, अशी लाज त्याना उत्पन्न होते. पण ईशान्य आफिरकेतल्या मागासलेल्या जमातीतून ज्या या लोकाना धरून आणले होते, त्याना बिचार्‍याना आपल्या विटबनेची सुद्धा पुरी जाणीव नव्हती त्याच्याकडचा नहमीचा पेहराव हाच जेथे अग अधंनग्न राहील असा होता, तेथे त्याना आपल्या उघड्या अगाकडे लोकानी पाहिल्याने लज्जास्पद काय वाटणार ? कट्ट्यावर आणलेल्या अनेक मुलीतून सर्वात एक दोन फार सुदर तरण्या- ताठ्या मुली आता लिलावासाठी उभ्या केल्या गेल्या होत्या त्याच्या किमती- साठी एकमेकाहून वरचढ मागण्या देण्यासाठी निरनिराळे व्यापारी अहमहमिकेने पुढे येत होते अब्द्‌-एल्‌ -करीमने सुरवातीला चकार शब्दहि काढला नव्हता आता त्याने आपला घोडा आजुबाजूच्या गर्दीतून पुढे चालवीत त्या उच कटटयाच्या लगत नेऊन उभा केला अब्द-एल-करीमची तो मोठा रसिक विचक्षण, पण पसतीसाठी जबर किमत देणारे गिऱ्हाईक म्हणन ख्याति असल्याने, लिलाववाल्याला तो पुढे आल्याने मोठा आनद वाटला इतर व्यापारीहि बाजूस सरून त्याला निर्वेध हिडू देत होते कटुयावर उभ्या असलेल्या तरुणी अगदी नव-योवना होत्या. त्याची मने ९्ट पाऊलवाट २५५/५८४-५४५/१५१४% ४० ८/५/१ ४४४” "४० ८४४४५५ “९/१ % ४-१ 4 4१/१५/१८४१ ४५/४” %/५/९/१4 £* ५२५९५ /५/१ ८९२ **५४५५४५१५४९/४/४५%/९.१/९/१/४/१/ “५ ९० “१ ०८ ९०0४ ४0०४ ४0 कितीहि असस्कृत असली आणि त्या कितीहि रानटी असल्या तरी शरोर- सपदेत' आणि सोष्ठवात॑ त्याना काही कमी पडले नव्हते उलट जास्त सृष्टि- सुलभ अश्या अर्धवट रानटी अवस्थेत राहिल्याने त्याच्या शरिराची जास्त परिपूर्ण वाढ झाली होती कमरेला सारे एक अपुरे जुनाट पटकूर मात्र गुडाळलेले असल्याने त्याचे शरीरसोष्ठव अगदी होते तसे नजरेस पडत होते. शरीरव्यग वा विद्र्पता झाकण्याचे, वा असलेले शरीरसोन्दर्य जास्त खुलवून दाखवि- ण्याचे कार्य जी वस्त्राभरणे करितात, ती त्याच्या गावी हि नव्हती । त्याच्या अर्धावृत शरिराकडे पाहून मुक्याला आठवण झाली अर्ध्या सोललेल्या भरघोस कणसाची. शतात कापणीला आलिल्या पिकात उभ्या असलेल्या धान्याच्या ताटावर पक्षानी चोची मारून ओढून कणसाच्या वरची आवरणे सोलावी आणि त्यामधून पिवळे धमक, रसरसलेले कळीदार दाण्याचे सुदर कणीस दिसू लागावे, तशाच त्या दिसत होत्या त्याची अगकाति पिवळट गोरी होती. अब्दू-एलू-करीम इतका जवळ आला को त्याच्या घोड्याने मान हलवीत आपल्या नाकपुडीने एकीच्या उघड्या पाठीला व खाद्याला स्पर्श केला त्या स्पर्शाने थोडीशी बिचकून अग थरारल्यासारख झाडून, ती तरुण स्त्री थोडीशी बाजूला सरली त्वचेवर शहारे आल्यासारखे करून तिने आपळे खादे उडविले तिचे उरोज हालले डहाळीवरच्या गेददार गहिऱ्या केर्‍या वाऱ्यानेच जगू काही हेदकाळल्या । भरल्या तळ्याच्या जलपृष्ठावर तीरावरच्या जाभळीचे फळ अचानक तुटून पडून त्यावर एकदम गोल चक्राकार तरग उठावे तत्‌ तिला झाले इतंका वेळ ती जी स्तब्व उभी होती त्याऐवजी आता. तिची गात्रे हूलली त्यामुळे अब्दू-एल-करीमला जास्तच मोहू पडला असावा तो घोड्यावरून खूप पुढे वाकला आणि त्याते आपल्या हाताने ति'च्या डोक्यावरून आणि सार्‍या अगावरून गोजारल्यास।|रखे केले मग मागे पुन खोगिरात ताठ वसत त्याने किमतीचा एवढा मोठा आकडा उच्चारला को क्षणभर इतर व्यापारी बचकळ्यात पडले लिलाववाल्याने अब्दू-एल्‌-करीमची खुशामत करण्याच्या हेतूने चटकन्‌ एक वार, दोन वार, तीन वार करून टाकले आणि लिलाव त्याला दिला । अब्दु-एल-करीमने पुन पुढे वाकून त्या गुलाम गलामांचा लिलाव श्र वश्य शीं नट “ह “-<- 4/-«2 ऱ्€ लालन . फळ भ्र भम अ शी की >. “:/ ./4€/* टा * २८५८ २९४८१" “४ भ्या था भ्र २.५८ ८८८५ ४ ५८०४४८९. लॉरेन्स बराच वेळ शिकदर'च्या डोळ्याला डोळा भिडवून पाहात बसला नेत्र हे अतरगाची खिडकी आहे असे म्हणतात, अशाकरता की माणसाच्या अत॑रगाची कल्पना बरीचशी त्याच्या डोळ्यावरून होऊ शकते विशेषत लॉरेन्स यास मनुष्यस्वभावाची पारख करण्याचे कसब होते आणि तो नेहमी आपले निदान कितपत बरोबर ठरते याचा ठोकताळा घेऊन पाहात असे हे वारवार करून लॉरेन्स माणसाची प्रथमदँशेतीच परीक्षा करण्यात' तरबेज झाला होता शिकदरला गुलामकट्टयावरून विकत घेऊन सकटातून सोड- विण्याच्या भानगडीत पडण्यापूर्वी लॉरेन्सते त्याची पारख केली होती नेहमी- च्या सर्वसाधारण माणसात जमा न होणारा हा प्राणी' आहे, याचे पाणी काही न्यारेच असे त्याला वाटले होते जसजसा शिकदरला तो जास्त ओळखू लागला तसतशी त्याची जास्तच खात्रो पटू लागली आणि त्याला आढळून आले की आपले सुरुवातीचे निदान बिनचूक आहे. लोरेन्समध्ये द्यूत खेळ- णाऱ्या माणसाची धडाडी' होतो केवळ आपलो मनोदेवता सागते, एवढ्या एकाच गोष्टीवर तो कोणतोहि गोष्ट पणाला लावू शकला असता केवळ मना- च्या साक्षोवर विसबून केवढीहि उच झप टाकण्यास, आणि धोका पत्करण्यास तो कचरत नसे. नाही तर वास्तविक गलामकट्थावर विकल्या जाणार्‍या एका गुलामाच्या जगण्यामरण्याबद्दल लॉरेन्सला पूण बेफिकिरी वाटती तरी त्यात काय बिघडले असते ? पण लोरेन्सचे हे वेशिष्ट्य होते, की आयुष्यात' भेटणाऱ्या अनेकविध व्यक्‍तीच्यामधून तो खडे आणि मौोक्‍्तिक निरनिराळे काढून, गुणवान्‌ माणसाचा परिचय वाढवून सग्रह करी आणि याच दृष्टीने शिकदरकडे पाहून त्याला त्याने जवळ करण्याचे ठरविले होते भरभरा निश्‍चय करण्याच्या आपल्या सवयीने निश्‍चय ठरवून मोजक्या शब्दात लॉरेन्सने उत्तर दिले,“ ठीक आहे शिकदर ।! आजपासून तू मला सहकारी म्हणून मदत करू लाग मी तुलीं काही पगार देऊ शकणार नाही, पण माझ्या परिभ्रमणात मी जी काही अर्धी कच्ची भाकरी खाईत ति'चा अर्धा तुकडा तुला आनदान देऊ शकेन माझ्या फिरस्त्याच्या आयुष्यात तुला भाग घ्यायचा असला, तर माझी आनदान त्याला समति आहे ” अश्या तर्‍हेने, नियतीच्या योजनेने दोन फार प्रभावी माणसे एकत्र आली. लॉरेन्स आणि शिकदर या दोघाच्याहि पुढच्या व्यक्‍्तिविकासाचे बीज या १९०८ पाऊलवाट “> “> त्याच्या साहचर्यांत होते त्या दोघाचे स्वभाव पुष्कळच समानधर्मी होते एका माळेचे मणी एकत्र येतात' ते असे हे दोन समानशील, समवयस्क तरुण एकत्र येऊन त्यानी सहकार्याने पुष्कळ काम केले, आणि ते करीत' असताना त्याच्या अगचे विशेष गुण एकमेकाच्या सगतीन जास्तच वाढीस लागले लॉरेन्सने शिकदरला नवीन वेष खरेदी करून त्याला आपल्याच बरोबर राहाण्यास आता आणले सुरुवातीचे काही आठवडे लॉरेन्सने शिकदरला वाचावयास इजिप्शियन सस्कृति व इतिहास यावर काही ग्रथ दिले, आणि त्याबद्दल ते चर्चा करीत शिकदरची बुद्धि तल्लव तर खरीच त्याच्या लक्षात गोष्टी फार चटकन येत कोठली'हि गोष्ट अभ्प्रासितान। त्यातील मलग्राही गोष्ट कोणती हे तो अतिशय चटकन ध्यानात घेई, आणि बाकोचे भारूड निवडून भराभर बाजूस टाको सूक्ष्मग्राही, मीमासक दृष्टी आणि प्रभावी ग्रहणशक्ति याच्या सहाय्याने शिकदर अभ्यास करू लागला की त्याची गति' त्या विषयात हा हा म्हणता होई त्या थोड्या दिवसाच्या अभ्यासातच त्याची झालेली आश्‍चर्यकारक प्रगति पाहुन ळोरेन्सला मोठे समाधान वाटू लागले कारण त्याच्य़ा या विषयावर जेव्हा ते चर्चा करूं लागत' त्या वेळी लॉरेत्सला आढळे की सर्व गोष्टीकडे पाहाण्याचा शिकदरचा दृष्टिकोन नेहमी अभूतपूर्व असे त्यामुळे शिकदरशी चर्चा करणे मोठे उद्‌ बोधक आणि मन प्रसन्न करणारे ठरे कुठल्याहि गोष्टीवर त्याचे स्वत' चे असे काही तरी निराळे नवीन मत असे आणि पूर्वीच्या सशोधकानी वा इतिहास- कारानी उत्पन्न केलेल्या रटाळपणातून व चाकोरीतून बाहेर पडून नवीनच मार्गाने चाल लागण्याची त्याला फार आवड वाटे अशा तऱ्हेने लॉरेन्स आणि शिकदर या दोघानी मिळून इजिप्तच्या प्रागेतिहासिक सस्कृतोचे परिशीलन आणि जुन्या अवशेषाचे उत्खनन व सशोधन सुरू केल . प्रकरण : ८-इसिस देवतेचा साक्षात्कार जुन्या इतिहास-सश्योधताचे काम जितक्या जिकिरीचे, धीराचे तितकच चित्तवेधकहि असते, इजिप्तच्या प्राचीन कालातील उत्खननात दग झाल्याला,, इसिस देवतेचा साक्षात्कार १०९ धा ळ् २“ ४५०५ ८८/४०/०४४४” ०४० *“८- ची दोन अडीच वर्ष होऊन गेलेली शिकदरला कशी ती कळली नाहीत कुठल्याहि विषयामध्ये खोल शिरल्यावर त्यात गोडी उत्पन्न झाल्याशिवाय राहात नाही. मग अडीच वर्षांच्या काळात इजिप्तच्या इतिहास-सश्योधनात शिकदरचे मन अतिशय रमून गेल यात काही आश्‍चर्य नाही मनृष्य-सस्कृति ही नेहमी पाण्याच्या आधारावर वाढते सिव्‌ नदीच्या तोरा- वर आणि गगा नदीच्या तोरावर ज्याप्रमाणे आर्द्र सस्कृतीची एक शाखा हिदुस्थानमध्ये वाढली आणि सहस्रो वर्ष वस्ती करून राहिली त्याचप्रमाणे उत्तर आफिरका खडात नाईल नदीच्या तीरावर मनृष्यजातीचा एक फाटा मळ धरून राहिला आणि वाढला ज्या वेळी प्रचड अँटलाटिस्‌ खड हे भूकप होऊत पृथ्वीच्या पोटात खचले आणि त्यावर समुद्राच्या पाण्याचे आक्रमण होऊन अटलाटिक महासागर त्यावर निर्माण झाला त्याच वेळी सहारा वाळ- वटाच्या जागी असलेला समुद्र तळ उचलन वर आल्यामुळे तिथला समुद्र नाहीसा होऊन तेथे प्रचड रेताड वाळवट उत्पन्न झाले या रेताड सहारा वाळवटाच्या पूव बाजूवर नाईल नदीचा प्रवाह वहात' राहून सहारा वाळवटाचे पूर्वेकडील आक्रमण बरेचसे रोखून धरले गेले होते. नाईल नदीच्या खोऱ्यात तिच्या पाण्यावर शेते आणि वबागबगोचे लावून माणसे प्राचीन कालापासून वास्तव्य करून राहु लागली पूर्वी उल्लेखिलेल्या अँटलाटिस्‌ खडातून, ते समुद्रात बुडण्यापूर्वी, त्यापैकी काही लोक याच नाईल नदीच्या खोऱ्यात वसाहत करण्यास आले होते त्याच्याबरोबर त्यानी अँटला- टिस्‌ खडातल्या धमकल्पना, चालीरीत, शास्त्रे, कला आणल्या होत्या त्याहि येथे रूढ झाल्या याप्रमाणे नाईल नदीवर इजिप्शियन सस्कृतीची वाढ झाली. भूमध्य समुद्रातून पूवकडच्या देशाशी चालणार्‍या व्यापाराच्या मुख्य केन्द्रावरच हा,भूभाग असल्यामुळे इजिप्शियन लोकाचे दळणवळण त्या वेळी पुढारलेल्या राष्ट्राशी चालू राहिले पशियन लोक, अरब, ग्रीक आणि रोमन या सर्वाशी इजिप्तंचा सबध आला आणि एकमेकाच्या सस्कृतीची छाया एक- मेकावर पडल्याशिवाय राहिली नाही इसवी सनापूर्वी तीन हजार वर्षांपासून इसवी सनापूर्वी बाराशपर्यंत इजिप्शियन सस्कृतीची भरभराट झाली होती. जगातल्या बहुतेक इतर देशाप्रमाणे इजिप्तमध्येहि अनियत्रित राजसत्ता चालू होतो या राजाजवळ शास्त्री आणि कलावान्‌ अश्या होकाचा मोठा ११० पाऊलवाट भरणा' असै कारण, राजाश्रयावाचून त्या दिवसात' या विषयाच! विकास निवेंध होऊ शकत' नसे शास्त्रे आणि कला याची जोपासना होण्याला राजा- श्रयामुळे सरक्षण आणि सपत्ति याचा पाठिबा मिळे अशा गुणवान्‌ लोका- मध्ये राहिल्याने राजवशातील लोक स्वत' हि मोठे गुणवान बनत' त्याचप्रमाणे धमंसत्ताहि राजाच्याच हाती असल्यामुळे राजाहि इहपरलौकिक अशा दोन्ही बाबतीत सर्वेसामर्थ्येवान्‌ व्यक्ति गणली जाई राजाने सुरू केलेल्या देवताच्या देवळावर उपासनेसाठी उपासक नेमलेळे असत धार्मिक सस्कार व त'द- नुषगिक विधि हे त्याच्या हाती आल्याने या उपासकाना राजाच्या खालोखाल प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि पुढे पुढे त्याचा परिणाम असा झाला की बाकीच्या सवसाधारण प्रजाजनापेक्षा आपण उच्च आहोत', निराळे आहोत व निराळे राहिले पाहिजे अशी भावना उदित होऊत राजवशातोल व्यक्ति या स्वतः ला देवतातुल्य गणू लागल्या त्याचा इतर लोकाशी सबध येईल तो त्याना आपल्या- साठी राबवन घेण्यापर्यंतच इत'र गाई, म्हशी, गुरेढोरे तद्दतच हे बाकोचे त्याचे गुलाम राजाच्या मनिषा पार पाडण्यासाठीच केवळ त्याचा उपयोग त्याच्या जी विताची मालकीहि राजाची राजासाठी त्यानी युद्ध करावे, शिकार करावी, धान्य पेरावे, पाणी शेदावे, त्याच्या सुखासाठी सवव तर्‍हेने राबावे आणि शेवटी राजाची गेरमर्जी होईल त्या वेळी प्राणास मुकावे हाच त्याचा जीवनक्रम या थोड्या राजवशातील व्यक्तीनी जादू मत्राच्याहि बाबतीत उपास- काच्या मदतीने खूपच आघाडी मारलो निरनिराळ्या देवताचे साप्रदाय सुरू झाले आणि राजवशातील लोक व अतिशय प्रतिष्ठा पावलेले निवडक लोक यान'च या साप्रदायात' घेण्याची प्रथा सुरू झाली. ही सर्वे एतिहासिक माहिती पडताळून पाहात इजिप्तचे प्राचीन ऐतिहा- सिक अवशेष पाहात लॉरेन्स आणि शिकदर हे सार्‍या इजिप्तभर हिडत होते त्या त्या प्राचीन ठिकाणी त्याती कॅम्प करून राहावे, तिथला अभ्यास करावा असा त्याचा दिनक्रम चालू होता. आता त्याचा मुक्काम प्राचीन थोब्ज शहराजवळ नाईल नदीच्या ज्या डोगरानी वेष्टिलेल्या दऱ्याखोऱ्यात' होता, त्याचे नाव ' राजवशाच खोर ' असे पडलेले होते. त्यामध्ये प्राचीन राज- वशातील अनेक राजेराण्याची थडगी, समाध्या आणि छत्र्या बाधलेल्या होत्या. अशाच एका समाधीपाशी त्यानी आपला मुक्‍काम वाढविला होता. शेजारच्या इसिस देवतेचा साक्षात्कार १११ यो २५४०४४० जल शार ४४५ डोगरातील एका दरडीजवळ या समाधीचे तोड होते तेथे आल्यापासून या समांधीचे आपण उत्खनन करावे अशो फार इच्छा लॉरेन्सळा झालो होती. इतिहास-सश्ोधन एकदा करू लागल्यावर त्यात एवढी गोडी वाटते आणि त्यातले कुतूहल एवढे वाढते कौ सशोधन करताना वाटेत येगाऱ्या अनेक अडी- अडचणी बाजूस सारून इतिहासाची गूढे उकलीत, कालाची आवरणे एकएक बाजूला काढीत आपण त्यात किती खोल शिरावे याचा जणू काही माणसाला सुमारच रहात नाही लॉरेन्सने बरेचसे मजूर या कामावर आता लावले होते रोज सकाळी उठून, दिसू लागल्याबरोबर मजुरासह खणावयाच्या पहारी कुदळी घेऊन या समाधीपाशी ते येत आजबाजचे पडठेळे दगड, वाळ आणि मातो बाजस हलवीत, स॒मावीचे भाग एकएक ते मोकळे करीत मग पुन खगू लागत खणतानासुद्धा जपून खणावे लागे कारण खणण्याच्या उत्साहात मोल्यवान्‌ एंतिहासिक अवशेष फुटून जाऊ नयेत योचीहि काळजो घ्यावी लागे घर कोस- ळून त्यात गाडली गेलेली माणसे बाहेर काढताना त्याना सोडवून काढण्यास झटणारी माणसे ज्या गर्दीने पण काळजीने पडलेलो दगडमाती हलवीत असतात त्याचप्रमाणे यानाहि या ऐतिहासिक उत्खननात करावे लागत होतं. आज सकाळपासून ते ज्या दगडाभोवती खरवडोत होते, खणत आणि उकरत होते त्याचे साधे आणि त्या दगडाभोवताळची चौकट त्याना आता दिसू लागली मजुरास बाजूला होण्यास सागून लॉरेन्स पुढे येऊन तो दगड निर- खून पाहू लागला त्याच्या चेहऱ्यावर मोठा आनद दिसत होता “ पाहिलस शिकदर, आपण फार मोठया शोधाच्या किती जवळ आलेले आहोत या राज- वशाच्या खोर्‍यात'ल्या चहूकडे पसरलेल्या समाध्याच्या अवशेषात हो समाधि मात्र इतर लोकाच्या दृष्टीतून इतके दिवस कशी सुटली याच मला आइचये वाटत डोगराच्या दरडीवरून ढासळून खाली पडलेल्या दगडमातीच्या राशी खाली या समाधीच तोड गडप झाल्यान ती लोकाच्या हातून वाचलेली असार्व “ खरच आहे ”-शिकदर म्हणाला, “ नाहीतर येथील बहुतेक बाकोच्या समाध्या आणि थडगी ही ज्या मामेल्युक शिपायांनी आणि इतर चोर दर- > पाऊलवाट वडेखोरानी जडजवाहिर आणि सपत्ति याच्या आश्लेन उध्वस्त केली, त्याच्या हातून एवढच एक थडग कुठल सुटावयाला ?” “ सपत्तीची आशा ही एक मोठी दारुण गोष्ट आहे तिच्या नादान सारे लोक वेडावन जातात त्याना सपत्ति मिळविण्याचा एकदा हव्यास लागला की युक्‍तायुक्‍ततेचा, बरेवाइटाचा विधिनिषेधच उरत नाही लोक सुधारलेले असोत वा रानटी असोत, त्याना एवढी एकच गोष्ट दिसते को पैश्यामुळ जगात सवे गोष्टो प्राप्त होऊ शकतात सपत्ति जवळ असल्यास काही कमी पडत नाही आणि एवढ्या एकाच कल्पनेल, उराशी बाळगून त्याना सपत्ति-आणि तीहि चटकन्‌-मिळविण्याचा हव्यास उत्पन्न होतो मूखं बेटे ! सपत्तोचा हव्यास सोडल्यान जोवनाची चव कशी पार बदलते, जीवन- मूल्यात केवढा फरक पडतो, ते यांना कस समजावून सागणार ? चमचमोत मसालेदार पदार्थ खाण्याला चटावलेली जीभ सावेसुधे पदार्थ पुढ आल्यावर ज्याप्रमाण आढेवेढे घेते, तंद्रत सपत्तीला लालचावलेल्या लोकाची तर्‍हा होते जगात पार्थिव सपत्तीचा हव्यास न धरता साधसुध आणि फार आनदी जीवन माणसाला जगत, येत हे समजण्यालाहि ते अपात्र होतात ” त्याच्या वारवार चालणाऱ्या सवादात॑ लॉरेत्सला सपत्तोचा आणि एरवर्या- चा वाटणारा तिटकारा तो इतका सारखा सारखा बोलून दाखवी को शिकदरला त्याचे म्हणणे आता पटू लागले होते कोणी इतर माणसाने केवळ तोडचा उपदेश केला असता तर इतर पुस्तकी ज्ञानाप्रमाणे त्याचा विशेष परिणाम झाला नसता पण लाॉरेन्सच्या बाबतोत नुसती ' बोलाचीच कढी नि बोलाचाच भात ' अशी स्थिति नसून तो त्याच्या देतदिन वर्तनात आपल्या मताचा प्रत्यक्ष अगिकार करून दाखवी आपल्याला गुलामगिरीच्या तडाख्य़ा- तून वाचविण्यासाठी एवढी मोठी किमत लॉरेन्सने कशा दिली, याचा उल गडा शिकदरला आता होऊ लागला होता सपत्तीचे आकर्षण कस ते लॉरेन्स- ला अजिबात नव्हते हाताने चिचोके अथवा कवड्या मूठभर उचलून द्याव्या अशा बेफिकिरीने तो खर्च करी पैशाबदलची हो बेफिकिरी सपत्तोचा अखड साठा जवळ असल्यामुळे निर्माण झालेली नव्ह्ती, कारण लॉरेन्सच्या जवळ अशी काही फार मोठी माया नव्हतो त्याच्या साध्या रहाणीला आणि उच्च विचारसरणीला जेवढे लागेल, तेवढेच तो मिळवी. आणि जरी इसिस' देवतेचा साक्षात्कार ११४: ब्ट २४ १४४ टा शट “५८४८ काही जास्त मिळाले तरी असे जास्त वैसे कुठल्याहि परोपकारी कामावर सढळ हाताने खर्च करून टाको सपत्ति हे केवळ साधन आहे, साध्य नव्हे हे तो ज्याप्रमाणे तोडाने म्हणे, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आचरणातहि दाखवी लॉरेन्सच्या सापत्तिक निरिच्छची' छाया हळहळू शिकदरवरहि पडू लागली '« चला, आज पुढे खणून हा गुहेच्या तोडावरचा दगड हलवला पाहिजे या गुहेच्या आत आपल्या सशोधनाला काय नव नव खाद्य सापडेल, या कल्पनेनहि मला उत्साहाच केवढ भरत येत आहे । '-शिकदर म्हणाला नोडावरची शिळा मोठया प्रयासाने ज्या वेळी त्यानी खणुन बाजूला सरकवली, त्या वेळी उत्साहाच्या भरात त्या दोघानी त्या गुहेच्या आत. एक- दम प्रवेश केला पण तितक्याच जलद त्याना बाहेरहि यावे लागले वर्पानु- वर्षे तोड बद असल्यामुळे त्या गुहेच्या आतली कोदट हवा इतको कुबट झाली होती की ती ग॒हा थोडा वेळ उघडून ठेवल्याशिवाय तिच्यात शिरून काम करणे दक्‍य झाले नसते मजुराच्या करवी मेणबत्त्या लावून गुहेमध्ये उजेडासाठी नेवून ठेवल्या खर्‍या, पण शेकडो वर्षे बद असल्यामुळे कुबट झालेल्या त्या वातावरणात प्रथम त्याच्या ज्वलनालाहि पुरेसा प्राणवायु मिळत नव्ह्ता स्वच्छ हवा आत जाण्याची वाट पहात गुहेचे तोड उघडे ठेवून ते बाहेर तिष्ठत बसले, तेव्हा शिकदरने एक नवीनच शका उपस्थित केली तो म्हणाला, “ त॒इतंका वेळ मामेल्यक शिपायानी या जुन्या कबरस्थानावर केलेल्या हल्ल्याची गोष्ट सागत होतास ते सपत्तीच्या लालचीने प्रेरित झाले होते तुला आणि मला सपत्तीची हाव नसली तरी आपणहि एक जुनी कबर आता नाही का उघडून पाहाण्यास उद्य्क्‍्त झालेलो ? ” त्याच्या अडीच वर्षाच्या परिचयात त्याची एवढी मेत्री आता झाली होती की मित्रत्वाच्या नात्याने शिकदर आणि लॉरेन्स हे एकमेकाना “अरे तुरे करून सबोधीत “ त्या चोर दरवडेखोराना सपत्तीची हाव असली, तर आपणाला ज्ञान- सपत्तीची हाव आहे पण कोणत्याहि का हेतून आपण प्रेरित झालेले असो, त्याचा परिणाम एकच नाही का? ही समाधि ज्या व्यक्‍तीची आहे तिच्या दृष्टीन पाहाता, समाधि भष्ट झाल्याशिवाय राहात॑ नाही तिला आपल्या हेतूच्या भलेवाईटपणामुळ काही फरक होत॑ नाही. ११४ पाऊलवाट लॉरेन्सने यावर काही उत्तर दिले नाही म्हणून शिकदर पुढे म्हणतो “ आपल्या या सध्याच्या सशोधन-कार्यात॑ जरी मला मोठ कुतूहल निर्माण झाल आहे, आणि हो समाधि पुरी उघडून पाहिल्यावर त्यातून काव काय नव्या गोष्टी उघडकोस येतात, जुत्या इतिहासावर कोणता नवा प्रकाश पडतो हे पाहाण्याची उत्सुकता वाटत आहे, तरी राहून राहून माझ्या मनात अदेशा येऊ लागला आहे को आपल्याला ज्ञान व्हाव म्हगूत एखाद्या व्यक्‍तोच्या खासगत वा त्याला सोवळ्या, पवित्र वाटणाऱ्या समाधीच्या उत्खननाचा आपल्याला काय अधिकार पोचतो ? ” “ समाधि ज्या इजिप्त सरकारच्या हुकमतीखालील प्रदेशात आहे त्या सरकारची परवानगो मी सशोधनासाठी घेतलेली आहे मी पुराण-वस्तु- सशोधक आहे हे सरकारात माहोत आहे पण ज्याची समाधि असेल त्याची परवानगी विचारण हे मात्र अर्थात्‌ अशक्‍य । कुणास ठाऊक तीन हजार का किती वर्षापूर्वी त्यान आपली ही समाधि मरणाअगोदर करवून घेतलो असेल मलाहि त्याच्य़ा परवानगीसाठी भूतकाळात जाता येत नाही, की त्यालाहि वर्तमानकाळात येता यायच नाही । ” “ तुला भूतकाळात जाता येण शक्य नाही हे खर, पण तो मृतात्मा वर्तमानकाळात असू शकत॑ नाही अस म्हणण्याला आपणाजवळ काय पुरावा आहे? एवढ्या सायासान समाधि बाधविण्याच आणि आपल्या पश्चात्‌ आमल कलेवर परोपरीच्या तत्रानी, मसाले भरून, गुडाळून जपून ठेवविण्याची व्यवस्था करायच काय कारण असेल त्याना ? - आपल्या आत्म्याचा जगातला सबध ज्या कलेवरामुळ शक्‍य झाला, तो दुवा अभग राहावा म्हणून का असेल ? तस असेल तर त्या शरिराच्या सुरक्षिततेची त्या आत्म्याला मोठी काळजी वाटेल । ” लॉरेन्सला हा नवा फाटा फुटलेला अगदी रुचत नव्हता, पण या नव्या दिशेने विचार केल्यावर त्यातहि काही तथ्य आहे हे त्याला कबूल करणें भांग होते “ आपल आयुष्य मर्यादित असल्यान आपण त्या छोट्या कालखडाला फार महत्त्व देतो, नित्याचे छोटे छोटे विभाग करून सवत्सरानी कालगणना करतो. पण या डोगर पर्वताच्या भाषत सवत्सराना कुठल, महत्त्व असणार ? शभ त्य “शा 7 ४“ -/००-/- इसिस देवतेचा साक्षात्कार ११५ ब्ध्ट ४/* 4.“ 4१४५” ८ २८५४१ /५८५ 4 *्“ क्श्ध्ट सृष्टीच्या उलाढालीत शतकाच्या नि सहस्राब्दाच्या मायान कालगणना होते* मग कुणास ठोऊक या समाधीत ठेवलेल्या शरिराचा धनी, त्याच्या मत्यू- नत्तरच्या अतीद्रिय व अशरीरि स्थितीत कालगतीने इतका दृढ बाधला असतो की नाही. खुह्ू आपण या क्षणी समाधीच्या उत्खननाच्या य॒क्‍तायक्‍्ततेबद्दल चर्चा करीत असतानाच तो अशरीरि आत्मा इथच उपस्थित राहुन आपल सभाषण फार लक्षपूर्वक एंकत नसेल कशावरून ?” “ असेलसुद्धा ! कुणी म्हणाव नाही म्हणून ? ” लॉरेन्स म्हणाला, “ पण जरी हजर असला तो इथ, आणि आपला त्याचा सवाद होण शक्‍यकोटीत आल तरी तो आपण होऊन स्वतः ची समाधि उघडा म्हणून आपल्याला परवानगी देण मात्र सभवत नाही । " “ उलट जी समाधि त्यान आपल्या हयातीत एवढ्या कष्टान बाधविली असेल, ती उध्वस्त करून, त्याच्या कलेवराच्या या कबरस्थानची आपण करीत असलेली विटबना तो मोठ्या दु खान व वैतागान पाहात असेल ! लॉरेन्स ! मी त॑र बोलून चालून धर्मान हिंदु आहे आमच्यात मृत्यनतर आमच कलेवर अग्निसस्कार करून अजिबात नष्टच करण्याची पद्धत आहे चितेत भस्म होऊन उरलेल्या अस्थि जवळच्या मोठ्या नदीत टाकून देतात, तर चितेतील' रक्षा वाऱ्यावर उधळून कणाकणानी सर्वेश पसरून आजुबाजूच्या मातीत पुरे- पूर मिसळून जाते तेव्हा मी मेल्यानतर मला त'री माझ्या समाधीची विटबना कर्णी केल्याच दु ख होण्याची शक्‍यता नाही. पण तुझ्या बाबतीत मात्र तस नाही तुझी समाधि तू कसा दिसत होतोस हे पाहाण्याच्या इच्छे कोणी खणन काढू लोगला, तर कस वाटेल? ” लॉरेन्स हसून म्हणाला,-“ इतंका कुणाला माझी माहितो काढण्याचा पुळका आला तर त्याला माझे फोटो पाहाता येतील । माझ्याबद्दलची माहिती, मला ओळखणाऱ्या लोकाच्याकडून जमविता येईल ” “ हा, तेच तेच मी म्हणत आहे, की या विशिष्ट व्यक्‍तीला जर स्वत ची माहिती देण्यासाठी त्या कालात फोटो वा चरित्रग्रथ ठेवण्याच साधन उप- लब्ध नसल तर त्यासाठी त्याची समाधीच आपण उखडावी काय ? आणि शिवाय तू व मी त्या व्यक्‍तीबहलच्या केवळ आपलेपणान वा प्रेमान प्रेरित ११६ पाऊलवाट झालो नसून, त्या कालखडाची लोकस्थि्त, रोतिरिवाज याबद्दलचो माहिती आपणास हो समाधि उघडल्यान उपलब्ध होईल, अशा हेतून ” “वा ! माझी समाधि कोणी भविष्यकालात इतिहास-सशोधनाला मदत म्हणून उघडलो तर मला स्वत ला व्यक्तिश आनदच होईल माझ्यामुळ जर जगाच ज्ञात वाढू शकल तर त्यामुळ माझो कितोहि विटबना झालो तरी मला वाईट वाटणार नाही ! ” “त्‌स्वत इतिहाससशोधक आणि उदारमतवादी असल्यान तू अस म्हणतोस पण व्यक्‍तीची सम तिअसताना त्याचा उपयोग इतरानी ज्ञान सपादण्याच एक साधन म्हणून करण बरोबर, ही भमिक| एकदा पत्करली म्हणजे तिच्याच अनप- गान ज्याची अश्ली खुषी नसेल त्याचा उपयोग इतर लोकानी अशा तर्‍हेन करण हो अयोग्य गोष्ट, अस नाही का ठरत ? आणि आपण ज्याची समाधि पुराण- वस्तु-सशोधनाच्या हेतून उघडीत आहो, त्याची या गोष्टीस संमति नसली त॑र आपण त्याच्या इच्छेला मान देऊन उत्खननाच काम थोपवायच काय का त्याचो इच्छा धाब्यावर बसवून केवळ ज्ञानाजंनावर दृष्टि ठेवून उत्वनन करत' राहावयाच ? ” यांच प्रश्‍नाची ' भवति न भवति ' करीत त्या दिवली ते झोपी गेळे त्या" विषयाखेरीज बोलावयास त्याना दुसरा विषय नव्हता दुसरे दिववी पहाटे लॉरेन्सला शिकदरने हलवून जागे केले “ उठ लौकर लॉरेन्स ! मला तुला काही सागावयाच आहे आली का जाग, तुला? समजत आहे का तुला, मो काय म्हणतो ते ? “ त्याच्या हलवून हलवून पुन पुन्हा जागे करण्याने लॉरेन्स शेवटी उठून बसला आणि डोळे चोळत म्हणाला, एवढी कोणची महत्त्वाची गोष्ट एकदम उत्पन्न झाली की जी आणखी काही वेळ थाब्‌ शकली नसती ? ” * “ तेच तर तुला मी सागणार आहे मात्र मी सागणार आहे ते तू फार लक्षपूर्वक ऐकल पाहिजेस विचारता उपयोगी नाही म्हणून म्हणत आहे, तू पुरा जागा झालास का? ' लॉरे न्स उठून बसल्यावर शिकदरने आपल्या स्वप्नात झालेला साक्षात्कार सविस्तर वर्णन करून सागितला “ इजिप्तच्या प्रागंतिहासिक कालामध्ये मी होतो मी कोणत्या शहरात इसिस देवतेचा साक्षात्कार ११७ होतो त्याच नाव मला कळल नाही, पण नाईल नदोच्प! तीरावर वसलेल ते शहर होत शहरातील लोक गोरवणे असून शरीरान ते नाजुक व खुजे होते त्याच्या अगावर फारशी वस्त्र नव्हती मुरुमाच्या बाधलेल्या घरामधून ते राहात होते शहराचे रस्ते निरुृद होते, आणि त्यावर ढोपरभर तरी' धूळ होती. शहराच्या रस्त्यातून मी चाललो होतो ते का आणि कुठ याची मला बरोबर जाणीव नव्हती एवढच नव्हे तर मी पाहिलेल्या स्वप्नदृश्याच्या वेळी मला कोणतोहि गोष्ट दिसली तरी ती तशी का असावी याबद्दल माझ्या मनात' गका आली नाही दिसणार्‍या सर्वं गोष्टी त्या ताच असावयाच्या, त्या आहेत तशाच असणार अशा बद्धीन पाहात होतो “ रस्त्यावरून मो जात असताना, अनेक लोक ज्या देवळाकडे चालले होते तिकड मोहि चाललो ते मदिर इसिस्‌ देवतेच होत देवालय भल मोठ असून चुनखडीच्या दगडाच्या मोठमोठ्या चौकोनी दगडान त्याचो बाधणी केलेली होती मोठमोठाल्या भिती, कमानी आणि खाब जागोजाग होते भितीच्या दगडावर आणि खाबावर पुष्कळ खोदकाम केलेल होत खोदून काढलेली ही सर्व चित्र एकाच विषयासबधाची होती, आणि तो विपय म्हणजे त्या वेळच्या लोकाच जीवनचित्रण लोक आपापल्या निरनिराळ्या उद्योगात गुतलेले या चित्रामन्ये दाख (वलेले होते नाईल नदीच्या पात्रातून कालवे बाधून शेतकरी आपल्या शेतांना पाणी लावताना दाखविलेले होते तर इत'र कोणी रहाटानं अथवा ' शाडूफ ' न नदोच पाणी तीरावर उच असलेल्या बागेतील झाडाना घालण्यासाठी चढवीत॑ होते शेतामधून आलेल्या धान्यावरची पाखर गोफणी- न उडविताना माणस दाखविलेली होती बगोचामधून काढलेल्या फळ- फळावळीच्या करड्या डोक्यावर घेऊत नोकर माणस राकेन चाललेली दाख- विली होती त्याखेरीज निरनिराळ्या देवताची चित्रहि दिसत होती बागुर- ड्याच तोड असलेला ' खंप्रे ', बहिरी ससाण्याच्या तोडाचा ' हार अस्ती ', गिधाडाच्या आकृतीचा * नेरवबेट्‌ ', अश्या अनेक लहान मोठ्या देवताची ती चित्र होती त्याखेरीज वापरल्या जाणाऱ्या निर निराळया आयुधाच्या आकृत्या- हि काढलेल्या होत्या ती सवे चित्र पाहन सहजच ध्यानात येत होत को लोकाच सव आयुष्य अगदी साध्यासुध्या अशा हेतंको आणि पारध करून उप- जीव्रिका करण्याच्या व्यवसायाभोवतालीच गुरफटलेल होत. बहुतेक स्व वेळात ११८ पाऊलवाट शी 4.“ जीवनोपयोगी कार्य करावयांची आणि उरलेला सवे वेळ निरनिराळ्या लहान- मोठ्या देवताच्या उपासनेत घालवावयाचा अशोच पद्धत दिसली. “या इसिसूच्या देवळाच्या मध्यभागी फार मोठा सभामडप होता आणि त्यामध्ये बहुजन येत-जात होते परतु सभामडपाच्या पलीकड असलेल्या छोट्या दालनात त्या सार्‍याना प्रवेश नव्हता “ त्या देवतेचा उपासक माझ्यापर्यंत आला' आणि माझ्या खाद्यावर स्पर्श करून त्यान मला मात्र आत॑ पुढ चलग्याविषयी खणावल मी आतापर्यंत जे ळोक पाहिले त्यापेक्षा हा उपासक फारच निराळा वाटला तो जास्त उचा पुरा होता इतकच नव्हे तर इतर लोकाच्यापेक्षा त्यान घातलेले कपडे जास्त मौल्यवान, उत्तम कारागिरीचे आणि रगीबेरगो होते त्यान अगात घात- लेल्या जाकिटासारख्या वस्त्रावर चित्रविचित्र आकृति काढलेल्या होत्या गळ्यात निरनिराळया तर्‍हेव्या माळा, हातादडामध्ये निरनिराळ्या प्रकारचे गडे आणि ताईत बाधलेले होते, तर डोक्यावर केसावरून दुमडून माग घात'ठेला व कानापाशी घडी पाडून खाद्यावर लोबता सोडलेला साफा होता त्याच्याकडे पाहून तेव्हाच कळत होत को याच्या हाती मोठा अधिकार असला पाहिजे त्याच्या मागोमाग आत गेल्यावर त्यान मला एका मोठ्या मूर्तीपुढ उभ केल “ तो माझ्याशी कोणत्या भाषेत बोलत होता हे मला खरोखर आता समजत नाही, पण तो माइयाशी बोलत होता त्याचा आशय मला आणि माझ्या बोलण्याचा आशय त्याला उत्तम समजत होता हे मात्र खर ” तो म्हणाला, “मी तुझी वाटच पहात होतो त्‌ थोडा उशीर लावलास ” “मी येणार म्हणून तुला कुणी सागितल ? ” मी विचारल “मला तसा दृष्टात झाला ” तो म्हणाला. “ मला असा दृष्टात होऊन नेहमी सर्व कळत. ” “ माझ्याबद्दल काय दृष्टात झाला तुला ? ” “ इसिस्‌ देवतेच्या साप्रदायाची तुला दीक्षा द्यावी अज्ली मला आज्ञा झाली अशी आज्ञा झाल्यावर दीक्षा मिळणारा माणूस आपण होऊन माझ्या- कडे चालत येतो परदेशस्थ लोकापैकी ही दीक्षा घेण्यास आज्ञा पिलेल्यापैकी अनक लोक असे येऊन गेलेले आहेत. इसिस्‌ साप्रदायाची दीक्षा मिळण हा "इसिस देवतेचा साक्षात्कार ११९ मोठा मान आहे ही मोठो महद्भाग्याची गोष्ट आहे या आमच्या सहस्रा- चधघि लोकापेकी फारच थोड्याच्या नशिबी हे भाग्य असत फार योग्यतेस चढलेले लोक, राजवशातील लोक आणि परकोय लोकाच्यापैकी अगदी वेचक प्रसिद्ध मडळो तेवढो या साप्रदायात घेतली जातात यासाप्रदायात आलेल्या थोड्या परस्थ लोकापंकी प्लेटो, पायथॅगोरस, लुकर्गस, थेल्स, प्ल्टाक, हेरो- डोटस्‌, होमर या प्रसिद्ध पुर्षाची नाव तू इतिहासात वाचलीच असशील ” “या ऐतिहासिक पुरुषात गणना करण्यासारख मी तर काही केलेल मला आठवत नाही मग या साप्रदायाची दोक्षा मला द्यावी हे तुम्ही कस ठरविता?” त्या उपासकान उत्तर दिल, 'ते ठरविण्यचा आधकार माझा नाही मला आज्ञा मिळते ती इसिस देवतेपासूत तो मिळाल्यावर ती का मिळाली हा विचार मी करण बरोबर नाही. क।रण बोलून चालून त्‌ आपल्या पूर्वायुष्यात काय पुण्य केलस वा पुढ त्‌ काय करणार आहेस, तुझी योग्यता केवढी, हे समजायला मत्रसामर्थ्याची अधिष्ठात्री आणि त्रिकालंज्ञ इसिस देवता समथ आहे अर्थात्‌ साप्रदायाची दोक्षा घेण्याची तुझी इच्छा नसली तर मात्र तुझ्या इच्छेविरुद्ध दीक्षा मी देणार नाही ” मी त्या वेळी 'हो' म्हणाव अथवा 'नाही' अशयाबहदल काहीच विचार केल्याच मला स्मरत नाही ओघान आलेली गोष्ट करावी तहत मी 'हो' म्हटल असाव कारण त्या उपासकान मला दौक्षा देण्यासाठी इसिसच्या मदिरात मुख्य गाभार्‍याखालचच्या तळघरात नेल त्या तळघरात इतका अधार होता को, मला तिथ काहीच दिसत नव्ह्त मात्र तळघरात जमलेल्या अनेक साप्रदाया- नुयायाची गडबड ऐकू येत होती त्या उपासकान मला तेथल्या एका उच जोत्यावर निजविल जोत्याभवती उदासारख्या सुवासिक धूपाची धुपाटणी लावून ठेवली त्यामधून निघणारा धूर माझ्या भोवताली पसरत होता माझ्या कानी, तिथ जमलेल्या साप्रदायानुयायानी सुरू केलेला मत्रजागर पड लागला. त्या धूपान असो वा मत्रजागरान असो माझी गात्र मुग्या आल्याप्रमाण होऊन हलके हलके जड झाली माझी शुद्ध गेली अस म्हणण अगदी बरोबर होणार नाही, कारण जरी लोकरच माझ शरीर निश्चेष्ट होऊन, माझ्या भोवताल- च्या लोकाची व त्या तळघराची मला शुद्ध राहिली नाही तरी मी दुसऱ्याच 'एका वातावरणात जागा होऊन नवीन नवीन गोष्टो पाहात असल्याच भान श्र पाऊलवाट मी; च उड मला होत या नव्या वातावरणात तळघ रातल्याप्रमाण अधार नसून मला आता स्वच्छ दिसू लागल होत आइ३चर्याची गोष्ट हो कौ, जोत्यावर मला पूर्वी निज- विल होन अस मला वाटल, त्यावर माझा पार्थिव देह एखाद्या कलेवरासारखा अचेतन पसरलेला होता पण याहि नव्या अती द्रिय सृष्टीत माझ्याबरोबर तो उपासक वाटाड्या होता त्यान मला म्हटल, “ पाहिलस काते तुझे पाथिव शरीर ? त्या सृष्टीत असताना तुझ्या ज्ञानसपादनाला त्या पाथिव शरिराच्या मर्यादा पडतात' शब्द, स्पर्श, रूप, रस, गध ही तुझ्या ज्ञानाजंनाची पचसाधने त्या शरिराच्या पचेन्द्रियावर अवलबून असतात म्हणून त्या गात्राच्या मर्यादा त्या तुझ्या ज्ञानाजेनाच्या मर्यादा ब्रह्मज्ञान हे एवढ मोठ आहे की, पचेन्द्रियानी ते कणश॒ सपादन करताना मतृष्य-जन्म फार अपुरा पडतो चुकत माकत॑ शेकडो वर्षाच्या अनुभवांनी व कष्टानी हे ज्ञान सपादन करण्याऐवजी, सर्वे ज्ञात अल्पावधीत करून घेण्याची या साप्रदायाची दोक्षा ही एक पद्धत आहे ज्ञान ही सर्वात मोठी शक्ति आहे हे जर खर, तर ती शक्ति दान करताना घेणाराची पात्रता माहीत असल्याशिवाय तिच दात करण योग्य होणार नाही, हेहि तितकच खर नाही काय ? पण केवळ ज्ञानानहि माणूस शहाणा होतो अस नाही कारण, माणसाच्या प्रवत्तीवर तो त्या ज्ञानशक्तीचा काय उपयोग करील हे अवलबून असत सत्प्रवत्ताच्या हातो ज्ञानदीप असला तर तो अनेकाची जोवन त्या दीप्तोत उज्ज्वल आणि आनदी करील, उलट दुष्प्रवत्त असला तर त्या शक्‍तोचा स्वार्थाकरिता इतरावर हुकमत मिळविण्या- साठी दुरुपयोग करील म्हणूनच ज्याच्या सत्प्रवृत्तीबद्दल बालबाल खात्री पटलेली आहे अशाच व्यक्‍तींना, त्याना जगाच्या उपयोगी पडण्याच्या कामात जास्त कार्यक्षम करता याव, असत्याशी चाललेल्या सत्याच्या नित्य झगड्यात सत्याची बाजू प्रभावी आणि बळकट व्हावो म्हणून ही दीक्षा दिली जाते त्या तुझ्या अचेतन शरिरातून तुझा आत्मा सध्या मुक्‍त करून या दीक्षेसाठी या अशरीरि सृष्टीत आणला आहे आता पुन एकदा तुला विचारतो की, या साप्रदायाची दीक्षा घेण्याची तुझी इच्छा आहे का ? नसली तर अजूनहि तुला माघार घेता येईल पण ज्याप्रमाण मुमुक्षूचा मार्ग हा एखाद्या तोरेवर- च्या कसरतीप्रमाण अत्यत अरुद आणि कठिण आहे, आणि त्या मार्गापासून हळल्यास अध पात' आणि नाश हा ठरलेला असतो, त्याञमाणच ही दीक्षा इसिस देवतेचा साक्षात्कार १२१ ब् 7४८ <- -२>*“ २“ ८५५०५ ४५४४४७” ७१%” “९ ४ ऱ्थ २-२. ४४ *“ 2५ द्य २. २८०८४०८०८८. “५ ५०८ घेतल्यावर तुला नियमबद्ध जीवत कठाव लागेल विचार, उच्चार आणि आचार या सवेच बाबतीत तुजवर मर्यादा पडतील हे असिधाराब्रत आहे. आहे का तुझी खषी ? ” मी चटकन्‌ 'हो' म्हटल नाही कारण माझ्या मनात एक कुशका आली होती मी ज्या आर्यावर्तांत जन्मलो नि वाढलो तेथे खुद्द हिदु धर्मात अनेक देवता आणि पथ आहेत त्याशिवाय हिमालयाच्या गिरिकुहरात' अनेक योगी योगसाधन आणि ज्ञानसाधन करीत बसलेले माझ्या ऐकिवात होते मग माझा देश धर्म सोडून मी या इजिप्त देशामध्ये पुरातन काली रूढ असलेल्या साप्र- दायाचा अगिकार का करावा ?माझी शका जगू काही मी न उद्‌ंंगारताच संम- जून तो उपासक हसला आणि म्हणाला, “ सूर्य, चद्र, आकाशगगा वा विद्यू- ल्लता या पृथ्वीवरच्या निरनिराळ्या देशात का निरनिराळ्या दिसतात ? देशोदेशीचे लोक निराळे असले, ते निरनिराळ्या भाषात एकमेकाशी बोलले, तरी त्याच सर्व जीवन, इतकच काय, इतर सवे प्राणिमात्राच आणि वस्तु- जाताच जीवन ज्या त्रिकालाबाधित सृष्टिसत्यावर आधारलेल आहे ती सत्य काही निरनिराळी असत॑ नाहीत ती सर्व ठिकाणी सारखीच असंतात तेव्हा तुझ्या मनात आलेला आदेश्या बरोबर नाही ” मी 'हो' म्हटल, आणि उपासकान म्हटल, “तथास्तु । मग मला जाणीव झाली की, माझ्या समोर आकाशात जगू काही एखाद्या प्रचड देवालयोची द्वार दिसू लागली त्याच्या प्रचडतेन आणि भव्यतेन मी चकित झालो. त्या महाढहाराभोवतीली अनेक इद्रधनृष्य उमटली होती. त्याच्या कमांसी एकावर एक उभ्या होत गेल्या होत्या आकाशाच्या निळ्या रगापासून मध्य- बरिदूकडे साती रगाच्या छटा एकमेकात अल्लद मिसळते गेल्या होत्या महा- दारातील प्रभा प्रथम ताबूस होती ती बदलून पिवळी, सोनेरी अशी होत होतं शेवटी सूर्याप्रमाण दीप्तिमान झाली माझे डोळे त्या दिव्य तेजापुढ दिपून बद कसे होत नाहीत अस क्षणभर मला नवल वाटल. पण मग माझ्या लक्षांत एकदम आल को मी माझ्या नेहमीच्या नेत्रानी पाहात नव्हतो | त्या अतीद्रिय सृष्टीमध्ये विचारलहरी उठत्त॑ त्या अगदी स्पष्ट व खऱ्या- खुऱ्या देखाव्याप्रमाण असत मात्र डोळ्याना दिसण्याऐवजीं, माझ्या मनाछा त्यांची जाणीव सहज आपोआप होई. विचारांची उत्पत्ति आणि त्याच आक- पा. वा. ८ १२२ पाऊलवाट लन विनासायासान एकदमच घडे शब्दाच्या व नेत्रेद्रियाच्या माध्यमावाचन बोध होत होता ! मी यापुढे पाहिलेल्या दृश्याचे वणंन शब्दामध्ये स्पष्टतेने व यथार्थपणाने करू शकणार नाही. कारण बोलून चालून अतीद्रिय गोष्टी केवळ इद्रियसुलभ भाषत मी कशा माडू शकू ? पण जे काही दिसले, त्याचे शक्‍य होईल ते वर्णन मी सागत आहे माझ्या ध्यानात आले की काहीतरी मोठा प्रसग घडलेला होता मनाशी वणन केल्याप्रमाणे अनेक लोक जमलेले होते कुठला तरी दु खाचा प्रसग असावा. मग मला दिसले की इजिप्तचा कोणी एक राजपुत्र मृत झाला होता त्याच्या अत्यविधीची सारी तयारी चाललेली होती त्या राजपुत्राचे कलेवर खेरहेब नावाच्या विद्वान्‌ पुजार्‍याच्या हवाली केलेले होते त्यानी त्या कले- वराची प्रथम सारी आतडी काढून टाकली आणि मग ते कलेवर सज्जीखारा- मध्ये कितीक वेळ बुडवून ठेवले होते त्यातून बाहेर काढल्यावर त्या देहाला एका तऱ्हेचे डाबरासारख रोगण त्यानी लावले काचेच्या एनॅमलप्रमाणे त्या रोगणातून त्या राजपुत्राची मूळची काति न बदलता पर्वीप्रमाणेच दिसत होती तो राजपुत्र अठरा एकोणीस वर्ष वयाचाच सारा होता त्याच्या चेहर्‍यावरचे मभेश्रीमतीचे तेज व तरुणपणचा कोवळेपणा अजून दिसत होता. इतक्या कोवळ्या वयातच तो मृत्युमुखो का पडावा, हा मला प्रश्‍न पडला. ,.मग माझ्या सहज ध्यानात आठे की राजवश्यातील ख्यालीखुशाली, चेनबाजी याच्या बेताल वातावरणात तो वाढला होता. अत्ति' लहान वयापासूनच कु- सगति लागल्यामुळे बाल्यावस्थंतूनच त्याला व्यसने लागली आणि त्यात्तच क्षयरोगाने तो ग्रासला होता. अनियत्रित बेलगाम एंश्वर्याचा तो एक वाईट नमुना होता अप्रतिहत सत्ता योग्य तऱ्हेने न वापरल्यास राजवशाचा कसा अध पात होत जातो, याचे ते एक उदाहरण होतें. तो राजपुत्र क्षयाने कम- कुवत होऊन मेला खरा पण व्यसनाना चटाबलेली , त्याची उपभोगेच्छा अजून शमली नव्हती. मध्येंच मृत्यूमुळे सुखसेवनात व्यत्यय आलेला त्याला रुचत नव्हता म्हणून मृतशय्येवर तो पडलेला असताना वैद्याचा आप- णाला बरे करण्यासाठी काही उपाय चालत नाही, असे पाहून त्याने झातिक पुजार्‍यामा पाचारण केले होते. ही मत्रविद्या म्हणजे दुरुपयोगा मुळे इसिस देवतेचा साक्षात्कार १२२३ २५ %५---८८/*/*/५ “२-%७%-५”५/२. “४८१५४४ वीरा *” /*€४५€ “४ “€* ४८४ ८८ श'- २४४/४८/४%/४%५”४*/ ४४५१ ४ ४७४४७११४७४ ४-४ ४४४४-१५-४५ “४५ ७०४५४४ ४८७१०७” ४७”' डागळलेली वाईट विद्या बनली होती प्राप्त झालेल्या सिद्धी वाममार्गा- 'कडे लावल्याने जो काही अनाचार माजतो त्याचे हे एक प्रात्यक्षिक होते. चागल्या) हेतूसाठी वापरण्याची साधने, ती हाती असलेल्यानी स्वतःचा बुद्धिभेद झाल्याने दुष्ट हेतूच्या साधनाकडे योजली म्हणजे विकृत परिस्थिति उत्पन्न होते तशी आता झाली होती. मोठ्या सपत्तीच्या आशेने हे मात्रिक पुजारी आपले ज्ञान राजपुत्राच्या मृत्यूचे पाश खिळखिळीत' करण्याकडे वापरणार होते अघोर मृत्यु जरी आला तरी राजचपुत्राचे शरीर नेहमीप्रमाणे दफन न करता ते राखून जपून ठेवण्याचा त्याचा इरादा होता कारण मृत राजपुत्राची इच्छा मागे राहिली त॑र त्याचा जीव तेथेश्व तरगत राहाणार. या जीवनाचा सबध ज्या शरिरामुळे शक्‍य झाला ते शरीर सोडून जाणे त्याला नको होते जगातील ऐंध्वर्याच्या उपभोगाचा त्याचें शरीर हा एक दुवा होता. तो नष्ट होऊन कसे चालेल ? म्हणून मृत्यु आला तरी आपला जगाशी सबध सुटू नये, अशा तीव्र इच्छेने राजपुत्राने आपले शरी'र या मात्रिकाच्या हाती जपून ठेवण्यास दिले होते पुजाऱ्याचे काम विधिपूर्वक चालू होते. मोठ्या समारभाने ते सर्व ते पार 'पाडीत होते अतिशय सुदर आणि तलम रेशमाच्या गाठी त्यानी आणविल्या. राजपुत्राचा देह आता त्यानी काही विशिष्ट तर्‍हेच्या मसाल्यानी भरला. त्याचे हात छातीवर एकावर एक मोडून ठेवले. त्यावर साकेतिंक खणा करीत तोडाने मत्राचे उच्चार करीत॑ त्यानी ते कलेवर रेशमाच्या कितीक वार कापडात॑ गुडाळले सपत्तोला जणू काही तुटवडाच नव्हता राजपुत्राच्या अत्यविधीसाठी हवा तेवढा खजिना जणू काही त्याच्या स्वाधीन केला गेला होता. प्रथम एक सुवर्णा- च्या पत्र्याची केलेली रत्नखचित' पेटी कारागिरानी आणली. राजपुत्राच्या शरिराच्या आकाराचीच ती पेटी होती. पेटीवर राजपुत्राचा मुखवटा कोरलेला होता. देवळात मूर्तीला बसवितात तसे माणकाचे डोळे बसविले होते मखवट्यावर निरनिराळ्या काचेच्या रगानी चिन्हे आणि भूषणें रग- विली होती. त्या सुवर्णाच्या पेटीची किमत'च लक्षावधि मोहरा भरली असती. ही सुवणपेंटी त्याहन आणखी एका मोठ्या, व ती पेटी त्याहून मोठया, अश्या त्तीत पेट्यामध्ये धातली. सर्वांत वरची पेटी एकसधी मुरुमाच्या दगडातून. पाऊलवाट खोदून तयार कली हातो. ही मोठा पेटा तयार झाल्यावर त्याना एक प्रचड स्मशानयात्रा काढली ती गाजत' मिरवत राजपुत्रासाठी बाधलेल्या मोठ्या समाधीपाश्ी आली. समाधि लेण्याप्रमाणे डोगराच्या पोटात खणून तयार केली होती. त्यातील आतल्या दालनात ते शव नेऊन ठेवले त्या मिरवणुकी- तच मिरवत मिरवत, राजपुत्राला मृत्योत्तरच्या जगात वापरण्यासाठी मिळावी म्हणून, सर्व साधनसामुग्री आणली होती ती वाहाणार्‍्या गुलामानी आणून ती समाधीमध्ये पुजार्‍यानी सागितल्याप्रमाणे माडून ठेवली त्या साधनसामुग्री- मध्ये नव्हते काय ? सारे होते एखाद्या राजवाड्याचे दालन जिवत' माणसा- करता सजवून ठेवावे तदत्‌ ती समाधि परोपरीने शोभिवत॑ करून थाटून ठेवली होती भितीवर आणि छतौोवर कुशल कारागिराकडून रगीत॑ चित्रे काढविलेली होती सर्व दालनात नक्षीदार वेलबदट्टी काढलेले भव्य पलग, सिहासने ठेवलेली होती आणि त्या सभोवार कलाकुसर केलेले जडावाचे, चिनीमातीचे, धातूचे लहानमोठे कलश आणि करडक ठेवले होते कुणाचेहि पाहून डोळे दिपतील अश्या रत्नाच्या माळा, जडजवाहोर तेथे होते जड- जवाहीर निरनिराळ्या आकाराचे होते बागुरड्याच्या आकाराची पेडे, इवानाच्या तोडाची भाडी अश्या अनेकविध गोष्टी एखाद्या वस्तुसग्रहा लया- प्रमाणे त्यानी माडून ठेवल्या. त्या समाधीत पुजाऱ्यानी पुनः अनेक मत्रविधि केळे. आणि शेवटी तिन्ही दालने तोडावर मोठाल्या शिळा बसवून बद केलो. स्मशानयात्रेतील सर्वे माणसे परतल्यावर त्या पुजाऱ्यानी समाधोपाशी काही मत्रमाधन केले ज्यालो भानवती विद्या, जारणमारण, चेटकी विद्या म्हण- तात, तसली जादु आता त्यानी सुरू केली. ज्याप्रमाणे आपल्या या दृष्टिगोचर पृष्टीत' मानवाच्यापेक्षा जास्तकमी विकास झालेले इतर प्राणिमात्र आहेत, ऱ्याचप्रमाणे अतीद्रिय सुष्टीतहि काही असे असतात. हे जीवात्मे मृत्यु पावलेल्या अथवा जन्मास येणार्‍या मनुष्याचे नव्हत तद्वतच इतर पशुपक्षाचेहि हे आत्मे नव्हत. हे जीवात्मे अतोद्रिय सृष्टीमध्ये नेहमी राहाणारे अशरी रि प्राणीच होत. तेहि निरनिराळ्या जातीचे असतात. त्याच्यामध्ये हि स्वभाववेशिष्टय असतेच. भ्रशाच जीवात्म्याना आपण ब्रह्मसमध, खवीस, हडळ, वेताळ अशा नावानी ओळ वतो.अक्षा'च जीवात्म्याच्या जास्त विकास पावलेल्या जाती आपण यक्ष, किन्नर, ॥धर्व, भैरव.अशा नावांनी ओळखतो. हे जीवात्मे इद्रियगोकर नसले तरी त्याचे इसिस' देवतेचा साक्षात्कार १२५ ९- << ५५४१४ ५४४४१६ रा शी |“ र 7९८५-१५ ९८६८१ “५ “५५-८५” /५/५/१/५८-* “५८१५ /६/४१/५/५८/%/५”/१ “१८६ /४*/४/% ८५ “५५.५१.” ५/५-%/५-४०५./५/४-.५-५९५०५.//९-७०९..०१३.७०९ »१५ 4१७७१५४७१७ कलन्कल की. अस्तित्व आपल्याला अनेकदा जाणवते आपल्या सृष्टीला लागूनच तीहि सृष्टी असल्याने या सृष्टीवर या जीवात्म्याची व त्याच्या कृतीची छाया पडल्या- शिवाय राहात नाहो आपला आणि त्याचा सबध जरी सहजासहजी येत नसला तरी वर उल्लेखिलेल्या अद्या काही जारणमारणादि चेटकी विद्या आहेत की ज्याच्या सहाय्याने मनुष्याला असले सबध जोडता येतात पण हे सबध फार श्रोक्याचेच असतात त्यामध्ये अती हितकारक काही असत॑ नाही या विद्येचा अभ्यास केलेले मात्रिक चेटकाने असली भुते उठवितात आणि त्याचा उपयोग आपले हेवेदावे साधण्यात करतात पण ज्या मत्राच्या आधीन असल्याने अशी भुतेखेते काही काल मा त्रिकाचे दास्य पत्करतात व त्याची हुकमत पाळतात', त्या मत्राची हक्‍ति कोणत्याहि कारणाने जरा कमी पडली की लागलीच हो भृतेखेते आपल्याला दास्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मातव्रिकावरच उलटतात. सृष्टीमधला एक महत्त्वाचा नियम असा आहे की स्व सृष्टि ही वास्त- विक एकरूप असल्याने कोणीहि बाकोच्या सृष्टीपासून आपल्याला वेगळा काढू हकत नाही आपले एकट्याचे सुखदु ख निराळे व इतराची सुखदुखे निराळी असे घडू शकत नाही यामुळे इतराचा घातपात करून त्यातून आपले सुख निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती अशक्य गोष्ट आहे सवच एकमेकाशी निगडित असले तर इतराच्या दु खातून आपले सुख कसे उत्पन्न होईल ? पण हे न कळल्याने साध्या जगातील व्यवहाराच्याहि पलीकडे जाऊन ज्या काही व्यक्ति जादूटोणा, चेट्क इत्यादि विद्या अश्या नीच कर्मा- कडे लावतात त्याचा स्वतचा शवटी घोर नाश होतो इत'रावर योजलेल्या अती द्रिय शहक्‍ति त्याच्यावरच अती उलटतात. मो दृश्य पाहात असलेल्या इजिप्तच्या कालखडात या असल्या मात्रिक विद्येला ऊत आला होता या मात्रिक पुजार्‍यानी जे मत्रसाधन सुरू केले त्याचा उद्देश असा होता की मत्रसामर्थ्याने अश्लीच भ्‌तेखेते उठवून त्याची राजपुत्राच्या समाधीवर सरक्षणासाठी योजना करावयाची हो समाधि कोणी उघडू नये म्हणून हे रक्षक पुरुष त्यावर नेमले होते या अतीद्रिय सृष्टीमध्ये आपल्याप्रमाणे कालगणना नसल्याकारणाने हे रक्षक पुरुष सहस्रावधि वर्ष योजिलेल्या स्थळी डाबून राहात. राजपुत्राच्या समाधीमधील अमूल्य वस्तु १२६ पाऊलवाट ना ४५/८४/४४४१ ८५८४०५ ५०८५५५५ ब्र शभ्शोभ श४१ हश ४शशटी “4 शश ४ “५ “शध शध ““: न्न ठी “५८५८५ लुटून नेण्यासाठी भविष्यकाळात चोर दरवडेखोर येतील हे त्याना ठाऊक होते कारण पूर्वीच्या राजवशातील व्यक्‍तीच्या अनेक समाध्या चोरानी याप्रमाणे अनेकदा उध्वस्त केलेल्या होत्या. केवळ सपत्ति गेल्याचेहि एवढे दुख नाही पण समाधि उध्वस्त होताना त्या व्यक्तीचे जतन करून ठेवलेले मृत शरीर जर नष्ट झाले तर त्या मृतात्म्याचा मर्त्य जगाशी सबध ठेवण्याचा एकटा एक दुवा नाहीस! होतो तो काही केल्या नाहीसा होऊ नये म्हणून तर त्या राजाची एवढी धडपड असे मृत्यूचा वास्तविक अर्थच हा की, मत्यं सृष्टीतील मानवाचे काम सपले की, त्या आत्म्याला मर्त्ये सृष्टि सोडून आपल्या विकासाच्या पुढच्या मार्गावर चाल लागावे लागते म्हणूनच त्याची आणि पार्थिव शरिराची मृत्यु फारकत करतो पण अनेकदा आत्मा मत्य सृष्टीत सुखोपभोगाने अथवा,सूड आणि हेवेदावे याच्या बधनानी इतका जखडून गेलेला असतो की नियतीने डाव उधळून दिला तरी त्या आत्म्याची डाव खेळण्याची होस पुरी झालेली नसते. गर्दीगर्दीने या जन्मातून उठून जाण्याला त्याची नाखुषी असते असे आत्मे अट्टाहासाने आपल्या जुन्या जीवनावर वासना ठेवून तेथेच तरगत राहातात. त्यामुळे त्याच्या विकासमार्गामध्ये व्यत्यय येतो ज्याचा अत्यविधि मी पाहिला तो राजपुत्रहि असाच वासनानी या मत्ये जगात आपल्या मृत कलेवराभोवती. घुटमळत राहिला व्यक्तीला विकासमार्गावर जावयाचे तर तिला सवे गोष्टी स्वेच्छेने कराव्या लागतात. विकासमार्गावर कुठल्याहि तर्‍हेची सक्‍ती असत नाही काल अनत॑ असल्यामुळे त्याचीहि मर्यादा असत नाही. त्यामुळे सव आत्मे आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास मोकळे असतात ज्या वेळी बरे वाईट ओळ- खून स्वेच्छेने आत्मा आपणहून चागली गोष्ट अगिकारतो, त्या वेळीच त्याची पावले उत्क्रातीवर पडू लागतात. म्हणून या राजपुत्रासारख्यानाहि सृष्टिदेवता कोणत्याहि तऱ्हेची गर्दी वा सक्ती करीत नाही सहस्रो वर्षे तिष्ठत तिष्ठत' ज्या वेळी अद्याची आपण- हुन खात्री पटेल की नियतीच्या प्रवाहाविरुद्ध उलटे जाणे शक्‍य नाही, देवी इच्छेला अनुसरून जाण्यातच आपले अ तिंम कल्याण आहे आणि या जाणिवेने शहाणे होऊन आपला दुराग्रह आणि हटवादीपणा सोडून असे आत्मे ईवरेच्छेशीं इसिस देवतेचा साक्षात्कार १२७ *- ह राहाला श४/*/ १%६ “२ 0५ ४७ ५८०५ ४६/५८/०७५५”, “* २-६ /“५/५/१/ ४८४५०४ /४/० << शश *€ ५ ९” ९/४४४/४/१/९/१” “११ ४८१४१ १४४४४४५१५४ एकरूप होतात आणि आपला पुढचा उत्क्राति मार्ग चोखाळू लागतात तेव्हाच ही निरगाठ उकलते. मग आपण म्हणतो की त्या आत्म्याना सद्गति मिळाली कारण ईइवरी ग्रोजनेप्रमाणे ते आपल्या विकासमार्गावर गतिमान होतात, अडलेल्या बेलाप्रमाणे अडून बसत नाहीत या अत्यविधीचे दृश्य पाहिल्यानतर माझ्या दृष्टीस ते महाद्वार पुन पडले, त्या महाढारामधून जगू काही एक प्रचड दीप्तिंगोल पुढे येऊ लागला त्या- मधून एक देवतेची आकृति प्रगट झाली ति'च्या कवाळावर फणीन्द्र नाग फणा काढून बसला होता त्या देवतेचे हात दोन्ही बाजूस पसरून धरलेले होते तिचे पजे उघडलेले होते डावे पाऊळ उचलून ती जगू काही पुढे टाकीत होती. तिच्या मस्तकाभोवती तेजाची एकावर एक वलये दिसत होती तिची दृष्टि ज्ञान, वात्सल्य, कारुण्य या सर्वाची वृष्टि जणू कांय एकदमच करीत आहे असे वाटत' होते जणू काही ति'च्या दर्शनाचा भाव असा होता को, ' मानवा, ऊठ दृष्टीांवरची झापड काढून टाक. ज्ञाता होऊन या सवे ब्रह्माडाची आणि तुझी स्वत ची ओळख पटवून घे विकासमार्गावर पावले टाक आणि ज्या माझ्या तेजातून तू स्फुल्लिंगवत्‌ निर्माण झालास त्या तेजाशी मिसळून एकर्प हो ' मी त्या देवतेच्या दर्शनाने कृतकृत्य होऊन गुडघे टेकून पुढे नत झालों आणि त्या देवतेला अभिवादन केले. तो दृष्टात सपला आणि मी जागा झालो, जे पाहिले ते बहुतेक सारे मी तुला सागितले आहे काय वाटते तुला ? लौरेन्स ही हकिगत ऐकून कितीक वेळ स्वस्थ बसून विचारात गढला होता हे केवळ स्वप्न आहे, दमल्या भागलेल्या मनामध्ये निर्माण झालेले मनाचे निव्वळ खेळ आहेत का मानवाला मदत करणाऱ्या देवी शक्‍तीचे हें खरेखुरे मार्गदर्शन आहे याचा तो विचार करीत होता. मग त्याला एक कल्पना सुचली तो म्हणाला, “ शिकदर, तुला ज स्वप्नदशंन झाल त्यातील काही गोष्टीचा प्रत्यक्ष पडताळा पाहाता येण्यासारवा आहे त्‌ जी समाधि पाहिलीस त्या समाधीमधल्या वस्तूची आठवण तुला कितपत आहे?" “ मी पाहिलेल दृश्य इतक खरखर होत की मी पाहिलेली प्रत्येक लहान- सहान गोष्ट मला मी आताच पाहात आहे इतंको स्पष्ट आठवते. समाधी- मधल्या नुसत्या वस्तूच काय तर समाधीमधल्या तीन दालनापेकी सर्वांत १२८ पाऊलवाट आतल्या दालनाच्या दरवाज्यात तो बद करण्यासाठी जी मोठी एकसधी शिला' साधून ठेवली आहे तिच्यावर लिहिलेला सदेश सुद्धा मला शब्दन्‌ शब्द आठ- वत आहे ” “ होय का, ” लॉरेन्स म्हणाला, “ थाब. तू तो सदेश आठवून सागितलास तर मी तो आताच लिहून घेतो काल आपण फक्त बाहेरच दालन उघडल आहे आज आपणदुसरा दरवाजा उघडून तिसर्‍या दालनाच्या दरवाज्यापाशी पोहोच॒त्‌ म्हणतोस त॑सा सदेश त्या तिसर्‍या दरवाज्यावर कोरलेला असला तर तुझ्या स्वप्नदृष्टाताचा पडताळा आपल्याला प्रत्यक्षच पाहाता येईल ” शिकदराने सागितल्याबरहुकम लॉरेन्सने कागदावर सदेश उतरून घेतला तो असा होता । “ हे आकाशातील दिव्य देवतानो । मत्रविद्येच्या अधिदेवते इसिस्‌ । पापपुण्याच्या चित्रगुप्ता टॉथ ।! खप्रे । हार अस्ती ! ह््थॉर ! नेरवबेट्‌ या सर्वे देवतानो । । सूयंदेवते ' रे '। द्वात (पाताळ) च्या अधिदेवते ऑसि- रेस्‌ ! मी तुम्हाला आवाहन करीत आहे तुमची शपथ घालून, तुमच्या साक्षीन मी माझ शरीर या समाधीमध्ये यक्ष, किन्नर, गधर्वाच्या सरक्षणा- खाली ठेवीत आहे पुनरुत्थानाची वाट पाहात तिष्ठणार्‍या माझ्या या शरिरा- ला, माझी समाधि भ्रष्ट करून जर कोणी' विटाळल तर त्या प्राणिमात्रावर मप्रझा शाप असो । माझ्या सुप्त शरिराला हात' लावणाराचा हात झडो | माझ्या एकातवासांचा भग करणाराला मृत्य ग्रासो ! आणि माझ्या आत्म्याला दु खित करणाऱया प्राणिमात्राच चिरकाल अकल्याण होवो । माझ्या समा- धीच्या हे अशरीरि द्वारपालकानो, इसिस्‌ देवतेच्या मत्रशपथेन आज्ञापून मी तुम्हाला इथ नेमीत आहे ! त्या दिवशी त्या दोघाना आपल्या मजुराकरवी ते उत्खनन करीत' अस- ठल्या समाधीच्या दुसर्‍या दालनात जाण्याची मोठी गर्दी झाली होती. दुसऱ्या दालनात' शेवटी प्रवेश केल्यावर हवा जरा मोकळी होऊन आपण त्यात केव्हा एकदा जातो आणि तिसर्‍या दालनाच्या द्वारावरचा दगड पड- ताळून पाहातो असे त्याना झाले होते ज्या वेळी त्या तिसर्‍या दरवाज्यासमोर उभ राहून दिव्याच्या स्वच्छ प्रका- हात प्राचीन इजिप्शियन चित्र लिपीमध्ये लिहिलेला मजकूर त्यानी वाचून पृथ्वी प्रदक्षिणा १२९ २“ "४८ ३” ४ "२ 'पाहिला, त्या वेळी दोघाच्याहि तोडून आशचर्योद्गार निघाला, ' अक्षर आणि अक्षर बरोबर आहे ! ते केवळ स्वप्न नाही, हे नियतीच देवी मार्गद्शनच म्हणावयाच लॉरेन्स आणि शिकदर या दोघाच्याहि मनात स्वत च्या जीविताबद्दल कधीहि भीति' नव्हती मरणाला कधीच डरणारे ते दोघेहि नव्हते त्याच्यात सशोधनाची आणि उत्वननाची जरी तीव्र इच्छा होती तरी केवळ शास्त्राच्या धुदीने मत्त झालेले ते सावे शास्त्रज्ञ नव्हते त्याच्या मनाचा कल अध्यात्मा- कडेहि होता आणि जो दृष्टात केवळ एक बाष्कळ स्वप्न मानून व जी शिला- लेखावरची शापवाणी केवळ जुन्या लोकाचे अधश्रद्धेचे खळ आणि थोताड म्हणून निकालात काढून इतर पुराण-वस्तु-सशोधकानी अवमानिली असती, तिला त्यानी मानून, मनाचा केवढाहि विरस झाला त॑री समाधि उत्खननाचे काम बद केले । प्रकरण : ९--पएथ्बीप्रदक्षिणा प्रभाशकराचे चरित्र जमवून वाचकाना सादर करताना मी जरी साधन- सामुग्री जमवून ती कालानुसार लावून ओळीने माडण्याचा प्ररत्न करीत' आहे त॑'री त्यामध्ये काही अडचणी मला येत' आहेत मी स्वत प्रवास करून अनेकाना भेटून जरी सर्वाकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे तरी त्यात काही दुवे थोडेसे अपुरे पडले आहेत त्याचे कारण असे आहे कौ, ज्या माणसाकडून मला अशी माहिती उपलब्ध झाली असती, ती माणसेच कालवश झालेळी आहेत' या चरित्राच्या साखळीपैकी थोडे दुवे सापडले नाहीत तरी त्यामुळे विशेष बिघडणार मात्र नाही कारण जी माहिती मला अवगत झाली आहे तेवढ्यावरून प्रभाशकराच्या आयुष्याची बहुतेक स्व कल्पना वाचकाना देता वेईल अशी मला खात्री वाटते प्रभाशकरानी तरुणपणीच हिंदुस्थान देश सोडून देशात'र केले, त्यान तर "त्यानी अरबी पडावावरः चढून त्यावरच्या काही न्याऱ्याच जीवनाची अल्पकाळ व्रत्र प्राहिली त्यानतर मालदीव बेटात एका उपवर मुलीशी १२३० पाऊलवाट *“ विवाह करून मालदीव बेटातच कायमचे वास्तव्य करण्याची आलेली सधि झिडकारली मक्‍याचे सोग घेऊन व आवण मुसलमान आहो असे भासवून जरी ते अरबी खलाश्यात अगदी मिसळून जाऊ शकले, तरी ज्या वेळी गुला- माचा व्यापार करण्यासारखी नीचपणांची भागीदारी त्याच्याकडे येऊ लागली त्या वेळी प्रतिकार केल्याने अत्यत अकल्पितंपणे गुलामगिरीच्या शुखला खुद त्याच्याचभोवती कश्या जखडल्या गेल्या हे मी वर्णन सागितलेच आहे दैव मोठे चेष्टेखोर आहे माणसाची सदान्‌ कदा ते चेष्टा करीत राहाते आपण नाही का आपल्या एखाद्या मित्राची गमत करण्यासाठी म्हणून, सुदर वेष्ट- नात गुडाळून वर रगीबेरगी फिती' लावून काही वस्तु त्यास भेट देत ? मग मोठ्या प्रसन्न मुखाने चार लोकात तो ती वेष्टने काढून एकाखाली एक एका- खाली एक असे उलगडताना कावराबावरा होतो आणि सरतेशेवटी त्या सुरुवाती ला मोठ्या वाटणाऱ्या वस्तूच्या सर्वांत आतं काय आढळते तर एखादा दगड आणि चिठ्ठी की, आज एप्रिलची पहिली तारीख असल्याने, तुझी प्रतिमाच असा हा दगड तुला भेट म्हणन पाठविला आहे' हिरमुसले होऊन त्याला हसावे का रडावे ते कळत नाही त्याउलट तोडावर एखादा भेसूर मुखवटा घालून दाराआड आपण लपून उभे राहातो आणि आपल्या घरच्या माणसापेकी खेळीमेळीच्या एखाद्या व्यक्‍तीला त्याला अनपेक्षितपणे * भो । ' करून भेडसावितो तो दचकून त्याची फजिती झाल्यावर तोडावरचा मुखवटा बाजूस सारून आपण ' कशी जिरली एका माणसाची ! ' असे म्हणून खदखदा हसू लागतो स्वतःची फजितो विस- रून भ्यालेली ब्यक्‍तीहि आपल्याबरोबर हसू लागते दैवालासुद्धा अशी चेष्टा फार प्रिय असते आयुष्यात जी गोष्ट फार नामी झाली असे म्हणत आपण हुरळून जातो आणि आपल्याला सुदेवी मानतो, तिचा दीर्घान॒मव आल्याबरोबर आपले मत बदलते आपण म्हणतो, * किती शतमख मी ? ही नसती ब्याद माग लावून घेऊन तिलाच का मी सुदैव समजत होतो ! ' अथवा दैव आपल्याला एखाद्या मोठ्या सकटात॑ घालते आणि आपला जीव रडकुडी येऊन आपण जेव्हा दैवाला बोल लावतो आणि पूवंजन्मीची आपली कोणती पातके आपण फेडीत आहोंत याची आठवण करू लागतो, तेव्हा दैव मिस्किलपणानें हसून आपल्याला म्हणते, “वेडा रे पृथ्वीप्रदक्षिणा १३१ वेडा ! याला का तू सकट मानून घाबरून गेला आहेस ? अरे ही तर तुझ्या हिताची गोष्ट आहे ।! ' आणि अनुभवाती ते पटल्यावर आपली कळी उमलते आणि आपण हसून म्हणतो, ' खरच ! गुलामगिरीच्या पाशात पडल्याबद्दल वाईट वाटण्याला पुरेसा अवसर न देता प्रभाशकराची सुटका करून देवाने त्याची गाठ लॉरेन्स ऑफ अरेबियाशी घालून दिली होती आणि त्याच्या सगतीनेच इजिप्तमधील पुराण-वस्तु-सशो- धनाच्या कार्यांत प्रभाशकर ' शिकदर' या नावाने पडले होते इजिप्तच्या प्राचीन इतिहासात जवळ जवळ तीन हजार वर्षापर्यंत खोल बुडी मारून इतिहासाच्या पोटात काय होते याचा चागला अदमास प्रभा- शकराना तेथे घेता आला त्या वेळचे डोळे दिपविणारे ऐशवय्रे आणि अमर्याद अधिकार ही ज्याना परिपूर्ण अनुकूल होती अश्या इजिप्तच्या राजवशातील लोकावर कालाने तीन हजार वर्षाच्या अजस्र विटा रचून पिरॅमिड बाधल्याने त्याच्या तळाशी स्वत ला एक वेळ अमानुष मानून आपली बरोबरी देवताशी करणाऱ्या व्यक्‍तीहि आता किती केविलवाण्या होऊन पडल्या आहेत हे प्रभा-- शकरानी पाहिले होते लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या ऐश्वर्यनिरपेक्ष वागणुकीचा शिकदर अथवा प्रभाशकर याच्यावर अगोदरच जो परिणाम झाला होता तो इजिप्तच्या इति- हासातील या नमुनेदार दृश्यानी जास्तच दृढ झाला आपण ज्याला सपत्ति” सपत्ति मानतो तिची खरोखर किमत केवढी हे त्याच्या लक्षात आले होते. सपत्ति हो खरोखरच रूढ असलेल्या अर्थापेक्षा अगदीच उलट अर्थाने ' अमूल्य ' आहे, म्हणजे तिला ' मूल्य' च नाही असे ते समजू लागले सुवर्ण, जडजवा- हीर वा इतर बाजारात किमत येणार्‍या वस्तु याच्या हिमालयाएवढ्या राशी- खाली जरी माणसाला गाडले तरो त्याच्या नुसत्या भाराखेरीज काहीच लभ्याश व्यक्‍्तिविकासाच्या दृष्टीने त्यात असत नाही सपत्ति ही जणू ' अल्ला" उद्दोनच्या दोपा ' च्या आधीन असलेल्या राक्षसाप्रमाणे केवळ निर्बद्ध आणि पाशवी शक्‍ति आहे. राक्षस पुढे उभा राहिल्यावर त्याला सारखे सागावयास काम शोधीत बसावे लागे, आणि काम न सागितल्यास तो दिव्याच्या माल- काच्याच बोकाडी बसू लागे. सपत्तीचे बरोबर असेच आहे ती सपादण्यापूर्वी माणसाला तिचा उपयोग काय करावयाचा हे कळलेले असले पाहिजे नाही “१२२ पाऊलवाट ८५८६ १५ ४४४०-८५” >> की व ता जन “*« २४४८५८८" तर सपत्तीच्या उठविलेल्या या राक्षसाच्याच आधीन माणूस होऊन जातो. प्रभाशकर यानो हा अथे समजून आपल्या मनाशी तशी खूणगाठ बाधून ठेवली । यानतर प्रभाशकरानी पृथ्वीप्रदक्षिणा केली ती कशी ते सागेन >< >< >< भूमध्य समुद्रातून जाणाऱ्या एका ट्रॅम्प जहाजावर प्रभाशकर यानी जॉन मेसन ' या नावाने बॉयलरमध्ये कोळसे भरणाऱ्या आगवाल्या स्टोकरची जागा घेतली होती अलेक्झाड्या बदरामध्ये आलेल्या या अमे रिकन ट्रॅम्प जहाजा- वर स्टोकरची जागा रिकामी होती, आणि कोठेतरी काम धरायचे, मग या जहाजावर काय हरकत आहे अभा वत्तीने त्यानी “ हो ' म्हटले होते अले- क्झाड्या बदरामधल्या खलाशाची व्यवस्था पाहाणार्‍या अधिकाऱ्याने, म्हणजे * शिपिग-मास्टर 'ने, त्याना म्हटले होते “ जॉन मेसन । या ' क्वीन ऑफ क्लब्स ' ( किलवरची राणी ) जहाजावर आगवाल्याच काम दर आठ- वड्याला तेरा डॉल्स पगारावर करावयाची तुझी खुषी आहे का ?” जॉन मेसनने ' हो ' म्हटले. “ हे जहाज हव तिकड हिडणार असल्यामुळ सफरोला सहा महिन्यावर अवधि लागेल तेव्हा सहा महिन्याऐवजी पुऱ्या सफरोभर हे काम करण्या- साठी बाधून घेण्याची तुझी खुषी आहे का ?” जॉन मेसनने फिरून मान हलविली होती आणि त्यावर जान मेसनने आणि त्याच्या नव्या कप्तानाने आपापल्या सह्या रजिस्टरावर * शिपिंग मास्टर समोर केल्या होत्या ही ट्रॅम्प बोट प्रथम अलेक्झाडियाहून ओरेंन व तेथून मासेल्स बदरात जावयाची होती ट्रॅम्प बोटीवर अधिकारी व खलाशी मिळून पाऊणशवर माणसे नसत अधिकाऱ्यापासून ते बटलरापर्यंत सारे लोक सारख्याच भगड- पणाने वागत आणि त्यात बहुतेकजण अमेरिकन असल्यामुळे जुन्या रीतीभाती पाळून जिवाला तोशीस लावण्याची त्याना कधीच सवय नाही अगात' असले असले, नसले नसले बहुतेक वेळ ते एखाद्या छोट्या विजारीवरच काढीत पण याचा अर्थ ते गरीब असतं असा मात्र नव्हे जुन्या परपरेची आवड हो पृथ्वी प्रदक्षिणा १३३: जर इग्रज माणसाच्या हाडीमाशी खिळलेली तर रोज नवनवे थेरथेर करीत" राहाणारा अमेरिकन नवलाईचा खरा भोक्ता. त्याची श्रीमती त्याच्या जेवणा- खाणात॑ आणि राहावयाच्या जागेत असलेल्या ऐषारामाच्या सोपीत दिसून येई. जॉन मेसनची राहाण्याची आणि खाण्याची सोय मोठी झकास झाली होती. आपली कामाची' वेळ असेल तेव्हा खपून काम करावे, आणि फावल्या वेळात पुस्तके वाचावी, असा क्रम आता जॉन मेसनने सुरू केला आगवाल्याचे काम अगमेहनतीचे असे बोटीतल्या तळमजल्यावर खोल, बॉयलर रूममध्ये जाऊन फावड्याने कोळसा मारणे म्हणजे चेष्टा नव्हती बॉयल'र रूम अगो- दरच अतिशय गरम, त्यात. कोळसा मारण्यासाठी भट्टोचे छोटे दार उघडले म्हणजे आगीची एवढी झळ लोगे को अग दोकून निघे त्यात भरीसारखे कोळसे मारण्याचे श्रमाचे काम केले की, साऱ्या अगातून घाम घळघळा वाहू लागे पण या' कष्टाच्या कामाची जॉन मेसनला होस वाटे किबहुना कुठल्या- हि कष्टामध्ये काही नवीनच आनद असतो ही आता त्याची खात्री पटली होतो कोळसा मारताना भट्टो उघडली म्हणजे त्याला आतल्या अग्नीची मोठी मोज वाटे धगधगीत अग्नीच्या ज्वाला सारख्या जोरजोरात उसळत असत' अग्नीच्या त्या अनेक जिव्हा हल लागल्या म्हणजे ही देदीप्यमान शक्ति जणू काही जवळ आलेल्या सवे गोष्टी ग्रासून आत्मसात करावयास उदुक्‍्तं झाली आहे असे वाटे. त्या अधाशी जिव्हावर फावडे भरून कोळशाचा ढीग धप्‌दिश्ी टाकला म्हणजे त्या क्षणकाल दबत आणि पुन बघता बघता त्या नवोन सपंणाने जास्तच फुलन आणखीच धगधग्‌ लागत भट्टोचा दरवाजा फावड्याने लोटून मागे बाजूस सरून हवेच्या मोठ्या गवाक्षाखाली, उभ्या टेकलेल्या हातातील फावड्यावर रेलून तो उभा राही घामाने डबडबलेल्या अगावर वारा खाऊ नये, त्याने थडी बाधते, सर्दी होते, प्ठ्रसी अथवा न्युमो- निया होतो इत्यादि सार्‍या कल्पना येथे कशा लागू पडत नाहीत याचे त्याला आदचयं वाटे घामाने निथळत्या अगावर डेकवरून लोखडी गवाक्षातून खाल- वर येणार्‍या स्वच्छ थड वाऱ्याच्या झोतात हातातल्या जाड टुलावाने तोड. पुशीत तो उभा राही आणि अगातून घामाने ओघळून गेलेल्या पाण्याची भरपाई करण्यासाठी मोठ्या टिनपाठाने घटाघटा किती तरी पाणी पिंई.,. १३४ पाऊलवाट अशा कामाची पाळी सपल्यावर डेकवर येऊन समुद्राच्या मोकळ्या वाऱ्यात बसणे मोठे सुखावह होई. आघोळ करून व पोटभर जेवून हातात पुस्तक घेऊन तो वाचीत बसला म्हणजे त्याला वाटे यासारखे दुसरे सुख नाही नाहीतरी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला दुसरे काय लागते ? पोटभर जेवण मिळून, तब्येत चागली राहाण्यासाठी अगमहनत करण्यास मिळाली, इतर कोणतीहि मोठी जबाब- दारी अगावर नसली आणि अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला म्हणजे झाले । जॉन मेसनने आगबोटीवरच्या आपल्या आयुष्यात हवे तेवढे वाचन केले. मनोविकास होण्यासाठी बुद्धीला खाद्य लागते आणि ते खाद्य सुद्धा जितके चौरस असेल तितके ते बुद्धीला मानवते बुद्धीला जर खाद्य एकागी मिळाले, तर तिची वाढहि एकाच दिशेने होईल खाद्य पुरेसे न मिळाले, तर ति'चो वाढ खुटेल बुद्धि कोती होणे, एकागी होणे वा विकृत होणे हे सर्वे, बुद्धीचे पोषण कुणी कोणत्या खाद्यावर केले आहे त्यावरच अवलबून असणार आपण ज्या जगात राहातो त्याचे खरेख्रे सम्यक आणि यथार्थे ज्ञान आपल्याला व्हावे अशी जॉन मेसनला मोठी ओढ लागली होती आणि -लॉरेन्स ऑफ अरेबियाशी झालेल्या त्याच्या सवादात' हा अभ्यास करण्याची युक्ति त्याला सुचली होती या भटकणाऱ्या बोटीवर कष्ट करून थोडे पैसे मिळवावे, आणि त्याक्षिवाय राहाण्याला आणि पोटापाण्याला फुकट अश्ी ही उत्तम सोय होती. बोट जगपर्यटण करणारी असल्यामुळे बोटीबरोबर आपो- आप देशोदेशी जाऊन जग पाहाण्याचा सुयोग येत. होता. नाही तर एवढी मोठी पृथ्वीप्रदक्षिणा करावयास तो उतारू म्हणून जाता तर हजारो रुपये त्याला खर्चावे लागले असते उलट आता एखादी शिष्यवत्ति मिळाल्याप्रमाणे एवढा मोठा प्रवास आपली कर्पादकहि खर्च न करता करणे त्याला शक्‍य झाले होते कुठल्याहि गोष्टीचें ज्ञान नाही तरी आपण कसे करून घेतो? आपण ती गोष्ट हॉतात धरून खालून, वरून, बाजूने नीट न्याहाळून पाहातो, मग ती उघडता आली तर उघडून आपण पाहातो, हेतु असा की त्या गोष्टीचे रय, “रूप, आकार, गुणधम आणि मर्यादा ग्राची आपल्याला ओळख पटावी. जॉन 'प॒थ्वीप्रदक्षिणा १३५ “७०/६१/१४0४ “० ४७७७७७ ४७४१७ /४ 9५ ८७ ४१ ॥%/१ /9/५ /९. 7२ ४ १५/१७५ ४८ अक जा २८४४५४५ ५४४. मेसनने विचार केला होता, की जगाचे यथाथ ज्ञान होण्याची पद्धती हि काहीशी अशीच आहे जगभर प्रवास करून सर्वे दृष्टिकोणातून हे जग दिसते तरी कसे हे त्याला पाहाण्याची इच्छा होती पण त्याने जग पाहिले तरी, त्याच्या दृष्टीस ते पडेल त्या क्षणी ते असेल, तेवढच आणि तसेच फक्त त्याला दिसले असते म्हणून हे जग चौथ्या बाजूने पाहणेहि जरूर होते ही चौथी बाजू, चौथे परिमाण ( 007) 1111651107 ) म्हणजेच 'काल'' आणि होच बाजू अशी होती की पुस्तके वाचून अभ्यास केल्याशिवाय तो त्याला उलगडली नसती हे जग उत्पन्न कसे झाले, त्याची विश्‍वामधली गति नियम- बद्धतेत कशी बसली, त्यावर हलके हलके प्राणिमात्राची कशी उत्पत्ति झाली आणि ते कसे उत्क्रात होऊ लागले हे सारे तो मोठ्या अधाशीपणाने वाचत' असे मानघवशाची रानटी अवस्था आणि नतर मानवाचे ज्ञान हळ्‌ हळू वाढू लागल्यावर त्याच्या सुधारणेचे निरनिराळे टप्पे वाचून एखाद्या रोमाचकारी कथेचे परिशीलन केल्यासारखा त्याला आनद होई अइमयुगातल्या माणसाला अग्नीचा शोधे लागला आणि त्यावर मृगया करून आणलेले अन्न शिजवून त्याने प्रथम खाल्ले त्या वेळी त्याच्या चेह र्‍या- वर काय भाव दिसले असतील याची कल्पना करणे जॉन मेसनला मोठे गमतीचे वाटे प्राचीन कालातून प्रागेतिहासिक कालात, प्रागेतिहासिक काला- तून इतिहास कालात आणि इतिहास कालातून अर्वाचोन कालात अशी झालेली मानववशाची उत्क्राति त्याने अतिशय विस्ताराने समजून घेतली हा अभ्यास करताना अनेकदा त्याला लहानपणची आठवण होऊन हसू येई घरच्या वृद्ध बायका तिनिसाजा झाल्यावर पुराणाहून घरी परत येत त्या वेळी त्याच्या तोडी चाललेली चर्चा त्याच्या कानावरून गेलेली होती एखादे थोर पुरुषाचे चरित्र आपण जगू काहीं वत॑मानकालात प्रत्यक्ष घड- ताना पाहात आहोत, अद्या त्या पुराणातल्या कथाभागाशी समरस होऊन रमून गेलेल्या असत' त्या दिवशीचा रामायणातील कथाभाग पुराणिक बोवानी कुठवर सागितला याची चर्चा करीत त्या म्हणत, “ आज राम वनवासाला जावा म्हणून कैकेयी हट्ट धरून बसळी आहे. उद्या राम वनवासाला निघतील ! आपल्याशीच खदखदा हसून आत्मप्रत्ययाने तो म्हणे, ' माझ्या या पुराणात १२३६ प्राऊलवाठ टी: ् शध २८ ४४%६ ४८ चक्क मीहि नाही का खरोखर तसाच रगून गेठेलो ? फक्त रामाऐवजी वा कृष्णा- ऐवजी खुद्द मानववशालाच मी वाचीत असलेल्या पुराणात नायकाचे स्थान दिलेले आहे ! ' अर्वाचोन कालाचा इतिहास-छे, इतिहास म्हणणे बरोबर नाही | - अर्वाचीन परिस्थिति वाचताना त्याने भूगोल विषयाचाहि पुरा अभ्यास केला, मग बदरोबदरी हिडून, देशोदेशीचे, अनेकविध धर्माचे, पथाचे लोक त्याने त्याच्यात मिसळून पाहिले ओरॅन बदरातून मासल्समध्ये, मार्सल्सहन बाशिळोना, लिस्बन, लहात्र, यथन लडन, रॉटरडमू, अँम्सटरडम्‌, ब्रेमेन, हॅम्पबर्ग, स्टॉकहोम, तेथून लडन आणि लिव्हरपूल, आणि मग तेथून ती बोट न्यूयॉकला गेली मग बहामा, जमेका येथे जाऊन परनाब्युको, रिओडो जानेरो, मॉटे व्हिडिओ येथे गेली तेथून “केप ऑफ गुडहोप ' ला जाण्यासाठी त्याना माल मिळाला ' केप ऑफ गुडहोप 'हृन लुरेको माक्स, मॉरिशस्‌ बेटे, तेथून कोलबो, बटेव्हिया, तेथून पथं, फ्री मंटल्‌, मेलबने, सिडने, सिडनेहून सामरंग, सिंगापूर, सेगॉन, हॉगकॉग, शाघाय येथे बोट गेली शाघायहून नागासाकी, योकोहामा, येथून मिडवे बेटे, होनोलुलळू आणि तेथून सानफ्रान्सिस्को, अकॅपल्को येथून पनामा कॅनॉलमधून ते परत गॅल्व्हेस्टन बंदरात आले तेथून परत न्यूयॉकमध्ये बोट पोचल्यावर जॉन मेसनने ती बोट सोडली या बोटोवरून काम सोडून जाण्याची त्याला वास्तविक काहीच गर्दी नव्हती आणि सहा महिने किवा दीड दोन वर्षे काय कितीहि लागली त'री त्याच्या तरी दुसर्‍या कामाचा काय' खोळबा झालेला होता ? म्हणून ही ट्रॅम्प बोट जिकडचा माल मिळेल तिकडे भटकेल, त्याचप्रमाणे तोहि सचार करीत होता त्याते या बोटीबरो- बर बहुतेक सव मोठी बदरे हिंडून पाहिली होती बहुतेक मोठ्या देशाची तोडओळख त्याला आता चागली झाली होती खूप प्रवासाने माणसाला जो एक बहुश्रुतपणा, अतुभवाचा शहाणपणा आणि कुणाशीहि सहज मिसळून वागण्याची सफाई येते, ती आता जॉन मेसनला आली होती. आपला आप- ल्यात॑ केवढा बदल झाला आहे हे लक्षात आल्यावर त्याला अनेकदा आदचर्ये वाटे आपण केवळ हिदुस्थानातच वाढलो असतो, तर आपली दृष्टि किती कोती' राहिली असती, त्याला वाटे पण या पृथ्वीप्रदक्षिणेमुळे आपल्याला विद्वाल' पृथ्वी प्रदक्षिणा १२७ शौ श्र दृष्टीचा लाभ झाला, हा केवढा फायदा ! या अनुभवाची किमत पेशाने कधीच मोजता आली नसती न्यूयॉकला त्याने अँटलाटिक महासागरातून युरोप आणि अभेरिका यामध्ये सारख्या फेऱ्या करणार्‍या एका मोठ्या पॅसेजर बोटीवर नोकरी धरली तो याप्रमाणे आणखीहि बराच प्रवास करीत राहिला असता पण अधूनमधून जगाला आपल्या तद्रोतून जागे करणाऱ्या ज्या काही उलाढाल्या घडतात, तशा एका घटवेने सारे जगव हादरले, मग त्यांबरोबर जॉन मेसतचे आयुष्यरहि एकाएकी बदळळे असल्यास नवल नाही! ती घटना म्हणजे पहिले महायुद्ध । कुठल्या का क्षृद्र प्रसगाने होईना, पण महायुद्धाचा पेटलेला वणवा भरभरा पसरू लागल आणि त्यामध्ये सवे राष्ट्रे आपल्या पोळीवर, कोणत्या बाजूस सामील झाले असता, तूप लोगेल या विचार।ने, पण तोडाने मात्र मानव्याची चाड, न्यायाचा 'केवार, परपरेचा अभिमान इत्यादि गोष्टीबहळ मोठमोठयादा ओरडून सागत, या नाही तर त्या बाजूने युद्धात पडली तो न्यूयॉकला असताना एक दिवस त्याच्य़ा नावचे एक पत्र आळे जान मेसन याला कुठलीच पत्रे कवी येत नसत त्यामुळे आपल्या नावचे पत्र पाहून त्याला मोठे आश्‍चर्य व,टले त्यावर अलेक्झाडरयाचा शिक्का होता पाकोट फोडून त्याने पत्र पाहिले ते अगदी छोटे होते त्यात म्हटले होते - “ महायद्ध पेटेल आहे मी त्यात माझ्या मनाप्रमाणे काही काम करीत॑ आहे. माझ्या खाद्याला खादा लावून रणागगावर युद्ध करण्याची सधि तुला साधावयाची असली, त॑र लागलीच असशील तसा निघून अलेक्झाडियाला ये. * होटेल्‌ सेमिरॅमिस्‌ ' मध्ये उत'र तेथे मी तुझी गाठ घेईन -टी' ई एल्‌ त्याच्या इतके दिवस चालू असलेल्या सथ जीवनक्रमात जॉन मेसनला आताच्या इतका आनद कधीच झाला नव्हता ! तो आपल्याला फिरस्ता मानी, जगामध्ये आपल्याला कुठलेच मायावाश नाहीत, अशी तो स्वत ज्ीच थोडी प्रौढी मारी पण आपल्या जांनी दोस्ताची बोटभर चिठ्ठी पाहून ह्याच्या मनात अनपेक्षितपणे आनदाची एवढी भरती आली कौ, माणसाचे मन' कसे ना कसे तरी, पण आपल्यासारख्या इतर मानवाच्या सगतीच्या मोहात पडल्याशिवाय राहात॑ नाही, याची त्याला प्रचीति भाली पा. धा, ९ 184 १२३८ पाऊलवाट त्याने जग हिडून पुष्कळ पाहिले होते, पण समरागण कसे असेल याचे त्याला कुतूहल वाटतं होते आपल्या अभ्यासात हा अनुभव तरी का वगळा- वयाचा ? आणि टी ई लॉरेन्सवरोबर लढाईत भाग घ्यावयाचा, ही तर फारच आनेदाची गोष्ट होती या बाबतीत फार विचार पडण्यासारखे काहीच नव्हते जॉन मेसनने त्याच पावली कॅप्टनकडे जाऊन आपला राजीनामा सादर केला, आपली पडशी खाद्यावर टाकली व इजिप्तला जाणाऱ्या, मिळालेल्या पहिल्याच बोटीवर त्याने उडी मारली क्ट प्रकरण ! १०-एक अप्रासेद्ध युड-कारस्थान अलेक्झाड्याच्या ' सेमिरॅमिस ' हॉटेलमध्ये येऊन उतरल्यावर जॉन मेसन टी ई लॉरेन्सची गाठ कोठे घ्यावी, या विचारात होता पण त्याला फार थाबावे लगले नाही, कारण त्याने घेतलेल्या पेयाचे बिल त्याने मागितले तेव्हा तबकात बिलाच्या ऐवजी एक छोटी चिठ्ठी त्याच्यापुढे आली ति'च्यात' म्हटले होत,- ' तू मला भेटावयास आलेला आहेस, असे कळता उपयोगी नाही माझी चौकशी कुणाजवळ करू नको पण तुझ्या पलीकडच्या टेबलावर बसलेला वृद्ध जमन गृहस्थ पुराणवस्तुसशोधक आहे त्याच्याशी गट्टी कर मी तुला सध्याकाळी भेटेन '-टी ई एल्‌ ती चिद्ठी उचलून घेत एक पिएस्ट्राचे नाणे जॉन मेसनने तबकात टाकले आणि ते उचलून, सलाम करून हॉटेलचा नोकर चालता झाला जॉन मेसनने पुढच्या पाचदहा मिनिटात भराभर मनाशी बराच विचार केला जमंन पुराणवस्तुसशोधकाशी गट्ट करण्याचे कारण बरोबर काय़ असावे यांचा जरी पुरा उलगडा त्याला होणे शक्‍य नव्हते तरी, हे काहीतरी हेरगिरीचे काम आहे इतके त्याच्या ध्यानात आले, व य॒द्धामध्ये हेरगिरीसारख्या धोक्याच्या कामात आपण एकदम पडणार याची त्याला गमत वाटली. जान मेसनने उठून मोठमोठ्याने चौकशी सुरू केली की, उत्खननाचे काम ऐक अप्रसिद्ध यद्धकारस्थान ११९ *%९४/१४/४/४/४” ४५/४५/४४४९.” ६ ९.९ ५.४० ९” 2०८५ “६ १.४ २४५८४८7४१५ “५ > 7“: “४//४४१/४६ ६५१४१ “४४१५४४५४४१ /९” 7४/* .- “४४५ शध “५ /९/५ .“५ “५ २५४१४१४ २८ ४४१ पाहाण्याची त्याची इच्छा असल्याने त्याला कोणी वाटाड्या मिळेल का? त्याचा मोठ्याने चौकशी करण्याचा हेतु साध्य झाला आणि तो जर्मन उठून जवळून सहज जाता जाता जान मेसनला म्हणाला, “यग मॅन । तुला पुराण- वस्तुसशोधनाचा नाद आहे वाटत ?” “ नांद कसला । मी आहे विद्यार्थी पोर्तुगीज-हिदुस्थानातला घरची सुबत्ता असल्यान पोटाकरत॥ मला काही उद्योग करण्याची गरज नाही बापान होसेन सागितल होत की, खुशाल प्रवास कर हवा तितका आणि जग पाहा इजिप्त- मध्ये येऊन पिरॅमिड पाहाण्याच्या हेतून इथ आलो आणि ते पाहिल्यावर मला वाटू लागल आहे फार कौ, इजिप्तमध्ये जे उत्खनन वगेरे शास्त्रज्ञ कर- तात, ते आपल्याला पाहावयास मिळाल तर फार बर होईल म्हणून मी सारखा चोकशी करत' आहे पण उत्खनन करून इजिप्तच्या एखाद्या जुन्या राजाची ' ममी ' सापडण्यावेक्षाहि इथ पुराणवस्तुसशोधक सापडण जास्त मुष्किलीच झालेल दिसत । ” जॉन मेसन हा खरोखरीच एखाद्या उत्साही पण अविचारी आणि भोळसट विद्यार्थ्याप्रमाणे बोलत होता आपल्याबद्दलची माहिती आपण कुणाशी बोलतो आहो हे न लक्षात घेता भडाभडा बोलून टाकणे, उत्साहाने मोठमोठ्याने हसत' खिदळत' मनमोकळेपणाने बोलणे हा निष्काळजीपणा परक्या देशात नाहीतर कुणा करणे कसे सभवेल | या गोष्टी लक्षात घेत तो जमन शास्त्रज्ञ म्हणाला, “ छे, छे! इतके काही पुराणवस्तुसशोधक दुर्मिळ झालेले नाहीत मीच आहे की एक! ” “हो का ?-” असे म्हणत आनदाने उठन त्याचे दोन्ही हात हातात घेऊन हर्षाने हलवोत' जॉन मेसत म्हणाला, “देव पावला! काय हो तुमच नाव? :: माझ नाव मॅक्‍स मॅनरहेम | ” “ म्हणजे जर्मन ? ” -त्याने आवचर्याने विचारले आणि ता पुढे म्हणाला, “ हू बुवा, आपल्याला नको तुमचा सबध ! तुम्ही जमन आणि ब्रिटिश्याचे त॑र जमंनाशी युद्ध सुरु झालेल आपल्याला नाही तुमच्याशी मंत्री करून तुरु- गात पडण्याची इच्छा ! पण काय हो | तुम्ही जमंन आहा हणता नी तुम्हो अजून मोकळेच ? तुम्हाला इथल्या सरकारन डाबून अजून तुरुगात का नाही टाकल?" १८४० पाऊलवाट नट तो जमन हसत हसत म्हणाला, “ कारण ब्रिटिश लोक तुला वाटतात तितके ब॒ददू नाहीत म्हणून अरे, गेली पधरावीस वर्ष इथ इजिप्तात पुराण- वस्तुसशोधनात' गुतळेला मी वृद्ध आणि सर्वाच्या परिचयाचा सशोधक केवळ जमन सरकारच ब्रिटिशाशी यद्ध सुरू झाल एवढ्या एकाच कारणावरून, मी जर्मन जन्मलेलो एवढ्याचसाठी, काही तारतम्य न वापरता मला कैदेत टाकण कस बरोबर होईल ? आम्हो शास्त्रज्ञ आतरराष्ट्रीय नागरिक आहो. तुमच्या राजकारणाशी आम्हाला यकिचितहि कतंव्य नाही । त्यापेक्षा आम्हाला जास्त प्रिय गोष्टी म्हणजे इजिप्तची ऐतिहासिक राणी हॉथशेफ्टस्‌ अथवा राजा र॑मेसिस्‌ यानी हजारो वर्षापूर्वी काय केल, ते शोधण हा पाहि- लास माझा परवाना, इथत्या सरकारकडून मिळालेला पाहा नीट म्हणजे तुझी खात्री होईल --' असे म्हणत मनरहेमने आपला परवाना खिशातून काढून जान मेसनपूढे धरला नो नीट न्याहाळून पाहिल्यावर जान मेसनने, पक्की खात्री पटून, आपण विनाकारण सय घेतला, अशा आविर्भावाने उघड म्हटले, “ माफ करा ह मला काय ठाऊक तुम्ही सरकारमान्य आहा म्हणून ? हो, नाही तर मी सशोधनाच्य। नादात तुमच्यावर विसवून घोटाळ्यात पडायला नको, कारण तुम्ही जर्मन नावाचे, अशा विचारान प्रथम बोललो पण तुमचा सरकारी परवाना पाहुन जिवाची खात्री पटली उत्तम झाल नाहीतर मला एकटा एक सश्ोधक भेटळा पण तोच शात्रपक्षीय अस नको । बोला आता ! झालेल उत्वननाच काम मला कोण दाखद शकेल? तुम्ही दहापधरा वर्ष या कामात आहा म्हणता तर मग कुणाला ना कुणाला तरी तुम्ही सागवून, मला हे उत्खननाच काम दाखवण्याची व्यवस्था करू शकाल?" “ दुसर कोणी कश्याला, मोच तुला हाताशी धरीन दुसर्‍याला शिकवून आपला विषय जास्त पक्का होतो, असा माझा अनुभव आहे ” आपण शिताफीने काम केले, असे समाधान मॅक्स मॅनरहेम आणि जॉन मेसन या दोघानाहि वाटले असावे आणि कशी पण आपण कुशलतेने दुस- ऱ्याची ओळख काढली व सधान बाधले, असे त्याना दोर्घानाहि वाटले संध्याकाळी फेरफटका करण्यासाठी जॉन मेसन बाहेर पडल्यावर त्याच्या- मागून येऊन लॉरेन्सने त्याच्या खाद्यावर हात ठेवला “ एवढा चकित होऊ एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान १४१ ४... श् र र नर नकोस, शिकदर माझ्याबरोबर चल म्हणजे मी तुला सारा उलगडा करून सागेन ” ब्रिटिशाच्या अलेक्झाडियामधल्या एका युद्धखात्याच्या ऑफिसात तो त्याला घेऊन गेला लॉरेन्सला बोलण्याचा अति कटाळा असे तरी पण जॉन मेसनने थोडक्यात सागितलेली स्वत ची हकिकत ऐकन लॉरेन्सला समाधान वाटले तो म्हणाला, “ शिकदरचा त आता जॉन मेसन झालास का? ठोक आहे नाही तरी नावात काय,आहे ? बदकाच्या पिल्लाला पोहायला काही कुणी शिक- वाव लागत नाही ते पाण्यात गेल की आपोआपच पोहू लागत तसच तुझ झाल आहे त्या जर्मन प्रोफेसराची त्‌ ज्या सफाईन ओळख करून घेतलीस ती पाहून मला मोठी मोज वाटली त्‌ मला पाहिल नाहीस तरी, मी तो सारा प्रकार प्रत्यक्षच पाहिला “ जमंनीशी युद्ध सुरू झाल्यावर युद्धाच्या या रणक्षेत्राच आधिपत्य लॉड अलेन्बी याच्याकड आल आणि ते त्याच्याकड केवळ आल म्हणूनच मी माझा बेत पार पाडू शकत आहे कारण अनुभविक युद्धविश्यारदाचा सल्ला बाजस ठेवून माझ्यासारख्या नवख्या वाटणाऱ्या माणसाचा बेत मान्य करून, मला तो पार पाडण्यासाठी सर्व सहाय्य इतर कोणी सेनाधिपति करण सभवल नसत “ माणसाच्याप्रमाणच राष्ट्र, ज्या बाजूची सरश्षी होत असते, त्या बाज- कड मिळतात आजवरचा युद्धाचा रागरग पाहून जर्मनाची सरज्ञी होत आहे, अस पाहून तुकस्तानन जर्मनीशी दोस्ती केली आणि त्याच्या बाजन तुकस्तान युद्धात पडल आहे इजिप्त ही मध्यपूर्वेची किल्ली असल्यामुळ ती आपल्या हातात असावी अस जमनी व तुकस्तान याना वाटत जमंनाच्या नावान का होईना, पण पुढमाग पूर्वापार चालत' आल्याप्रमाण पुन इ जिप्त गिळकृत॑ करता आला तर तुकस्तानला हवाच आहे इजिप्त हातात आल्यास सुएझ कॅनाल आपल्या हाती ठेवता येईल व सुएझ कॅनालमधून जाणारी जहाजाच्या मार्गाची इग्लडची नस बरोबर दाबता येईल, हाहि त्याचा हेतु आहे या हेतून उद्युक्त होऊन तुकस्तानन जमंनीच्या पाठबळान या बाजूस युद्ध सुरू केल आहे इकडच्या त्याच्या आघाडीवर लढणार्‍या सेन्याची रसद आणि दारूगोळा तुकस्तानपासून इथवर मुहाम घातलेल्या लोहमार्गान पोचवला जात १४२ पाऊलवाट १०५४4४” ४४% /४-४१-/४/१-/ ७/१ /५/9 ४/ ३५५ ९.८ -. ७४१९५” ९८९. चळ २/५/४/१/१.”५६ ५. क्य 2 /४./५.. ८५८९. ८: न ९.५ “५८/२ ०५ “५५५५५८५५५० /५/१४५ ॥४/४४४/ ७ आहे या सगळ्या अरबस्तानच्या रेताड प्रदेशातून त्यानी घ,तलेला लोहमाग जर उध्वस्त केला तर तुकंस्तानची या आघाडीवरची शक्ति, रसद आणि दारू- गोळा याच्या अभावी, रसातळाला जाईल रेताडातून गेलेला एवढा मोठा लोह- गं रक्षणक"ण हे त्याना मोठ अवघड काम झ.लेल आहे कारण साऱ्या अरब जमातीना त्याच्याविरुद्ध उठावणी करण्यास लावून, गनिमी काव्यान तो लोह- मार्गे जागोजाग तोडावा-मोडावा, पूल पाडावे, हा माझा बेत पाहिलास किती सोपा आहे दोन आणि दोन चार इतका सोपा ! या बेताच्या पूर्तीसाठी युद्धखात्याकडून पेशाची व साधनाची मदत लॉर्ड अलेन्बी यानी देण्याचा हुकूम सोउलो आहे तुर्कस्तान हे मुसलमान राष्ट्र आणि सार्‍या अरब जमातो याहि मस्लीमधर्मीय! तेव्हा त्याच्यामध्ये धमॅक्यान एकबधुत्व वास्तविक असावयाच पण राष्ट्राचे इ तहास अनेकदा प्रमुख व्यक्‍तीच्यामुळ ठरतात आणि स्वार्थापुढ यच्चयावत लोकाना जास्ती काही हि महत्त्वाच वाटत नाही पोलडला रशिया- विरुद्ध मदत करण्याची कब॒ली नेपोलियनन देण्यापूर्वी नाही का स्वतः चा केवळ स्वार्थ साधला? आपल्यापुढ लोटागण घालीत आलेल्या पो लिश मुत्सद्याना त्यान सांगितल होत की, पोळडातील एका वृद्ध उमरावाची बायको, मेरी वालेवस्का ही जर त्याला मिळाली तरच पोलडला मदत करण्याच्या भान- गडीत तो पडेल त्याचप्रमाण लोकाच्या आपमतलबीपणाच्या दोषाचा फयदा मीहि या वेळी घ्यावयाचा ठरविला, अरब जमातीतील काही प्रमुख नेत्याना मी,हाताशी धरल आहे इराकच राज्य फझलला, आणि ट्रॅन्स-जॉ्डनच राज्य अब्दुल्लाला हव आहे त्यानी तुकस्तानाविरुद्ध आम्हाला मदत केली, तर त्याना मित्रराष्ट्राच्या पाठिब्यान ती राज्य बहाल करू, अस आम्ही वचन दिल आहे आणि त्याचप्रमाण मक्‍्केचा राजा हुसेन यालाहि आम्ही नादी लावल आहे. खुद्द मक्‍केचा राजा हुसेन, फझल आणि अब्दुल्ला याना हाताशी धरून या मुस्लीम जमातीमध्ये फूट पाडण्याच आमच काम साध्य झाल आहे. इकड इजिप्तच्या खेदीव राजालाहि आम्ही तुकस्तानच्या माडलिकत्वातून सोडवून आमच्या माडलिकत्वाखाली आणल आहे त्याची खेदीव पदवी बद- लून आम्ही त्याला आता इजिप्तचा सुलतान केल आहे अर्थात्‌ नावान त्याला सुलतान म्हटल तरी त्याच दाव आमच्याच हाती आहे. अशा एकदर चार मसलमान राजाना फोडन आमच्याकड आणल्यावर त्याच्या हाताखालच्या एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान १४३ *न्यल०४-/५/४१.” /९./९ -“९०/४/४/४”' २ २. ८-०. आ च्ड भ्शी सार्‍या अरब जमाती तुकत्तानविरुद्ध चिथावून उठवावयाला कितीस अवघड जाणार ? “ माझा बेत पुष्कळ साधला आहे आणि आता जास्त जोराची उठावणी करून तुकस्तानच सार दळणवळण तोडाव, अशी मी हिमत धरली आहे वाळवटात माझ्या बाजून लढण्याला मी तुला पाचारण केल खर पण तस करण्यापूर्वी तुझ्यावर मी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे त्या कामाची सुरवात त्‌ तर अगोदरच केली आहेस प्रो मॅक्‍स मॅनर्‍हेम हा वर्षानुवर्ष मध्यपूर्वत, अरबस्तानात, आणि इजिप्तमध्ये उत्खनन आणि पूराण- वस्तुसशोधन करीत आला आहे त्यांचा या विषयांचा अभ्यास आणि व्यासग फार दांडगा आहे युद्ध चालू नसत आणि मला शवय असत तर त्याच शिष्यत्व पत्करून मी आनदान या विषयात पडलो असतो परतु त्याच्या- विषयी वाटणारा माझा व्यक्तिश आदर तूत बाजूस सारून मला कार्यभाग साधावा लागत आहे तू काल पाहिलसच की मॅक्‍स मॅनरहेमला इजिप्त सरक!रकडून त्याच उत्खननाच काम चालू ठेवण्यासाठी परवाता दिला गेला आहे तो देण्यासाठी इजिप्तमधल्या ब्रिटिश वकिलातीतील सर रोनाल्ड स्टॉसं याना मोच मसलत दिली मी असा विचार केला, की एखाद्या राष्ट्राच्या लोकामध्ये जे विशिष्ट गुण असतात ते अनेकदा त्या देशाच्या कुठ- ल्याहि नागरिकांमध्ये आहेत अस धरून चालण जास्त शहाणपणाच असत मला वास्तविक मॅक्‍स मॅनरहेम याच्या स्वभावाची काहीच ओळख नाही आणि माझा कयास चुकण्याचाहि तितकाच मोठा सभव आहे पण त्याच्या स्वभावाची पुरी माहिती नसताना, मी जर त्याच्यात सर्वसाधारण जमंन माणसात आढळणार स्वराष्ट्राच उत्कट प्रेम आणि त्यासाठी वेळप्रपगी स्वार्थे- त्यागपूर्वक काम करण्याची हौस हे गुण आहेत अस धरून चाललो, तर ते बरोबर ठरेल माजराला मोकळ सोडल तरते उदराचा माग बरोबर शोधून काढत ना? तेंद्ृत मॅक्स मॅनरहेम याला उत्खननाचा मक्‍त परवाना देऊन इजिप्तमध्ये आम्ही मोकळ सोडल आहे माझा त॑क असा आहे की शात्रपक्षा- कडील लोक या आघाडीवर जी कारस्थान करीत आहेत त्यात मॅक्स मॅनर- हेम याला ते नक्को घेणार व मॅक्स मॅनरहेमवर वारीक नजर ठेवली तर शत्रूच्या कारस्थानांचा सुगावा आपल्याला लागू शकेल | तुझा आमच्या १४४ पाऊलवाट वी न कुणाझी काही सबध नाही अस दाखवण्यासाठी व मॅक्स मॅनरहेमशी संधान बाधण्यासाठी म्हणून मी तुला सुचविळ होत तू पोर्तुगीज हिदुस्थानचा रहि- वासी म्हणून आज म्हटल्याच स्मरत मग जॉन मेसन या ऐवजी गोव्याकडच एखाद फ़रॅन्सिस, फरन[डिस वा मेडिस अस नाव का नाही घेतलस ? पण ह- कत नाही त्याप्रमाग तुझ्या नावचा पासपोट युद्धखात्याकडून करवून घेत आहो त्याचप्रमाण मॅक्म मॅनरहेम याच्या शिफारशीन सरकारात त्‌ अर्ज दाखल कर, की तुळा उत्खननाच काम करण्याचा परवाना मिळावा तोहि तुला मग देण्यात येईल मॅक्स मॅनरहेमच्या शिफारगीन अजं पाठवल्यामुळ त्याच्यावर आमचा पूरा विश्‍वास आहे, असा त्याचा समज होण्याला जास्त मदत होईल आणि तो तसाच होण आपल्याला सोयीच आहे ! ” जॉन मेसनने शातपणाने आणि लक्षपूर्वक हे सारे म्हणणे ऐकून घेतले मग तो म्हणाला, “ नेड । (कारण लॉरेन्सचे कुटुबीय लोक आणि त्याचे फार जवळचे मित्र त्याला * नेड ' म्हणून सबोधीत) तुझी माझो मंत्री असली तरी माझा होकार अथवा नकार न घेता एवढ महत्त्वाच गृग्त काम माझ्यावर सोपवण व तुमचे गुप्त बेत माझ्य़ापुढ उघड सागग तुला धोक्याच वाटळ नाही का?" “ मुळीच नाही ”- लॉरेन्स म्हणाला, ' त्यात मला यत्किचितहि धोका वाटला नाही कारण जॉन, मी माझे मित्र फार काळजीपूर्वक निवडतो आणि निवडल्यानंतर मग त्याच्याबरोबर स्वर्गात अथवा नरकात, कुठहि जाण्याची माझी परिपूर्ण तयारी असते मला माणसाची चागली परीक्षा आहे अशी मला प्रौढी वाटते । शिवाय माझ्या बोटभर चिठ्ठीकठ पाहून, त्‌ होतास तेथून हातच काम टाकून धावत आलास, एवढ्यातच माझ्या बोलण्या- तल्या सत्यतेची प्रचीति नाही का पटत? ” प्रो मॅक्‍स मॅनरहेम याच्या शिफारशीने केलेल्या जान मेसनच्या अर्जाला सरकारीउत्तर आले की, उत्तर-आफ्रिकेमध्ये उत्खनन करावयाला सरकारची परवानगी आहे परन्तु त्यात असेहि म्हटले होते कौ, “ जॉन मेसनने केलेल्या उत्खननाचा रिपोटं त्याने सरकारात वारवार कळवावा, व उत्खननात सापड- लेल्या वस्तु सरकारच्या परवानगीवाचून इजिप्तबाहेर हलव्‌ नयेत ” सरकार- ची मजुरी कळल्याचे ऐकून प्रोफेसर मॅनरहेमना खरोखरीच पुष्कळ समाधान वाटले. त्यानी जॉन मेसनला प्रथम काही महिने गिझाचे पिरॅमिडस्‌, लुक्झार, एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान १४५ ठी *न आरी «€ “>” फराओ राजवश्ाच्या मसणवटीचे खोरे वगरे पुष्कळ जुनी ठिकाणे दाखवून आणली प्रोफेसर साहेबानी हे दाखविताना त्याला एवढी जुनी व उपलब्ध झालेली आणि त्याचबरोबर इतराना आजवर उपलब्ध नसळेली इत'र माहिती ऐकविली को जॉन मेसनला ऑफेसरसाहेबाच्या व्यासगाचे व सखोल अभ्यासा- चे कोतुक वाटल्याशिवाय राहिले नाही हे युद्ध चाल्‌ नसते आणि युद्ध- कारस्थानात॑ तो गुतलेला नसता, तर प्रोफेसर मॅनरहेम याच्या हाताखाली हे पुराणइतिहाससशोधन करणे खरोखरीच किती फायद्याचे झाळे असते असा लॉरेन्सने बोठून दाखविलेला विचार त्याच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही ज्या वेळी आता पुढे काय करावे असा प्रश्‍न उपस्थित झाला त्या वेळी प्रोफेसर मॅनरहेम यानी सागितले की, “ अलेक्झाडिआ शहराच्या पश्‍चिमेस काही कोस दूर, समुद्रतीराच्या अगदी लगत अशी एक जागा अस्तित्वात असावी की जिथ उत्खनन सुरू केल्यास पुष्कळ नव्या गोष्टी सापडतील त्या- मुळ पुराण इतिहासावर नवा प्रकाश पडण्याची पुष्कळ शक्‍यता आहेच पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे मी जो एक त॑के बसविला होता त्याच्या खरेखोटे- पणाचा पुरावा उपलब्ध होईल ” फराओ राजवशातील एक शाखा इजिप्त सोडून परत' मध्ययुरोपात व तेथून आशिया खडातून चीनकडे गेली असावी असा त्याचा एक सिद्धात होता व्हा भूमध्यसमृद्राच्या तीरावर अलेक्झा डि बदराच्या लगतच एका विशिष्ट भागात उत्खनन केल्यास या गोष्टीचा पुरावा सापडावा असा त्याचा तके हे उत्खनन सुरू करण्याचा प्रोफेसरसाहेबाचा मानस होता व त्याचे दिष्यत्व पत्करलेल्या जॉन मेसनने या गोष्टीला दुजोरा दिला जमत प्रोफेसर साहेबाच्या तर्काला खरोखरीच आधार आहे अशी जॉन मेसनची दिवसेदिवस खात्री पटू लागली कारण उत्खननाची जागा ही रण- भूमीच्या इतक्या निकटच्या परिघात येत होती की प्रोफेसरसाहेब जर्मन आहेत या गोष्टीवरून शका घेणाराना ही जागा जणू काही बद्धथाच शोधून काढली असे वाटावे परतु जागा शोधणे निराळे आणि ती जागा खणू लागल्यावर त्यातून इजिप्शियन पुराणवस्तु खरोखरीच निघू लागणे निराळे शकेखोराना जोपर्यंत असा दावा सागता येत मव्हता की १९१४-१९१८ १४६ पाऊलवाट श्र जलं ४६५४१४१ ९ “४६-०५ ५५ 4 रोह ६ १.५,” मधल्या महायुद्धात सोयीस्कर पडावे म्हगून अडीच हजार वर्षापूर्वी फराओ राजानी स्वतला याच ठिकाणी मृहाम पुरून घेतले होते, तोवर प्रोफेसर मॅनरहेम याच्या या विशिष्ट ठिकाणी होणार्‍या उत्खननावर पूराण इतिहास- सशोधनाऐवजी काही राजकीय कारस्थानाचा त्याचा हेतु आहे असा आरोप करणे बाष्कळपणाचे ठरले असते ! प्रोफेसरसाहेब स्वत च मुद्दाम जॉन मेसनला सागत, “ जॉन ! सरकारन परवाना देताना कामाची प्रगति त्याच्याकड वारवार कळविण्यास तुला सागितॅल आहे ना? त्यात हयगय करू नकोस आपल्या उत्खननाची इत्थ- भूत हकोकत ज्या आठवड्याची त्या आठवड्याला पाठवीत चल पाठविण्या- पूर्वी माझ्याहि नजरेखालून घालीत जा, म्हणजे काही राहिल असल्यास मी सुचवीन ! ” हे रिपोट पाहिल्यावर लॉरेन्स ऑफ अरेबिआसुद्धा चकित झाला प्रोफेसर- साहेब हे जमन असल्याने ते शत्रूस सामील असणारच अशा कयासाने आपण त्याना उत्खनन करू देत आहो, नी खरोखर पाहावे तो य' सशोधकाने अशा तौक्ष्ण बुद्धीने काम सुरू केळे आहे की युद्ध राहो बाजला, पण खरेच पुराणइतिहासासबधी दुमिळ व अगदी नवीन साहित्य हा प्रोफेसर मिळवीत आहे ! इजिप्तमधल्या आजवर उपलब्ध झालेल्या कुठल्याहि जागेपेक्षा ही जागा इतिहाससाधनानी जास्त समृद्ध आहे को काय, असे रिपोर्टावरून वाटत होते लॉरेन्स हा जरी अरब जमातीच्या करवी तुर्काच्या इकडच्या आघाडीला पायबद घालण्यात गुतला होता, तरी त्याला सारखे सगळीकडे हिंडावे लागत होते केरोला येऊन य॒द्धखात्यात जाऊन वारवार विचारविनिमय करावा लागत होता. शत्रूच्या नव्या कारस्थानाचा कानोसा घ्यावा ळागत' होता. अशा त्याच्या एका फरीमधे अलेक्झाडिआमधे जॉन मेसनला सरकारी कचेरीत आलेला पाहून लॉरेन्स म्हणाला, “ आपले सगळे कयास मूखंपणाचे ठरणार असा रग दिसतो तर युद्ध सपल्यावर तुझ्याप्रमाण मॅनरहेमच शिष्यत्व पत्कराव असा तुझे उत्खननाचे रिपोट वाचून मलासुद्धा मोह पड्‌ लागला आहे, जान ! पण काय रे, त्‌ आता इथ काय़ करतो आहेस? ” एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान १४७ “ तुझ्या तुर्कांच्याविरुद्ध चाळू असलेल्या मोहिमेचा रागरग समक्ष समजून घेण्यासाठी मी इथ आलो ? “का? पुराणइतिहास सशोधनाचा इतक्यातच तुला कटाळा आला की काय ' तुझ्या रिपोर्टावरून पा'हूल तर इतिहाससाधनाची जण काही सुवणं- खाण तुम्हाला सापडल्याच सुदव लाभलेल दिसत मग तुला युद्धविषयाकड लक्ष द्यावयास सवड कशी मिळत आहे? ” “ नेड । तुझ्या सगळ्या प्रश्‍नाची उत्तर मला इतक्य'त काही देता येणार नाहीत पण तू तुझ्या मोहिमेसबधी मला आता सवं माहिती सविस्तर सम- जावून साग खर म्हणजे तुमच्या नकाशाच्या दालनात नेऊन नकाशावर मला तुझ्या हालचाली दाखव ” “का, तुला काही सशय आला आहे का प्रोफेसरसाहेबाचा ? ”--लॉरेन्सने विचारले “ छे, म्हणण्यासारखा सशय तर काहीच नाही परतु आमच उत्खननाच काम इतक अपेक्षेबाहेर चागल चालू आहे की त्यामुळच मला वाटू लागत कौ संवे गोष्टी इतक्या बेत आखल्यासारख्या व्हाव्या हा योगायोग फारच ओर आहे । ” लॉरेन्सने पुढचा दीड तास मोहिमेची सविस्तर माहिती जॉन मेसनला समजावून सागितली एवढंच नव्हे तर तुर्काच्या हालचाली कसकशा होत आहेत हेहि समजावून सागितले तो म्हणाला, “ तुर्की फौजा अशी मुसडी मारत आहेत की मला अनेकदा असा विचार पडतो की, य॒द्धनीति याना कळते का नाही ' कुठलाहि सेनापति आपली फोज चढाई करून पुढ नेताना आपल्या पुढ गेलेल्या संन्याला भरपूर रसद मिळत राहील याची काळजी घेतो. पण तुर्काची सध्या चढाई अशी चालू आहे की तुर्की फौजा केवळ हवा- पाण्यावर जगतात, किवा हवेतून दारूगोळा उत्पन्न करतात, असच जणू काही वाटाव रसद कोठून मिळविण्याचा त्याचा विचार आहे, हा मला प्रश्‍न पडतो रसद मिळाल्याशिवाय त्याची अशी चढाई सभवतच नाही । हा त्याचा रसदोचा साठा त्याना कोण देणार, हा मला प्रश्‍न पडला आहे आम्ही फोड- लेल्या अरब जमातीमध्ये कुणी तरी शत्रला फितूर झालेले असले पाहिजेत, हा एक सभव ! व तुर्की संन्याधिपतीना य॒द्ध कशाशी खातात, हे समजत १४८ पाऊलवाट नाही, हा दुसरा सभव ! पण खर म्हणजे, हे दोन्ही सभव खरे नाहीत, अशी माझी जवळजवळ खात्री आहे, आणि तरीसुद्धा माझ्या प्रश्‍नाला उत्तर असलच पाहिजे नाही तर तुर्की सैन्य तोन आठवड्याच्या आत उत्तर इजिप्त- वर स्वारी कशाच्या जोरावर करण्याचा बेत करीत आहे, याचा मला उलगडा होत नाही । ” “ तोन आठवड्याच्या आतं इजिप्तवर स्वारी । ” आपल्याशीच मोठ्याने म्हणत व शीळ वाजवीत जॉन मेसनने विचार केला आणि मग त्याने एक- दम प्रफुल्लित मुद्रेने म्हटले, “ हा । हा । नेड, तुझ्या प्रश्‍नाच उत्तर मळा बहुतेक देता येईल, अस दिसत पण त्याअगोदर मला अस साग को, तुला अशी व्यवस्था करता येईल का इथल्या युद्धखात्याशी, की मी सूचना दिल्या- पासून तीन तासात आपल्या संन्याच्या दोन निवडक बटंलिंयन्स आमच्या उत्खननाच्या जागी दत्त म्हणून उभ्या राह शकतील ?” “ हो, येईल को तस करता. पण का?” लारेन्सने विचारले जान मेसनचे उत्तर ऐकून लॉरेन्सने त्याला नेऊन युद्धखात्याच्या मुख्य ऑफिसात लॉर्ड अलेन्बीपुढे उभा केला मुख्य संन्याधिपतीची गाठ अही सहजासहजी पडणे इतर कुणाला शक्‍यच नव्हते पण लॉरेन्सला सवंत्र पूर्ण मुभा होती आणि म्हणूनच ते दोघे तेथपर्यंत लागलीच जाऊ शकले लॉड अंलेन्बी याना जॉन मेसनने सर्व सविस्तर समजावून सागितल्यावर त्यानी त्याला विचारले, “ प्रोफेसर मॅनरहेमच्या उत्ख॑ननाबद्दल तुला आजवर मुळीच शका आली नव्हती, अस असता आता तू एकदम साशक झालास हे कस? “ त्याच कारण ळारेन्सन त्याची तुर्काविरुद्ध ची मोहीम मला आता सविस्तर समजावून सागितली ती मळा न कळती, तर मला शकाहि आली नसती. इत्तक उत्खननाच काम सशायातीत तर्‍्हेन च!ःलल्यासारख दिसत । लॉरेन्सन मला आता सागितल की तीन आठवड्याच्या आत तुर्की फोजा इजिप्तपर्यंत पोचण्यासारखी मुसडी मारत आहेत परन्तु त्याच्या दारूगोळ्याच्या पुरव- ठ्याची तरतूद कशी होणार, याच त्याला गूढ पडल आहे. लारेन्सच्या या वाक्याची सागड माझ्या मनात चटकन्‌ प्रो मॅनरहेमच्या एका वाक्‍याशी घातली गेली. उत्खननाच्या कामात परवा आम्हाला सापडलेल्या एका आइचर्य- एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान १४९ कारक “* ममी 'कड पाहून मी जेव्हा, ' काय आश्‍चर्यकारक आहे हा तुमचा शोध, ' अस प्रोफेसर साहेबाना म्ह॒टल, त्या वेळी त्याच्या तोडून अवचितपण वाक्य बाहेर पडल की, ' जॉन मेसन, हे तर काहीच नव्हे! तीन आठवडे थाब, मग आपल्या उत्खननाच्या शोधान तूच काय'पण सार जग आईइचर्य- चकित होईल! ' प्रोफेसरसाहेबाच्या तीन आठवड्यान जगाला आश्‍चर्यचकित करण्याच्या वाक्याच खर मर्म लोरेन्पच्या मोहिमंतील तोन आठवड्यात घाटत असठेल्या शत्रुचढाईच्या बेताच्या उल्लेखान माझ्या एकदम ध्यानात आल । तुर्का सैन्याला रसद कोठून मिळणार, याच उत्तर उत्खननाच्या जागी अस आहे । ” “ मग आत्ताच ती सर्व जागा तांब्यात का नाही घ्यायची? ' लॉडे अलेन्बीने विचारले “ एवढ्याचकरता की जर महत्‌ प्रयासान शत्रु दारूगोळ्याचा जगी साठा तिथ करीत असला तर त्याना आणखी दोन आठवडे व पाच दिवस तसच करीत रोहू द्या आणि दोन आठवडे सहा दिवसानी जर शत्रु त्या साठ्याचा उपयोग करणार असला, त॑र दोन आठवडे पाचच दिवसानी तो सवे साठा- च्या साठा आपल्या ताब्यात घेतल्यान त्या साठ्यावर अवलबून फार दूरवर चालून आलेल्या शत्रूच्या चढाईच्या सैन्याची केवढी धूळधाण उडेल । लॉर्ड अंलेन्बी यानी आनदाने प्रफुल्लित झालेल्या चेहऱ्याने उजव्या हाताने जॉन मेसनच्या डाव्या खाद्यावर थोपटून म्हटले, “ जॉन मेसन, त्‌ तर झाकल माणिक आहेस, अस दिसत ! कुठ शिकलास त्‌ एवढ युद्धशास्त्र ? यग मॅन, ठीक आहे तुझ्या बेताप्रमाण सर्वे कर, तुला जे हव ते ते ताबडतोब तुला देण्यासाठी मी आता हुकूम सोडीत' आहे. पण लक्षात ठेव की फार हाव धरून एक क्षणाचाहि जास्त विलब लागता उपयोगी नाही. नाही तर शत्रूसाठी केलेल्या खड्ड्यात आपणच पडू शकू ! तुझ्या बेताप्रमाण जर तू यश मिळ- वलस त॑र दोस्तांच्या तुर्काविरुद्धचच्या आघाडीवर मिळणाऱ्या यशाचा मोठा वाटा उचलणाऱ्या काही थोडक्या व्यक्तीमध्ये तुझी गणना होईल । गुड लक्‌, अण्ड गाड स्पीड! ” त्यानंतर दोन आठवंडे चारच दिवसानी जॉन मेसनने सेन्य मागघले व उत्खननाची सारी जागा आपल्या ताब्यात घेतली ! १५० पाऊलवाट उत्खनन चालू होते ती सर्वे जागा पूर्णत ताब्यात घेऊन, शोधून पा हिल्या- वर मगच आपण आजवर केवढ्या मोठ्या ज्वालाभखीवर निर्धास्त बसलो होतो याची दोस्त राष्ट्राच्या इकडच्या सेन्याधिपतीची खात्री पटली । प्रो मॅक्स मॅनरहेम हा दहा पधरा वर्षे या भागात पुराणइतिहास- सशोधक म्हणून वावरत' होता म्हणून वर म्हटलेच आहे. जर्मन युद्धनी ति- विशारदानी अतिशय दूर धोरणाने या प्रोफेसर साहेबाना या कामावर पहिल्यापासून नेमले होते जग पादाक्रात करण्याची हाव त्याना नवीन नव्हती म्हणून भूमध्यसमुद्राचे, इजिप्तचे व सुएझ कॅनालचे महृत्त्त ओळखून ही नाक्‍याची ठिकाणे आपल्या हाती पुढे मार्गे घ्यावीच लागणार अशी खण- गाठ त्यानी मनात बाधली होती व त्यासाठी कुणालाहि न कळत' तयारी हलके हलके करून ठेवण्याचा त्याचा बेत होता. म्हणून प्रो मॅक्स मॅनरहेम यानी आपल्या सिद्धाताचे पिल्ल हलकेच इजिप्शियन इतिहासात सोडून दिले हा सिद्धात असा सोयीनेच बसविलेली होता की ठरलेल्या ठिकाणी केव्हाहि खणू लागावे की सिद्धाताच्या सत्यतेचा हवा तेवढा पुरावा बाहेर येतो आहे. कारण सर्वे पुराणवस्तु जश्या हव्या तशा जर्मनीमध्ये कुशळ कारा'गराकडून बनवून जमन युद्धखात्याने उत्खननाच्या जागी प्रो मॅनरहेम याच्या सागण्याबरहुकूम पुरवून घेतल्या होत्या जुने करडक, जुन्या खुर्च्या, पलग, माळा, मणी कठ्या सार्‍या अगदी तीन हजार वर्षापूर्वीसारख्या ! नी काय अचबा को त्याचा रग वगेरे म्हगे इतका चागला असे त्या वेळी, की अगदी काल रगवल्यासारख्या दिसायच्या त्या ! इतकेच नाहो तर इजिप्शियन ममी करणे शक्य झाले ताही, तर जमन य॒द्धखात्याने कुठून तरी तशा दोन ममी महत्प्रयासाते मिळवून त्या सुद्धा आणवून येथे गाडून घेतल्या ! सारी उत्खतनाची जागा अशी बेमालूम करवलेली को खरा पुराणइ तिंहाससशोधक सुद्धा पार फसावा । पण उत्खननाच्या या हुकमी सशोधनाच्या जागेखेरीज, त्याला लागूनच जमिनीत खूप ऐसपेस तळघरे खदक, भुग्रारे त्यानी खणवून घेतली होती. ती अशी की उत्खनन केल्यावर उःखननाची माती या भुयारावर अनायासे आपोआप रचली जावी उत्खनन कुणी नीट पाहिले तरी त्याच्या लक्षात सुद्धा येऊ नये को आपण दारूगोळथाच्या मोठ्या कोठारावरूनच चालत एक अप्रसिद्ध युद्धकारस्थान १५१ ०... नर शट 2४१५५ ४ “४४/५/६ आहो ! ही सर्वे जागा हलके हलके तयार करून झाल्यावर भूमध्य समद्रातून या किनाऱ्यावरून जाणाऱ्या जमंन व्यापारी बोटीवरून हलके हलके अनेक वर्ष गुपचूप दारूगोळा तेथे पोचवून त्याचा साठा केला गेला होता आता या तयारीचा उपयोग करवन घेण्याची साधि आली होती तुर्काची चढाई मुसडी मारून पूर्वकडून सुएझ कॅनॉलवर आली की जमंन पाणबुड्या बोटी या समुद्रभागाचा काही काळच कबजा घेणार होत्या तेवढयात काही बोटीवरून जमंन सन्य या किनाऱ्यावर उतरून या दारूगोळ्याच्या व युद्ध- साहित्याच्या कोठाराचा ताबा घेणार होते तेथून अलेक्झाडिआवर विद्युतू- वेगाने चढाई करून ते काबीज केले की इजिप्त काबीज करणे मग अगदी सोपी गोष्ट होती मॅनरहेमला जॉन मेसन हा शत्रुपक्षाकडील हेर असू शकेल ही कल्पना नव्हती असे नाही, पण फाजील आत्मविश्वासाने तो फसला ! जान मेसनला जाणून ब॒जून आपल्या हाताखाली घेतल्याने व त्याच्याच करवी रिपोटं जाऊ दिल्याने दोस्ताच्या युद्धवात्याला सहजासहजी गुगारा देता येईल अशी त्याची कल्पना व मुख्य म्हणजे ' जॉन मेसन ' च्या असामान्य बुद्धिमत्तेची व कतंबगारीची त्याला खरी परीक्षा झाली नाही ! जॉन मेसनला तो अगदी लेचापेचा समजून चालला नी शेवटी जान मेसनच्याचमुळे सवे बाजू त्याच्या अगावर उलटली, नी इतकी अनेक वर्ष रचलेले कारस्थान अजिबात फसले । पश्चिमेकडून खृहट जर्मन सेन्याचा येणारा अवचित' छापा व मदत' बार- गळल्यावर तुर्को फौजेची पूवकडून येणारी चढाई पार बारगळली । लॉरेन्सने अरब जमातीच्या करवी तुर्कांविरुद्ध केलेल्या बडाळीमळे तुर्कांचा डाव व मोहीम फसली हे इतिहासात नमूद झाले, पण जॉन मेसनने केलेल्या प्रचड पण गुप्त कामगिरीचा उल्लेख कुठेहि होऊ शकला नाही हे प्रकरण युद्धाच्या अप्रसिद्ध रहस्यातच दडन राहिले उत्खननाची जागा काबीज होत आहे हे पाहिल्यावर प्रो. मॅनरहेमने आपल्या रिव्हॉल्वरच्या चार गोळ्या जान मेसनवर मारल्या पण त्याची सहीच बळकट । त्या साऱ्या त्याच्या डाव्या दडाच्या वरवरच्या मासात मात्र घुसल्या त्याहून त्याला काही झाले नाही उरलेल्या दोन गोळ्या स्वत च्या मस्तकावर उडवून प्रो. मॅनरहेमने आत्मह्त्या केली । १५२ पाऊलवाट त्याला शाबासकी देताना लॉर्ड अलेन्बी त्याला म्हणाला, “ जान मेसन | तुझी कामगिरी एवढी मोठी आहे की तुझ कस उतराई व्हाव हे समजत नाही तुला सेन्यात व परराष्ट्रखात्यात काही मोठा हुद्दा हवौ तर तो मी देववीन तुझा बादशहाकडून काय ह्वा तो मानमरातब करवू शकेन तुला काय हव ते माग मी ते तुला देवविण्याची हमी घेईन । "' जॉन मेसन म्हणाला, “ तुमची शाबासकी मिळाली बस्स झाल! मी मागीन ते इतकच की हे सार प्रकरण अप्रसिद्ध राहाव आणि माक्ञा ताम- निदेश च॒कनहि कुठ होऊ नये । ” लॉर्ड अलेन्बी उद्गारला, “ त्‌वेडा तर नाहीस ? ” लॉरेन्स मधेच शिरून म्हणाला, “ आहे, तो अगदी ठार वेडा आहे! मी ओळखतो ना त्याला ? “< म्हुणजे, तुला हव तरी काय ?'' पुन, लॉर्ड अलेन्बीने आपल्या कानावर विश्वास त बसून विचारले '* एक पासपोटं मी सांगोन त्या तावाचा, दुसर ग्हणजे कराचीला जाण्या- साठी बोटीच एक तिकीट व परवाना, आणि तिसतै गोष्ट म्हणजे तुमची मैत्री 1” या सवे गोष्टी सहजच होण्यासा रख्या होत्या जव्हा शेवटी लॉड अलेन्बीने जॉन मेसनशी हस्तादोळन करून त्याचा निरोप घेतला तेव्हा त्याने फक्त, “ यग मॅन ।! गॉड्‌ ब्लेस यू । ” एवढेच उद्गार काढले कारण अश्ी अगदी जगावेगळी व्यक्ति त्याने जन्मात कधी पाहिली नव्हती । आणि लॉरेन्सने त॑र जॉन मेसनशी हस्तादोळन करताना चकार शब्दहि काढला नाही ! कराचीत आगमन १५३ प्रकरण £। ११-कराचींत आगमन हिंदुस्थानचा किनारा आज दिस लागणार दुपारी म्हणून बोटीवरच्या अधिकाऱ्याच्याकड्न जान मेसनला कळले, आणि त्या वेळेपासून त्याच्या जिवाला ओढ लागली मायदेश ' कित्ती वर्षानी आपण मायभचा किनारा पाहाणार आपण सडेफटिंग आपल्याला मायापाश कुठलेच नाहीत जगाच्या पाठीवर कुठेहि हिडलो तरी सारखेच कुठेहि आपण मेलो तरी कुणाला आपले ना सोयर ना सुतक असे असूनसुद्धा आपण मायदेशी परत॑ पोचणार या विचाराने आपले अत करण का उचबळन यावे हे त्याला कळेना विचाराने पाहिळे तर याच मायदेशातून परिस्थितीच्या गाजणुकोला कटाळून त्याने कित्येक वर्षापूर्वी देशातर केळे होते परदेशी जावे नि नशिबाची परीक्षा पाहावी म्हणून ' मक्‍याचे सोग घेऊन अरबी पडावावरून देश सोडून जाताना कन्या कुमारीच्या भूशिराचे, मायदेशाच्या पदकमलाचे आपण कसे दशंन घेत उभे राहिला होता हे त्याला आठवले या देशातून गाजून जावे लागत असून त्याहि वेळी त्याच्या मनात कालवाकालव झालो नी आजपाह्तो तो आपृल्या टणक झालेल्या हृदयात मायदेशचे दर्शन होणार या विचाराने आपु- लकीचा पाझर फुटलेला या देशात त्याला आवले म्हणणारे कुणी चिट- पाखरूहि थाबलेले नव्हते त्याची वाट पाहात मग कशाची ही ओढ ? दगड- मातीची । होय असल. त्या देशच्या मत्तिकेचीहि असेल ओढ नाही तरी याच देशाच्या मृत्तिकेतून तो आला ते रजकण नी त्याच्या शरिरातील रज कण आत्मीयतेच्या सहसवेदनेने झकारत असतोौल ! का ज्या पिढ्यान्‌पिढ्याच्या क्रणातुबधामुळे या देशाची सास्कृतिक व एतिहासिक बीजे त्याच्या हाडी- माशी खिळली होती त्यानी हा कोलाहल माडला होता ।! कशाने का असेना मायदेश दिसणार या विचाराने उत्पन्न झालेली जिवाची आतुरता नी ओढ त्याला जाणवल्याशिवाय राहिली नाही या अनेक वर्षाच्या देशात॑राने आपल्यात केवढे महदत'र पडले आहे हे त्याच्या लक्षात आल, जाताना आपली बुद्धि किती अप्रगल्भ होती ज्ञानाचा खरा म्हणजे आपल्याला सपकंसुद्धा झाला नव्हता असे म्हणायला हरकत नाही तेव्हा आपल्या भोवतालच्या छोट्या परिघात होणाऱ्या लहान सहान पावा १० १५४ पाऊलवाट घटनानी आपले मन अस्वस्थ होत असे क्षूल्लक गोष्टीना आपण फाजील महत्त्व देत होतो तेव्हा, आणि म्हणून त्याच्या बधतातून आपल्या मनाची सुटकाच कञी ती होत नसे आपले छोटे जग तेवढे आपल्याला दितावयाचे आणि आपण स्वत म्हणजेच त्याचा मध्यबरिदू मानीत आत्याने ह्वासानि श्‍वासानी देखील त्या खुरटलेल्या जगात मोठाल्या उलाढाली घडल्याप्रमाणे वाटे पण या अनेक वर्षाच्या पर्येटनाते बाह्य जगाची यथाथ ओळख पटली होती आता. या विस्तीणं जगाच्या पसाऱ्यात आपण किती अगुवत्‌ आहात हे त्याला कळले होते परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाने बुद्धि कमावळळो होती बुद्धीला बाळसे आले होते ! त्याच्या जवळची ती अमोघ शक्ति होती आता । त्या बुद्धीच्या कुशाग्रतेमुळे भोवतालच्या परिस्थितोचे आकलन हा हा म्हणता आता होत होते कुठल्याहि गोधळातून चट्‌दिशी त्याच्या बद्धीला त्या प्रश्‍नातली मख्खी एकदम समजत असे त्याशिवाय त्याच्या दृष्टीतला पूर्दीचा कोतेपणा जाऊन तिला आता सखो- ल॑ता नी विशालता आलो होती सारी चराचर सृष्टि हो एकसधी आढे हे त्याला कळून आले होते त्यामधून कुठलीहि गोष्ट वेगळी काढून तिचा अन्वयार्थ बरोबर लावता येत नाही लावला तर तो जगावेगळा ठरतो कुठली हि गोष्ट जिथल्या तेथे बसवून सृष्टीच्या सपूर्ण पाइवंभूमीवर कत्पून पाहिल्याशिवाय तिचे यथार्थ ज्ञान हीऊ शकत नाही हे त्याला कळले होते त्यामुळे मायदेश सोडून जाणारी व्यक्ति आणि आज परत येणारी व्यक्ति याच्यामधे महदतर पडले होते आज त्याच्यात एवढा आत्मविद्वास आळा होता को, त्यामुळे कुठेहि रिक्‍तहस्ताने जावे, पण थाबावे तेथे परिस्थिलोळा बघता बघता लगाम घालून आपण तीवर आख्ढ होऊन स्वामित्व हमखास मिळवावे, अशी त्याला धमक वाटे । परिस्थितीच्या दुगाण्या खात धळीत पडणारा रडतराऊत तो आता उरला नव्हता त्याच्यामध्ये आता पुस्पा्थे होता कतंबगारी बाणलेली होती परिस्थिति त्याच्या सशक्त हातामधे चिकणमातीसारखी असे आपल्या इच्छनुरूप ता ती वळबी, वाकवी ब घडवी केवळ आपल्या शरीरमनावरच त्याने प्रभुत्व मिळविले नव्हते, तर आता तो खद्द परिस्थितीचाच परमेश्‍वर झाला होता ! कराचीत आगमन १५५ ध्- चश र ह २१८” न्हा दोन प्रहरीची वेळ असल्यामळे जरी ऊन लख्ख पडले होते तरी किनारा फारसा चटकन ध्यानात येत नव्हता. किनाऱ्याजवळचे उथळ पाणी गढळ मातट रगाच दिसत असल्याने त्यातून उजाड, रेताड किनारा कुठे सुरू होतो, हे लाबन सहज ध्यानात येत नव्हते सिधच्या किनार्‍यावर कठेहि ताडा- माडाच्या झाडाचा ओपवालाहि मागमूस दिसत नव्हता नाहो तर कारो- मडल वा मलबार किनारपट्टीवर ताडमाडाच्या झाडाच्या लयळटोने पाढर्‍या धोतरावर करवतीकाठ उठन दिसावा, तटत्‌ चटकन्‌ किनारा लक्षात येई प्रथम कराचीचे दोषगगृह दिस्‌ ठागळे त्यावर तावज्या नी पाढर्‍या रगाच्या आडव्या पट्टया काढलेल्या होत्या सहज आणखा पूढे आल्यावर मनोरा बेटाची पक्की बाधळेळो दगडी ।भत' दिस लागली त्या भितीच्यापुढ आण- खीन एक लाबरवक नित ठाटाचा जोर थापयण्यासाठी व खाडा"्या जातल्या अगाला पाणी जास्त सत्र व्हाव म्हणून बाधिळठी ती खाडाच्या उजव्या बाजूला चनखडी दगडाची लाटामळे झिजून निजून सुळकाऱ्या ज्ञालेली ऑयिस्टर बेटे बर आलो होतो, तर टाव्या बाजूस रेताड खटकाळ किनारा लावच लाव वेलाटी घेऊन हांग्जूबेवरून केप मोझपर्यंत दूरवर पसरळा होता. जहाज हलके हलके साडीच्या तोडातून बदरात शिरू लागले तव्हा मनोरा बेटावरची घरे स्पष्ट दिस लागळी, तर उजव्या वाजला केमारीच छोट खेड दिस लागळे या बोटोवर हिदुस्थातला परत येणार वरच सनिक आणि इतर लोक होते त्या बहुतेकांचा आनद त्याच्या पाटात. मावत नव्टता त हात टाळवत' होते, व टाप्या उडवीत हाते आणि त्याच्या आनंदाला धेत्रक्यावर जमलेत्य़ा अनेक ठोकाकठून प्रत्युत्तर मिळत हते त्यालाहि आनद वाटला होता, पण त्यांच आनदातून आता सुध्म खेदाची लकेर उठून गेली तो खेद त्याच्या स्वल करता नव्हता त्याला वाटत, तर त्याच्या पायाला घट्ट बिलगून बावरून उभ्या राहिलेत्या एका छोट्या बालिकेबर्ळ ! ती विचारी :तकी घावरून गेली होती की माकळपणाने रडणेसुद्धा तिला मुष्कोळ झाले होते माणसाचा कोलाहल आणि ती गर्दी पाहुन पक्षाच्या पिल्लाप्रमाणे तिचो वाचा भीतीने हृदयाच्या घरट्यात दडून जाऊन बसली होती प्रमाशकराचा, म्हणजेच आतापर्यंत जॉन मसन म्हण- १५६ पाऊलवाट विणार्‍याचा हात ममतेने त्या छोटया बालिकेच्या मस्तकावरून फिरला. त्याने तिच्या खाद्यावर हलके हलके थोपटले आणि तिला धीर दिला ज्या वेळी हे जहाज ताबड्या समुट्रातून एडनच्या आखातातून बाहेर पडले होते, त्याच वेळी त्या जहाजाला दुसर्‍या एका टॉपिडो लागून बुडलेल्या जहा- जाच्या मदतीला जावे लागले होते त्याचे जहाज जवळ आल्यावर बुडणाऱ्या बोटीवरील अनेक माणसाना भरून घेऊन दहावीस लाईफबोटी त्याच्या- जवळ आल्या प्रभाशकर तो सव प्रकार पाहात आपल्या बोटोच्या डेकवर उभा होता एका बोटीतून ही छोटी बालिका आणि तिची आई याना डेकवर घेतले गेळे पण डेकवर पोचल्यावर त्या मुलीची आई फार वेळ जगली नाही टॉपिडो लागल्यानंतर झालेल्या स्फोटात त्या बाईला जखमा झालेल्या होत्या ती मरण्यापूर्वी गद्धीवर न आल्याने तिला भेदरून गेलेल्या आपत्या छोटया मुलीची दृष्टभेटहि घेता आली नाही, की तिला कुणाच्या हवाली करता आले नाही त्या भयानक प्रसगामध सववत्र एवढा हळकल्लोळ झाला होता की कुणालाच इतराची फारशी वास्तपुस्त करत बसण्याला सवड नव्हती ती छोटी बालिका आपल्या मृत आईच्या देहावर पडून तिला * आई” आई ' म्हणून सारखी हाक मारत होतो तिने आपल्या आईचे हात उचलले तर ते जडपणाने खाली पडत तिने आईचे तोड खूप हलविले की कदाचित्‌ तिला झोप लागली असेल आईला झालेल्या जखमा तिला दिसल्या तरी तिचे प्राणोत्क्रमण झाले आहे, हे कळण्याइतकी ती मोठी नव्हती आजुबाजूच्या गोधळात ज्या वेळी त्या बालिकेला आपल्या आईच्या कुणीत घाबरून दडावेसे वाटत होते, त्याच वेळी तिच्यावरची मायापाखर नाहीशी होऊन गेली होती. तो बालिका खूप खूप आक्रदून रडत होती प्रभा- शकराने बुडणाऱ्या बोटीवरच्या आणलेल्या लोकाची व्यवस्थ करण्यात इतंका वेळ स्वखुषीने भाग घेतला होता पण ज्या वेळी त्याच्या दृष्टीस वरचे दृश्य पडले त्या' वेळी त्याची सारी सहानुभूति त्या बालिकेसाठी त्याच्या हृदयात उसळली त्याच्या जन्मभरच्या अनुभवात जे काही अनुभव अतिशय परि- णामकारक होते, त्यापेकी तो एक होता निराधार पोरके झालेले ते मूल त्याच्या आईच्या मृत शरिरावरून ओढून वेगळे काढताना त्याला जेवढे प्रयास पडले तेवढे फारच क्वचित्‌ त्याला इतरत्र पडले असतील सूर्याच्या गुरुत्वा- कराचीत आगमत यी १५७ कर्षणातून पृथ्वीला खेचून बाहेर काढणे कदाचित्‌ जास्त सोपे झाले असते इतका आईच्या वात्सल्याचा बळकट पाश त्या मुलीभोवती पडलेला होता मोठ्या मुष्किलीने अ्रभाशकरने तिला त्या कलेवरायासून दुर केले आणि तेव्हापासून त्या बालिकेचे लालनपालन प्रभाशकराकडे आले त्या दिवसापासून त्याने त्या मुलीच्या नात्यागोत्याची कोण मडळी आहेत याबद्दल खूप तपास केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही स्वत आजवर लग्त करून तो ससारात पडलेला नसताहि अशा अकल्पित रीतीने एका लहान बालिकेच्या प्रतिपालनाची जबाबदारी त्याच्यावर आली ती जबाबदारी झाडून टाकून त्यातून मोकळे होणे थोग्य आणि रीतसर असूनहि त्याने ती जबाबदारी खषीने अगिकारली म्हणून आता बोट कराचीच्या धक्क्यापाशी येऊन लागल्यावर प्रभा- ठकराला एकटेच बोटीवरून उतरायचे नव्हते तर त्याच्याबरोबर हो छोटी बालिकाहि होती आणि तिलाच तो गोजारून धीर देत होता ज्या वेळी कस्टमच्या अधिकाऱ्यानी त्याचे सामान कोणचे म्हणून विचारले तेव्हा त्याने एक छोटी हंंडबँग तेवढी बोटाने दाखबिली “ तुम्ही परदेशातून येत आहा, नी एवढच तुमच सामान ? ” कस्टमच्या अधिकाऱ्याने महदा- चर्याने विचारले 'हो का?” “ इतराच्या सामानाकड पाहा एकदा म्हणजे कळेल । ” त्याशी मला काय कतंव्य ? सामान कमी असण हा गुन्हा तर नाहीना मानीत तुम्ही ?” ““ छे! आमच हो काय जात त्यात ? ” कस्टम अधिकाऱ्याने हसत म्हटले, आणि हातातल्या खडूने, प्रभाशकराच्या, झाकण उघडून पुढे धर- लेल्या, बॅगच्या बाजूवर खूण करून ती पास केली प्रभाशकरने आपले व त्या बालिकेचे बस्तान एका चागल्या हॉटेलात तात्पुरते ठेवले आणि पुढचा आठवडाभर तो सवे कराचीतून पायी हिंडला त्याची चाणाक्ष नजर साऱ्या गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करीत होती अधून मधून तो थाबून कुणाला तरी काही वेचक प्रश्‍न विचारी नी पुन्हा पुढे चालू लागे हा “* १८८ पाऊलवाट प्रत्येक दाहराला स्वत दे अपे ब गिष्टच प्रात साल जसते, अस त्याच्या मनात आले स्ययाच णाटा विसाव्या ठातकाच्या ज,. विभोतक, शास्त्रीय प्रगतीचा छाप र्‍या योळरांच्या चहेरपदीवर दिसता त्या गहराचे जीवन एकदरीन अद्यावत यानिका यगान्णा द्रतळ्याच्या ठेययावर चाळत । एख ाद्या गडवटया श्रामत, चळारस रोशी तरुण मुळा आठवण होते त्याकडे पाहून तर लळउन पाटा पूववयाले पोष्ट फसून सर्पात मिळवन आता तुखसमृद्धीत राहाणाऱ्या, पण कोसल मगात. असली तरी शरीर थकत्याने आळेण्या सर्थपणाठा भारदस्तपणा म्हगन उयमामाने दिवस फाढणार्‍या वद्ध माणसा- सारख ते वाटते परिस पाहिळे तर वाटते, त्याच्या मनात विचार आला को मुळीच्या अजाणतेपणी पेसेफरी वद्भाला आर्-वडिलांती मलगी विकली नि आता ता वद्ध पति मरून सार्‍या सपत्तीची माळकोण ती झालो नमके वयात आत्यावर सयरा तसत्यात कचवणा झालेत्य़ा व म्हणून लाजलज्जा सोडन घेरथेर करणार्‍या रगेल, गुळठायी तरुणीप्रमाणे हे गात्र आहे ' आणि मक्का, बनारस, जेरुसळेमनारण्या पुरातन जहर पाटन वाटते को स्वतच्या धामिकपणाचा टेभा मिरथणाऱर्‍्या एगेठपण,न वठ गेळेत्या, नी खरखरमटे पणाने ना स्वत ला ना रंतराना सुख, अन्या वरत्त असणार्‍या जरठ, खाष्ट, दुष्ट व्यक्‍नीप्रमाणे ती आहेत ' ज्या दाहरचा स्वभाव व्यक्‍तीच्या स्वभावाशी जमतो, तेव रहाण्यात त्या व्यक्‍तीच्या सुख लागते करांची पाहित्यायर त्याला वाटले को, आपण पालन करीत असलल्या छोटया बालिकेप्रमाणेच त आहे कारण कराची शहर अगदी नवे वसलेले होते हवापाण्याला अतिशय नामी नी निरोगी, भोगालिक दृष्ट्या मोठ्या नाक्‍्याच्या जागी असत्याने भरभराटीला येऊन त्याला लोकरच फार हत्त्व प्रा'त होर्डल, ह प्रभाशकरच्या तेव्हाच लक्षात जाल अगदी नवे बदराचे राहर असल्याने त्याला जूनाटपणाचा कसा ता सपक नव्हता दाहराची वस्तो हलके हलके वाढ लागलो होती व्यापार उदीम वाढत होता नवी नवी घरे बाधली जात होती सस्था, शाळा, कॉलेजे, बाजार, सारे काही नवीनच उघडले जात होते थोडक्यात म्हणजे, कराची शहराला मोठे उज्ज्वळ भविष्य होते आणि म्हणून प्रभाशकराने कराचीलाच वास्तव्य करा- बयाचे मनात ठरविले नाही तरी आजवर तो खूप खप हिडला होता कराचीत आगमन १५९ व था “ केल्याने देशाटन ” व “ शास्त्रग्रय विलोकन ” हे चातुर्य येण्याचे दोन भाग त्यानं अगोदरच अनुसरले टोते कुठे तरी रहावयाचेच मग त्यातल्या त्यात हिदुर मानात का नको ? आणि त्यातहि निवडावयाचे तर हे नृतत आणि वाविण्ग्‌ हाहर बरे अस] त्याने विचार केला विचार ठरत्यावर ता सफल करण्याचे वेत याजावयाचे आणि ते हमखास पुरे करावयाचे यातच प्रभा- शकराची कर्तबगारी होती प्रनाणकराने प्रथम त्या छोट्या मुलीची व्यवस्था लावून दिली तिथल्या निरक्चत मिशनच्या कॉन्ब्हेन्टच्या शाळत त्या मुळोला त्याने दाखल करवून घेतढा आणि तिच्या राहण्याची व अभ्यासाची तेथे सोय झाल्याने, इतर ठपवसायाकडे लक्ष देण्यास ता मोकळा झाला प्रभाशकराने हॉटेल सोडले, आणि केमारीठा एक खोली मज्र वस्तीत त्याने राहावयास घेतली रोज सकाळी उठन तो बदरात धक्क्यावर काम करावयास जाणार्‍या मजूर ळोका- वराबर कामाला जाऊ लागला तो त्याच्या भाषेत बाले, त्याच्यासारखा राही, त्याच्यात मिसळ आणि त्याच्या वरोबराने बदरात काम करी आणि लोक- रचत 'शफर' हा सार्‍या मजूरवर्गात मज्र म्हणूनच सर्वाच्या परिचयाचा झाला. मजञर म्हणून काम केले तरी व्यक्‍तीच महृत्त्व कोठेहि झाक शकत नाही, य न्यायाने तेव तो वर चढू लागला लोकरच पुढाकार घेऊन त्याने आपत्यावरोबर काम करणाऱ्या मजुरांचे टोळके बनविले त्या टोळकयातील सार्‍या मजरान। दिवस रात्र न पाहाता परोपरीने मदत' करून त्याच्या अडि- अडचणीला पाठोजी उभ राहन, त्याने त्यावा एवढा विश्वास सपादन केला, को ठाकर मुकादमला ते जीव की प्राण मान्‌ लागले त्यानतर त्याने आपल्या टाळक्यानल्या चार विश्वासू व चलाख मजराना त्यांच्या देखरेखीखाली काम करणारी चार टोळको जमवून दिली शकर मुकादमाच्या हाताखाली काम करणारी अशी आत दभर मजर माणसे झाली होती एकदा बदरात दारूगोळा लादलेले एक जहाज आले जहाजावरून थोडा दाल्गोळा उतरवन झालेला असताना तो ठेवलेल्या भागाच्या शेजारच्या भागात धृर येऊ लागल बोटीच्या अधिकाऱ्यानी धूर येत असलेल्या भागात वाफ भरून त्यातील साध्या मालाला आग न लागावी म्हणून करावयाचा तो सर्व बदोबस्त केला, पण न जाणो त्या भागाच्या तापलेल्या लोखडी १६० पाऊलवाट भितीमुळे पलीकडचा दारूगोळा एखाद वेळेला पेटला तर मोठा स्फोट होऊन तेथील सवे माणसाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील, अशा भयाने सारे काम करणारे मजूर ती बोट सोडून निघून आले एवढेच काय, पण बोटीवरचे खलालीसुद्धा भरभरा पळून धक्क्यावर दूर जाऊन उभे राहिळे बोट समृद्रात असताना भाग लागती, तर ती वाचविणे खलाशाना भागच होते कारण बोट सोडून समुद्रावर ते जाणार तरी कुठे पण येथे तशो स्थितिहि नव्हती झाले ! बघता बघता, एकाच्या तोडून दुसऱयाला अशनी कळता कळता, या बातमीला एवढे अतिरजित व भयकर स्वरूप आले को अर्ध्या तासात त्या बोटीच्या अर्ध्या मेलात उभा राहायला कुणी चुकून कबूल होईना वाफ भरल्याने ज्वलनाला लागणारा ऑक्सिजन न मिळाल्याने आग तंग धरू शकतं नाही व वाफ भरल्यामुळे तिच्या जोराने ती साधीफटीतून बाहेर येते व बाहेरची ह्वा आत जाऊ शकत नाही, हे सवे आग विझविण्याचे अगदी योग्य उपाय होते बोटीच्या अधिकाऱ्यानी त्याचा अवलब केला, तरी शेजारच्या भागातला दारूगोळा शक्‍य तितक्‍या लोकर उतरून दूर नेणे हेहि जरूरीचे होतेच होते व तो उतरविण्याइतकी सुरक्षितता होती असे बोटीच्या कप्तानाने व थोरल्या मालिमाने कितीहि जीव तोडून सागितले तरी कोणीहि बोटीकडे फिरकण्याला कबूल होईना सगळे म्हणत, “ याना काय होत वाटेल त्या थापा मारायला काम झाल तर हातावर दोड रुपाया टाकतील आणि समजा झाला स्फोट तर जीव जाईल आमचा ' काय नडल आहे एवढ आमच सुखासुखी जीव धोक्यात घालण्याच ! ” बदरातले कोन चार पारशो स्टीव्हेडोर ( माल लादण्या-उत'रविण्याची कत्राटे घेणारे कत्राटदार ) आपल्याकडून काही मजुराना बक्षिसाची लालूच दाखवून तेथ जाण्यास उद्य्क्‍्त करण्याचा प्रयत्न करू लागले त्याच्या बक्षिसाची रक्‍कम जो जो वाढ लागलो, तसतसा त्याचा अथ धोका खरोखरीच फार आहे, असा मजूर करू लागले या वेळी शकर पुढ आला त्याने विचारले, “ काय बक्षीस देणार आहात तुम्ही तो माल उतरविण्याबददल ? त्या पार्याने म्हटले, “ तू काय मागशील ते । ” पारश्ञाला वाटले मजूर भागून किती मागणार, हजार दोन हजार मागेल पण शकर म्हणाला, “ तुझ्या धद्याची अर्धी भागिदारी । कराचीत आगमन १६१ पारशी इग्रजीमध्ये शिवी हासडून म्हणाला,“ अरे, जारे भागिदारीवाल्या । ” प्रभाशकरने अतिशय अस्खलित इग्रजीमधे त्या पारशाला म्हटल, “ माझी समजूत होती की तुम्हा कत्राटदाराना अक्कल आणि धडाडी दोन्हीहि पुष्कळ असतात पण तुझ्या बोलण्याचा नूर पाहून मला वाटू लागल आहे को तुम्हा लोकाना धडाडी तर नाहीच नाही, पण तुमच्या अकलेचहि दिवाळ वाजल आहे ! ठीक आहे माझ काय गेल ! दारूगोळा लादलेली बोट केवढ्या धडाक्यान उडते हे पाहाण्याचा मोका काही वारवार येत नाही पण त्या बोटीबरोबरच तुमच्या कत्राटाचहि दिवाळ वाजणार हे खप समजून असा ! कारण तुमचो पत सरकारात उरावयाची नाही की, बीटीच्या कपन्यात उरावयाचो नाही आणि तुमच्यावर मज्राचा विश्‍वास किती आहे, त्याचा तर मासला आपण आताच पाहिला आहे. तुम्हाला यातून एकच माणूस वाचव्‌ शकेल आणितो म्हणजे मो! ” पारशाने ओळखले को, हे काम न्यारे आहे हा साधा मजुराचा मुकादम नव्हे तो त्याला म्हणाला, “ ठीक आहे तुला भागिदारी देऊ प्रभाशकराने आपल्या तुकडीला विश्‍वासात घेऊन म्हटले, “चलारे गड्यानो ।! माझ्यावर विश्‍वास टाका, नी चला माझ्याबरोबर. त्याची तुकडी तयार होईपर्यंत त्याने त्या पारशाला म्हटले, “ मो केवळ तोडी आद्वासनावर जाणार नाही या क्षणी कागदावर लिहून यया तसे, नी त्यावर तुम्हो बाकोचे अधिकारी लोक साक्षोच्या सह्या घाला ता कागद जाकिटाच्या खिश्यात घालीन तेव्हा मी पुढे जाईन आणि समजा स्फोट झाला आणि मी मेलो तर माझ्याबरोबर तुमच्या कराराचा कागदहि जाईल । ” पारशी कत्राटदाराने तसे लिहून दिले एवढच नव्हे तर बदरावरच्या सर- कारी मुख्य अधिकार्‍याने आणि बोटीच्या कप्तानाने त्या कुरारावर गर्दो- गर्दीने साक्षी घातल्या तसे न करून गत्यंतर नव्हते तो कागद घडी करून जाकिटात ठेवीत प्रभाशकर हसला आ'ण आपली तुकडी घेऊन त्याने दारू- गोळा उतरविण्यास सुरुवात' केली काहीहि अपघात न होता, काम फत्ते झाले सारा दारूगोळा सुरक्षित काढून, दूर पोचविला गेला आणि धोका नाहीसा झाल्यावर बोटीची आग व्विझविण्याचे काम जास्त जोरात करता आल्याने ती आगहि विझली. १६२ पाऊलवाट सगळयांना हायसे आळे परभाजकरच्या कतववारीने तो पारशी एवढा बट॒ह स्वप झाळा फो कळऱ्या फरारातुन सुटण्याचा 4 ल्किचतति प्रयन न करता, आपण टोऊन' त्याने प्रभाणकरला वकिळाकडे नेऊन, काथवद्याबरहेक्रम करारमदाराचा कागद नोट तऱ्हेने करावेला जा प्रभायकर थोल्या म हेन्या- पूर्वी मजर म्हणन फाम कस लागला होता, तो आता कराचो बदरातत्या कत्राटदालाचा निम्मा भागिदार झाला होता ' प्रकरण : १२-कांही जुने त्ररणानुबंध जगात बत्तेक असे आढळते को जो जो एखादी गोष्ट जास्त जास्त उच्च प्रतीची वतत जाते, त्या त्या मानान तिच्यात नाजुकपणा येऊ लागतो हापु- सचा आवा उच! कळूमी असता, पण त्या झाडामव रायत्रळ आव्याच्या झाडा< मवळ, चिवट तंगउपणा नसता एसगाद्या फुलाची जात मोठी नामी आणि दुमिळ असले, पण ती उतकी नाजुक असते की त्यांचे राप मोठ्या कष्टाने कडक ऊन, थडी, वारा यापासून रक्षिलल्य़ा पृप्पकुजात लावावे लागत त्याउलट रानफल वासला नी रगाला कमी असले तरा उघड्या माळराना- वर हवापाण्याच्या कटाक्याला न जमानता तंग धरून राहते माणसाच हि तवेच आहे , माणूस जितका जास्त सुसस्कृत आणि सुवारळलेला, तितकी त्याच्या अगातली प्रातकारक्षमता आणि जाफ कमो होतो म्हणूनच उतिहासात वार- वार सुधारणेच्या णिखरावर पोचलेली राष्ट्र त्याच्या मानाने रानटी वाटणाऱ्या जमातीच्या अक्रुमणावाली नामशेष होऊन गेत्याची उदाहरणे आढळतात पण सुसस्क्रतपणा अनी आणताना आधल्या अगचा कडवेपणा जर माणसाना राखता आला तर खरोखर सान्याहून पिवळे होईल प्रभाशकराने आपल्या मध्ये कष्टपूर्वक बद्धथाच सुसस्कृतपणा आणि कडवेपणा या दोन्ही सद्गुणाचा मोठा सुदर समन्वय केला होता याला एक प्रकारे सिद्धीच म्हणावयाची, नाही तर काय ? “ मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठिण वज्रास भेदू एंसे ' ते असच नाही का? सुसस्कृत माणूस मेणाहनहि मऊ असतो, कारण काही जुने क्रणानुबध १६२ इतराच्या हितासाठी त्याठा स्वत्व विसरून गम खाण्याची सवय असते पण ध्येयाचा व| तत्त्वाचा प्रश्‍न उदभवता तेव्हा सारे जग पुढे आले तरी बेगुमान- पणे आपला सत्यायह सोडणार ताही, पोटचा गोळा आडवा आला तरी कापून काहीन, अज्ञी कञ्वी वृत्ति असल्यावाचन चालत नाही जेथे या दोन्ही विरोधा गुणाचा उतम सयाग होतो तेथे माहात्म्य सहजच सभवते प्रभाशकराने.वर्षा दोडवर्पात धफ्कथावरील जहाजाच्या मालाची चढ- उतार करण्याच्या कवाटात एवढा जम बसविला होता की त्याचा भागिदार आ तो याच्या खेरीज बाका सवे कत्राटवाल्याना या धद्यातून चबगवाळे आटयावे लागल होते यांचे कारण असे को प्रभाशकराने त्याची फारशी वाच्यवान करता मज्राचा एक सघ स्थापन केला आणि आपल्या भागदारी- पैकी वरीचशो रक्‍कम त्या संवाच्य़ा जोयासतेकडे आणि मजुराच्या अडो- अउचगीत' त्याना हुकमी मदत मिळण्याच्या एझा योजनेकडे लावून दिली त्याने या सज गोष्टी टतक्पा गाजावाजा न करता केलेल्या होत्या की हा कत्राट- दार उतका निस्वार्थी असेल, गुळखावेगळया तर्‍हेने आपला फायदा इ तॅक्‍या मोठ्या प्रमाणाने तो परत मज्राच्याच हिताकडे परत' खर्ची टाकीत असल, ही गोष्टच फारशा लोकाना कळली नाही परतु मजरमडळीच्यातील जी कोणी पुढारी वजनदार माणऐे होती, त्याना मात्र हो गाष्ट पक्की ठाऊक असल्याने प्रभाशवर त्याना देयम'णस वाटू लागला आणि त्यातहि फारसे नवल नाही कारण त्या वेळी ह्दुस्थानातल्या मजूरवर्गाचे सघटन फारसे सुच झाळेळे नव्हते त्याच्या प्रश्‍नाचा कफियत जोराने पुढ आलेली नव्हती अला काळात स्वर भाडवलदाराप्रमाणे मज्राच्या कष्टाच्या कमाईतून झालेला अवाढव्य नफा केवळ स्वत॑गिळकृत न करवा तो जर परत त्या कष्ट करणार्‍या मजुराच्या प्रीत्यथं खर्च करणारा असामान्य मागूस निघाला तर॑, मजूरवर्गाला त्याच्याबद्दल केवढी आदरबुद्धि वाटेल ? पण प्रभाशकरच्या भागिदाराला मात्र प्रभाशकरप्रमाणे पैसे द्यावे लागत नसत त्याचा सर्वे नफा तो भागिदार केवळ स्वत घेई त्यामुळे त्यालाहि तिकडे वाट को प्रभाशकर हा आपल्याच जातीचा दिसतो मात्र त्याची हशारी' निःसशय फारच आहे सुदेवाने तो भागिदार घेतल्यापासून धद्याला अशी बरकत॑आली आहे कौ याच्या अगोदरच या.माणसाची नी आपली, १९ पाऊलवाट ना- -- २.7: थ्री मग गाठ पडली नाही, याबद्दल त्याला फार खतं वाटे पेस्ततजोचा प्रभाशकरावर एवढा लोभ आता जडला होता, आणि त्याबद्दल त्याला एवढा विश्‍वास उत्पन्न झाला होता की, पेस्तनजीचे पान प्रभाशकरावाचून हालत नसे. म्हणून जेव्हा प्रभाशकरते पेस्ततजीला सागितले की आपण एक पडाव विकत घेतल्या आहे, त्या वेळी पेस्ततजी त्याला म्हणाला की, “अरे शकरत हा नवा उद्योग सुरू केलास त॑र मला त्याच्यात भागिदार म्हणून का नाही घेतलस ? प्रभाशकर म्हणाला, “ पेस्तनजी, या नव्या धद्यात मी माझी या ध्रद्यातील कमाई घालत आहे बुडलो वाचलो त्या धद्यात तर मी एकटा । पण तुला या नसत्या जोखमीत कश्याला घालावयाच ? म्हणून नाही विचारल ” पेस्ततजी म्हणाला, “ प्रभाशकर मी ॥बझिनेस करता करता बुढ्ढा झालो चागला असामी पाहिला म्हणजे मी त्याला तेव्हाच हेरतो तुझ्या हातोला यश आहे, तेव्हा तुझी जर हरकत नसली तर तुझ्याबरोबर माझंहि भाडवल त्यात घालायची माझी तयारी आहे आहे का तुला कबल? ” आणि त्यामुळेच पेस्तनजीने घातलेल्या व त्याच्या स्वत च्या भाडवलावर, असे मिळून प्रभाशकराने पाच पडाव विकत घेतले होते त्याच्या पडावाची दुसरी सफर झाल्यावर त्याने पडावाच्या मोठ्या नाखद्याला हशोब विचारला तेव्हा असे आढळून आले होते कौ किफायत फारशी न होता, पडावाच्या डागडुजीखाली त्याने खर्चच जास्त दाखविला होता पेस्तनजी ते पाहून इतका सर्द झाला को आपले भाडवल परत सोडवून घ्यावे की काय अशा विचारात तो होता पण शकर म्हणाला, “ तुला हव तर मी तुझ भाडवल परत देऊन टाकोन, पण तस करू नको. या धद्यात पुष्कळ किफायत आहे तो नीट चालविला पाहिजेमात्र । ” “ ते कस करावयाचा तुझा विचार आहे?" “ पाहाशीलच आता तू । ” प्रभाशकराने पाची पडावाच्या नाखुद्याना पुढे बोलावून आणून सागितले होते की, “ हे पाची पडाव निरनिराळे न पाठवता एकाच वेळी मी पाठवणार आहे तुम्हा पाचापैक्की जो जास्त वाकबगार ठरेल त्याला मी एका पडावाच्य काही जुने कणानुबध १६५ ी शर्ध्हो नफ्यातील एक त तिथाश भाग देणार आहे दहा दिवसात सफरीवर निघा- यची तयारी करा मोठ्या नाखुद्याच्या पडावावर मी स्वत येणार आहे ! त्या सफरीवर मोठा पडाव खुद्द प्रभाशकरने आपणच स्वत हाकारला पडावाचा मालक स्वत॑ इतका कुशल दर्यावर्दी आहे याची प्रत्यक्ष खात्री पटल्यावर सर्व पडावाचे नाखुदे इतके मऊ आले की बोलता सोय नाही. त्याना कळून च॒कळे की आपली मात्रा प्रभागकरपुढे चालणे शक्‍य नाही पडाव चालवण्यात नी सफर करण्यात. अशी कोणतीच गोष्ट नाही कौ जिच्यामध्ये प्रभाशकराला स्वतःला गम्य नाही स्वत च्या देखरेखीखाली केलेल्या या सफरीच्या शेवटी प्रत्येक पडावामागे एवढा नफा झाला कौ तो पाहून पेस्तनजीने प्रभाशकराला शाबासकी देत उद्गार काढले की, “अरे बाबा, त्‌ तर झाकल माणिक आहेस ! ” हिशोब खोटा दाखवलेल्या नाखद्याला प्रभाशकरने रजा दिली होती आणि त्यातल्या त्यात जास्त अतुभविक पण विश्‍वासू वाटलेल्या एका तरुण, नाखुद्याला त्याने पाची पडावाच्या काफिल्यावर मोठा नाखुदा म्हणून नेमले. वेचक, कतेत्ववान व इमानी माणसे शोधून हाताञी धरण्याचे प्रभाशकरा- चे कसबे काही औरच होते त्यामुळे त्याने एकच नव्हे .तर अनेक धदे हातात घेतले प्रत्येक धद्यात जातीने लक्ष घालावयाचे, त्या त्या धद्याची घडी' सुरळीत बसवून द्यावयाची, व तो विश्वासू मदतनिसाच्या हाती सोपवून आपण केवळ देखरेख ठेवून अग काढून घ्यावयाचे, अशी प्रभाशकराने पद्धत सुरू केली त्याचा परिणाम असा झाला की सात आठ निरनिराळे धदे प्रभाशकर करू लागला त्या सर्वाची सूत्र स्वत च्या हाती त्याने ठेवली होती पण कुठल्याहि धद्यात तो स्वत ला पूर्ण गुरफटून घेत नसे त्यामुळे त्याला स्वतःला हवी तेवढी मोकळीक असे तो म्हणे, “ धद्याच बस्तान अस बसविल पाहिजे की सर्वे गाड एखाद्या घड्याळाप्रमाण बिनबोभाट सुरळीत चालल पाहिजे मोठ्या घड्याळाला आपण आठवड्यातून एकदा किल्ली देतो, मग आठवडाभर त्याला हात लावावा लागत नाही तशी धद्याची चक्र आपोआप फिरत राहिली पाहिजेत, तर त्याला म्हणाथच सुव्यवस्था! ' कराचीमधधे मोठमोठय़ा जुन्या ब्यापाऱ्याचा एक सघ होता व्यापार्‍यापेकी १६६ पाऊलवाट खबडीबडी धेडे त्यात असत काही वर्षातच प्रभाशकरला या व्यापारी सघात॑ सभासद होता आले या '' व्यापारी महाजल सघ ” सस्थेचे सनासदत्व मिळणे म्हणजे मान्यता मिळाल्याची खूण मानीत व्यापारी सघातली वहुतेक मडळी कित्येक वष व्यापारधदा करीत असल्याने स्वत ला मरव्बी मानीत बहतेक सभासद चागले वयस्क होते सुरुवातीला त्याना प्रभाशकरासारख्या तरुण माणसाला पाहून वाटे को आपल्या मानाने या पोरसवदा तरुणाला व्यापार- धद्यात काय समजत पण हलके हलके ज्याला त्याला कळून येऊ लागले को वय नी अक्कल याचे नेहेमीचे त्रेरा शिक प्रभाशकराच्या बाबतीत लागू पड- णारे नाही कारण प्रभाशकराने अनेकविध धद्यामवे जापले बस्तान बसविले असल्यामळे या ना त्या रीतीन प्रत्येक व्यापाऱ्याशी त्याचा नेहेमी सबध येऊ लागला खरा व्यापारी असा काही लोकाच्या सागीवागोवरून कवी आपली मते बनवीत नाही अतिशय धोरणीपणा नी धूर्तेता हे तर त्याचे भाडवल तेव्हा ज्या वेळी प्रत्यक्ष अनुभवाती त्या प्रत्यकाची पक्की खात्री झाली, प्रभा- शकराच्या पक्‍्केपणाबहदल, त्याच वेळी त्या सर्वानी त्याला मान्यता दिलो एकदा त्यापैकी सट्रे करणारा एक सटोदिया सवे व्यापार्‍्यादेखत प्रभा- शकरला म्हणाला होता को, “ अहो तुमच ठोक आहे कुठलाहि धोका पत्करायला नको तुम्हाला थोडा थोउा नफा मिळवत वर्षानुवर्ष बसायच त्यात जीव नाही धद्याचा राजा म्हणज सट्टा । सट्टा न करील ता व्यापारी कसला हो ? ” प्रभाशकरने म्हटले होते, “ मी तर उभा जन्मसद्टाच करीत आलो आहे । माझ सर्वस्व पणाला लावून गमावायचो माझो तयारी असते आणि त्यामधे सर्वस्व गेळ तरी त्याबद्दल माझ्या मनाला यत्किचितःहे खत वाटणार नाही । ” “मग तुम्ही तर कधी सद॒यात पडत नाही ” “कारण मला सपत्तीची हाव नाही वाटत तुमच्यासारखी ! ” “ मग व्यापारधद' कशासाठी करता ? ” ““ त्या प्रश्‍नाच उत्तर तुम्हाला सागत बसण्याची मळा गरज दिसत नाही! ” सभाषण 'तापत आहे असे दिसल्याने जो तो पुढे सरकून जास्त लक्ष देऊन ऐक लागला त्यामुळे तर सटोदियाला जास्तच ईर्षा चढलो ता उद्गारला, “ तुम्डी उत्तर सागितल नाहीत, तर आम्ही आमच्या मनात काय समजायच काही जुने कणानुबध १६७ ते समज आणि ते अस की तुम्ही डरला ! जाऊद्या सगळ्यानाच काही सट्टा खेळायची धडाडी असत नाही । पण प्रामाणिकपणाने ते कबूल करा को! '* सगळे व्यापारी सटा दियाने जिकली, अशा बद्धीने हसळे खरे म्हणजे प्रभागकर इतका मनाचा टणक होता को केवळ कुणी हसले कु त्सितेपणाने, एवढ्यावर त्याला काही हि वाटले नसते त्याने त्याकडे अजि- बात दुलक्ष केळे असते पण या वेळी क्रा कोण जाणे, त्याने दुलंक्ष केले नाही त्याच डोळे विस्फारित ज्ञाले त्याने ओठ दाबन धरून क्षणभर विचार केला मग ता म्हणाला, “ प्रामाणिकपणाबहल तुम्ही बाळळात वाटन "माझ्या बोलण्याची प्रचीति दाखविण्याची माझी तयारा आहे, या सर्व व्यायारीमड- ळीच्या साक्षीने, पण तुम्ट्री एवढ सटोंदिये, तुमची आहेका? सटोदिया उत्तरादाखळ खदखदा हसला *“ अर्थातच ' “बघा बर । मागून त्यातून शब्दाचे इलेप काढ लागाल, चप्टत बोलत होतो अशी पड घ्याल, इतर पळवाटा शञाधाल |” “छु, हो, तशी आम्हाला सवय नसते तुमच्यासारखी ! ' * ठोक आहे मग मी तुम्हाला आव्हान करता को तुमचो सव मालमत्ता तुम्ही, व माझो मालमत्ता मी सट्टा खळत्याप्रमाण पणाला लाडे या या व्यापारी मत्ळीपकी आपण दोघे म्हण्‌ त्या एकाला, एक नाण वर फंकून आली सुको करू द्यात त्यात जा हरेल त्यान आथळी सव मालमत्ता दुसर्‍याच्या वाली करावो काँथदेशीर त-हेन बक्षिसपत्र करून, आणि ह शटर सोडन जाव ! ग्रेताचाच हा प्रकार याहून आणखो सटा. जारत फाय? सर्वस्व घाळवायच, वा तुमव सरवेस्व मिळवायच ! आहे डा तुमचो तयारी आत मात्र वाकोच्या ढ्पापाऱ्याना वाटू लागले, हा प्रकार टॉक नाही आणि ते त्या दोघाना परावन करण्याच्या भरीस पड ळागळे पण सटो दियाळा प्रभाशकर म्हणाला, ' खणाल माग घ्या आता, पण धडाडो- ज्रामाणिकपणा यावहळ तुमचे शब्द पत घेते अस कवळ करा तो सटादिया शब्द परत घ्यायला तयार नव्हता, हवटी लो या जगाराळा तयार झाला त्या दोघानी सवांच्या देखत एका र्‍्यापाऱ्याला नाणे वर फेकायला सागितले, तसे करण्यापूर्वी प्रभाशकर म्हणाला, “ पाहा नीट १६८ पाऊलवाट विचार केला आहेत ना ? तुम्हाला माझी माफी मागून माघार घ्यायची असली तर अजून माझी हरकत नाही ! ” पण ताहि हट्टाला पेटला होता तो म्हणाला, “पाहा बर राजेश्री माझ्याजवळ मग दयामाया मिळायची नाहो । सर्वस्व हरलात तर राहत घरसुद्धा माझ्या हवाली कराव लागेल । ” दोटजीचे डोळे त्याच्या मनात दयामाया नाही, याची जणू काही साक्षच देत होते त्याच्या बुबळावरच्या लाल शिराचे जाळे एवढे दाट होते की त्यामुळे त्याच्या दृष्टीला भयानकता आली होती तिरस्काराने प्रभाशकर नसता हसला शेवटी त्या दोघानी निवडलेल्या एका व्यापाऱ्याने रुपाया बाहेर काढून आपल्या हगेरीग्रन कॅपमधे गदगदा हल- वला आणि समोरच्या टेबलावर ती टोपी एकदम पालथी घातली त्यावर उजवा हात धरून त्याने विचारले, “ तुम्हापेकी रुपायाची वरची बाजू कोण सागणार ?” प्रमाशकर म्हणाला, “ ञेटजी म्हणतील त्याप्रमाण करू त्याना हठ तर त्याना सागू द्यात अथवा त्य!चो इच्छा असली तर मी सागेन ” शेटजी प्रभाशकराला म्हणाले, “ होऊन जाऊ द्यात तुमच्याच तोडून ?” “ ठोक आहे ” प्रभाशकर म्हणाला त्याने क्षणभर एकाग्र नजरेने त्या पालथ्या टोपीकडे निरखून पाहिले, आणि तो म्हणाला, ' राजाचा छाप वर आहे बघणाऱ्या साऱ्या व्यापाऱयाना या अजब तऱहेने होणाऱ्या सट्टयाची मोठी मोज वाटत होती. टोपी घालून नाण्याची आता कुठली बाजू दिसणार, व हट्टाला पेटलेल्या या दोन जुगारी माणसापैकी कोण जिकणार नी कोण भिकेला लागणार याचे भयकर कुतूहल वाट॒ लागले होते माना ताणन सर्वे- जण पाहात होते कदाचित्‌ शेटजीचो सहो सपून गेलेली असावी, किवा प्रभाशकराचे नशिब फार उच्चीवर आलेले होते, म्हणून असेल, पण प्रभाशकराचा बोल खर ठरला ! उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात. तसेच झाले धडाडी- ने सदरा खेळण्याची भाषा बोलणारा शेटजी हा विचित्र जुगार ह्रल्यावर अगदी अनपेक्षितपणाने थरथर कापू लागला त्याचा खालचा जबडा सेल होऊन खालो लोबू लागला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची अवकळा पसरली. कांही जुने क्णानुबंध १६९ ४६८५८५ //८/ > ळर का व ह आणि मोठ्या कष्टाने इतर लोकानी त्याला सावरत सावरत त्याच्या गाडीत नेऊन बसविले । मजूरवस्तीतंली आपली खोली जरी त्याने ठेवली होती, तरी * रणछोड लाईन्स ' मधे व्यापारीमडळीच्या वस्तीमधे त्याने एक घर घेतले होते. तेथे प्रभाशकर आता राहात असे त्या दिवशी सध्याकाळी सारे काम आटपून प्रभा- शकर जो घरी पोचतो तो त्याचा नोकर म्हणाला, “ आपली वाट पाहात एक वृद्ध बाई बसल्या आहेत. ” त्याने आत जाऊन पाहिले तो वाधेक्‍्याने अगदी वाकलेली, आणखी त्यात तोडावरचा पदर पुढे लोबत असल्याने चेहरा जवळ जवळ न दिसणारी अशी वृद्ध स्त्री उभी होती ती म्हणाली, “ प्रभा- शकरशेटजी आले का? मला त्याच्याशी बोलायच आहे ” प्रभाशकर म्हणाला, “ माताजी, मीच प्रभाशकर काय हव आहे आपल्याला ? ” “ शेटजी, तुम्हा लोकाना असले जुगार खेळून काय फायदा होतो हे मला तर कळत नाही तुम्ही आमच्या हेटजीच्या बरोबर जुगार खेळून त्याच सवेस्व हिरावून घेतल आहे अस मला कळल आहे आमच्या शेटजीची माल- मत्ता त्यानी राखली वा गमावली तरी मला त्याबद्दल चकोर शब्द काढाव- यचा नाही पण मी तुमच्याजवळ केवळ भिक्षा मागावयास आले आहे सारें गमावल्याच्या धक्क्याने आमच्या शेटजीना अर्धान्ग वायूचा झटका येऊन घरी आल्यापासून त्यानी हातरूण घेतले आहे मी जन्मभर परक्‍्याच्या दमडीलाहि लिवले नाही नी आता शेवटच्या थोड'चा दिवसातहि मी माझ सत्व सोडणार नाही ! आता तुमच्या झालेल्या घरी हेटजीना राहू द्या, अशी भिक्षा मला तुमच्याजवळ मागायची आहे. त्याच्या पश्‍चात, कारण यातून ते वाचतील असे वाटत॑ नाही, मी तुमचे घर सोडून काशीयात्रेला तत्क्षणी चालती होईन ” प्रभाशकरचा मनात काही शका आली आणि त्याने एकदम विचारले, “ माताजी, तुम्ही शेटजीच्या कोण? ” “मी त्याची धर्मपत्नी ” ती वृद्ध स्त्री कापऱया आवाजात म्हणाली. “ म्हणले तू निपुणाबेन तर | ” प्रभाशकर एकदम ओरडून म्हणाला. आणि त्याने पुढे होऊन निपुणाबेनचे पाय धरले निपुणाबेनला अधत्व आले होते. तिने आपला हात आपल्या पायाजवळ आलेल्या प्रभाशकराच्या डोक्या- पा. वा. ११ १७० पाऊेलंवाट क्त र्ध्ट अ व्र “९ “५ टब *२- २. थर *२-१/१ “५८ र “* “४१८१९ ४५.५ “धू 7४८४५ “५ श्र “४ ५7 ४८० वरून आणि चेहऱ्यावरून फिरविला. आधळ्या माणसाच्या डोळ्याची गेलेली दृष्टि त्याच्या तळहातात येते त्या स्पर्शाने तिला आपल्या मानलेल्या मलाची ओळख पटली. ती म्हणाली, “ किरण, बाळा । त्‌ मला म्हातारीला पुन्हा भेटशील अस मला वाटल नव्हत ! कित्ती वर्ष झाली, त घर सोडन गेल्याला । तुला डोळेभरून पाहायची फार इच्छा होती, पण देवान माझी दृष्टी नेली. त्यामुळ आता मला तू दिसायचा नाहीस पण माझी दृष्टि गेल्याच मला वाईट वाटत' नाही, दृष्टि असती त॑र आयुष्यातल्या निरनिराळ्या गोष्टी' पाहून माझ्या जिवाला वाईट वाटल असत म्हणून ईश्‍वरान दयाबुद्धीन माझ्या डोळ्यावर आपला हांत ठेवला, अस मी समजते बाळा, तुझच का नाव आता प्रभाशंकर ? ” “होय मा, तुला सोडून गेल्यापासून मी जी अनेक नाव धारण केली, त्या- पैकी हे एक नाव पण ती सारी इतर जगाकरता-तुला मी पूर्वीचा किरणच आहे. ” प्रभाशकरने तिला हातानी धरून बेठकीवर नेऊन बसविल्यावर ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, “ काय देवाघरचा न्याय आहे पाह्य त्‌ आमचा मानलेला मुलगा. आमच्या सार्‍या मालमत्तेचा वारस तू पण मी सारख सागत अस- ताना शेटजीनी तुला द्यायच जे नाकारल आणि ज्यानी तुला घरातून हाकून दिल, त्यानीच स्वत इतक्या वर्षानी तुझ्याशी सट्टा खेळून त्यात' हरून, शेवटी तुझ्या ते स्वाधीन केल । किती विचित्र आहे दैवाचा हा सारा खेळ! पण किरण, तू केव्हापासून सट्टा खेळू लागलास ?” “ छे, छे! मा, तुझ्या आशीर्वादान सार जग फिरून आलो मी पण कुठल्याच लाछनास्पद मोहाच्या मी आजवर बळी पडलो नाही गुलाब- शेटानी माझ्यावर भित्रेपणाचा आणि अप्रामाणिकपणाचा आरोप केला, त्यामुळ मला दुसर गत्यरतर उरल नाही पण मा, आता तू मनात यत्किचि- त॑हि आदेशा येऊ देऊ नको जे सार गुलाबशेटच आहे, ते जरी मी जिकल, त॑री सारच्या सार परत तुझ्या चरणी वाहात आहे एवढंच नव्हे तर जेमी मिळविल असेल तेहि सवे तुझच आहे. आता तुझ सत्व जाण्याचा यंत्किचितहि प्रश्‍त उद्‌भवत नाही ! तुझ्या स्वत च्या घरी तू मानान आणि मालकोन राहा. एषढच काय, पण मी स्वत' येऊन गुलाबशेटला, त्याची मालमत्ता त्याना कांही जुने क्वणानुबंध १७ “४४४४ ४४४४ ४४४७५४५ ४४९” ४ ४/४/४९/ ५५९५११” ९» ४/४/९” ५४४४५ ४५/९. ४ ४४४/४/४/१./१ ९/९/१४५”९. २८९० *“* “९. /१५९/९ -““ ८४५५ *./९ “५ ५५.६ २“ “१ ६.५. “६-५ “१ -/१ ५ “८/५/६-/%>-८७ परत दिली आहे अस सागण्यान जर त्याच्या त॑ब्बेतोीला काही उतार पडण शक्‍य असल तर तेहि आनदाने मी करीन. ” “ शेटजीनी तुला ओळखल नाही का, किरण ?” “ नाही, मा । पण मी त्याना ओळखल आणि त्यामुळच इतक्या अनेक वर्षांनी त्याच्या स्वभावात यत्किंचित (हे अतर न पडल्याच पाहून मी इरेला पडलो. आगि खर विचारशील त॑र, मी ज्या स्थितीत घर सोडून गेलो, त्या दुर्धर स्थितीत तू त्या घरी राहिल्यावर इतके दिवस जिवत राहशील, अशी मला मुळीच आशा नव्हती म्हणूनच गलाबशेटना तिथ पाहिल्यावर मो त्याना तर केव्हा ओळख दिली नाहीच, परतु तुझी चौकशी करण्याच्याहि भरीस पडलो नाही ” “ किरण बाळ, मी तुला मोठ केल्याचे तू खरोखरीच चागले पाग फेडले आहेस मी जसा देवाला मागितला तसाच सद्गुणी मुलगा तुझ्या रूपान मला देवान दिला आहे पण बाळा, आता तुझ्याजवळ शेवटच आणखी एक मागण मागते. तू येऊन दोटजीना काय सागशील ते साग, पण एवढी बरीक गोष्ट कर की, त्यानी देशोधडी लावलेला किरण तो तूच याची मात्र जाणीव त्याना देऊ नकोस' कारण त्या धक्क्यान त्याचा जीव जास्तच बेचेन होईल. पण मी तुझ्याजवळ मागते ते हे नव्हे मी मागते ते अस की, त्यानी तुझे जे काही अपराध केळे असतील वा तुला अन्याय केला असेल, ते सवं उदार मनान विसरून मनापासून त्याना क्षमा कर कारण सूडाची भावना तुझ्या मनात राहिली असली तर त्याच्या जिवाला काही शातता मिळणार नाही. मी त्याची धर्मपत्नी पापपुण्याच आमच खात आमच्या दोघाच्या नावाच आहे मी केलेल्या तुझ्यावरच्या ममतेसाठी त्यानी तुझे केलेले अपराध तू विसर नी त्याना अत करणपूर्वक क्षमा कर ते तस वागतात याच खर कारण म्हणजे आपण काय करत आहो यांची त्याना खरी ओळख पटली नाही, असच मान ” “मा, तुझी आज्ञा मला शिरसावद्य आहे. त्यामध्ये मला मागण्यासारखं काय आहे ? कारण जरी तू ' गुलाबशेटला क्षमा कर ' म्हणून सांगण्यास इथ नसंतीस, तरीसुद्धा मी गुलाबशहेटला आपणहून क्षमा करून त्यानी मला केलेला अन्याय विसरून गेलो असतो जर सूडाची भावना माणसान हृदयात १७२९ पाऊलवाट १९-४८ ४५५४८४५४४६ ४५१५ “४-% ८५४८५ ट्ध २: “२. “८ २.० च पय र “२ /५ -२५५६८ ५.९ ८८५६ “५८” “ “* ४-५ २. /४/५ “४५५/५/१/५/४/५८४४४ ४४/४४/४४१५ ४५४ ८४५५१५४१५७ वागवून आपल्याला लोकानी केलेल्या लहानमोठ्या अन्यायाची' परतफेड करावयाच ठरवल, तर त्याला उभा जन्म पुरा पडणार नाही आणि पूर्वी झालेल्या अन्यायाची भरपाई करेपर्यंत बोलून चालून अपूर्ण स्वभावाच्या माण- सानी भरलेल्या या जगात तुम्हाला नवे अन्याय होणार नाहीत, याची तरी काय शाश्‍वती ? आपल्याला अन्याय घडू नदेण्याची खबरदारी घेण, हे माण- साच कतेव्य आहे, झालेला अन्याय दूर करून घेण, हा त्याचा धर्म आहे पण निष्फळ सूडाची भावना मनात॑ धरून ठेवण्यात ना कतंव्य ना धर्म त्या भाव- नेन माणसाचा आत्मा करपून वठून मात्र जातो म्हणून सूडाच्या हीन भाव- नेला माझ्या मनात मी केव्हाच थारा दिलेला नाही माझ्यापुढ या अल्प जीवनात करण्यासारख्या गोष्टी इतक्या दिसतात को सूड आणि इतर क्षृद्र गोष्टीकड मला ढुकूनहि बघावयास वेळ नाही । ” प्रभाशकराने गुलाबशेटला जरी त्याची मालमत्ता परत' दिली आहे असें सागितले, तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही गुलाबशेटच्या चेहर्‍याचे स्तायु लले पडल्याने त्याला लिहिता येत नव्हते त्याच्या मनात काही सागावयाचे असले तरी सृष्टीने जगाशी सबध ठेवण्याची त्याची शक्‍तीच पार हिरावून घेतली होती आणखी काही दिवसातच त्याला मरण आले. गुलाबशेटने मृत्यूपत्र केले नव्हते त्याच्यासारख्या स्वभावाच्या माणसाला एवढा हव्यास असतो को त्याना कधी काही पुरेसे होतेच नाही आणखी आणखी ! अशी त्याना सारखी हाव सुटलेली असते. त्याना स्वत' लाच पुरे होत नाही, तर मग अशी माणसे उचलून इतराना काय देणार? उभा जन्म मिळवण्याकडेच खर्ची पडतो त्याचा-बिचार्‍्याच्या ध्यानात येत नाही की हुव्यासाने जरी एवढे सपादन केले तरी या पृथ्वीवरच्या गोष्टी मृत्यूचा उबरठा ओलाडून पलीकडे जाताना परलोकातका कुणी घेऊन जाऊ शकतो? वाचा असेपर्यंत गुलाबशेटने तिचा उपयोग हव्यासाकडे केला आणि शेवटी कालाचा गळफास त्याच्याभोवती इतक्या आकस्मिकपणे पडून आवळला गेला की निरवानिरव करण्याची इच्छा त्याच्या मनात असती तरीसुद्धा तिला वाव उरला नाही । गुलाबशऐेटला औरस सततीहि नव्हती की इतर कुणी प्रेमाचे नव्हते. हयांच्या पश्‍चात त्याची भलीमोठी इस्टेट त्याची धमंपत्नी निपुणाबेन हिला प्रथितयश १७३ मिळाली. गुलाबशेट नी निपुणाबेन या उत्तर दक्षिण ध्र्वाइतक्या विरोधी स्वभावाच्या माणसानी उभा जन्म बरोबर कसा काढला हे आश्‍चपे तर खरेच जिचा हव्यास गुलाबशेटला जन्मभर सुटला नाही, ती त्याची प्रचड संपत्ति आणि मालमत्ता त्याच्या पश्‍चात निपुणाबेनने एका क्षणात प्रभा- शकरला देऊन टाकली आणि उर्वरित आयुष्य पुण्यक्षेत्री घालविग्यासाठी दोन वस्त्रानिशी ती काशीक्षेत्री निघन गेली निपुणाबेनसारख्या निष्ठावान, एकमार्गी, दृढनिश्चयी आणि आजन्म व्रतस्थ राहणाऱ्या थोड्या माणसाची पुण्याई थोर, म्हणून मळा वाटते, धर्म म्हटली जाणारी सस्था आणि काशीसारखी क्षेत्रे टिकू शकतात नाहीतर धर्माच्या नावाखाली या क्षेत्रातून चालणाऱ्या अनाचाराच्या अतीवतेने तो पृथ्वीवरून केव्हाच नामशेष झाली असती. प्रकरण : १३-प्रथितयश कालगतीचा प्रवाह चालू होता. प्रभाशकर कराचीत आल्याला बारा वर्षे लोटली होती त्या तपात' देशस्थितीत एवढे स्थित्यतर पडले होते की ते कुणाच्या स्वप्नीहि पूर्वी आले नसेल देशाच्या राजकोय स्वातत्र्याचा झगडा जोराने रगत होता, सारी जुनी घडी बदलून गेली होती अशा बदलणाऱ्या परिस्थितीत समाजाला नेहमी नेता हवा असतो पण खरा पुढारी होणे ही गोष्ट सोपी नव्हे ते सतीचे वाण आहे पुढारी जर सवे तऱ्हेने आपल्या अनु- यायाच्या स्वाधीन असला त'र त्याला सवग लोकप्रियता मिळणे शक्‍य आहे पण लोकहिताच्या गोष्टी कोणत्या याचे निर्भयपणाने आणि निस्पृहपणाने मार्गदर्शन करणे त्याला अनेकदा जमत नाही कारण लोकमतापुढे पड खावी लागते लोकाच्या पसतोला येईल तेच बोलावे, त्याना मानवेल तेवढंच उघड करावे, अश्याने जरी पुढारीपण टिकून राहिले तरी त्याच्या सदसद्विवेक बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी त्याला जनमनाला सागता येत नाहीत आणि * हित मनो- १७८४ पाऊलवाट ती “४ को शथ्ट“थ्ा भ्श हारि च दुलंभ वच ' या न्यायाने सगळाच गोष्टी लोकाच्या हिताच्या कशा अस्‌ शकतील ? प्रभाशकराने कराचीला आल्यापासूनच्या कालावधीत एवढी प्रचड सपत्ति मिळविली होती की सरकार वा जनता या दोन्हीच्या होणार्‍या रागलोभा- च्या पलिकडे त्याने आपले स्थान स्थिर केळे होते कराचीत आता असा कोणताच मोठा व्यवसाय धदा उरला नव्हता की ज्याच्यात प्रभाशकराचा मोठा भाग नव्हता गव्हाचा व्यापार असो की कापसाचा, मोटारी यत्रे याची आयात असो वा हिंदुस्थानात होणाऱ्या ह्रतऱ्हेच्या कच्च्या मालाची निर्यात असो, त्या सर्व बाबतीत प्रभाशकराचा मोठा हिस्सा असे एकोणीसशे सालाच्या सुमारास कराचीच्या आजूबाजूला जमीन एवढी मोकळी पडलेली होतो, की नवीन स्थायिक होणाऱ्या माणसाने आपल्याला चाहील तेवढया जागेभोवती कुपण घालावे, म्हणजे ती जागा त्याची होत असे त्या वेळी कराचीत स्थायिक झालेल्या लोकाकडून प्रभाशकराने कराची शहरातली हवी तेवढी जमीन अतिस्वस्त भावात खरेदी करून टाकलेली होती त्याखेरीज कराची भोवतालच्या अनेक दिवाळखोर जमीनदाराच्याकडून त्याने शेकडो एकर जमीन घेऊन ठेवलेली होती त्यामुळे कराची शहर कुठल्याहि दिशेने वाढू लागले तरी ती सव जमीन प्रभाशकराच्या मालकोची होती खुद्द कराची शहरात प्रभाशकराने नवी नवी घरे व चाळी बाधून घेतल्या होत्या ही घरे व चाळी बाधणारे इजिनियर व मजूर हे सवे त्याचे स्वत चेच असत ही घरे बाधून झाल्यावर खालच्या जमिनीच्या तुकड्यासकट ती तो विकून टाकी अथवा अनेक घरे तो भाड्याने देई कराची बदरातल्या बोटीवर मालाची चढउतार करण्याच्या कामातील बहुतेक मोठा हिस्सा त्याच्याकडे होता एवढेंच नव्हे तर त्याने घेतलेल्या पडावाचा किनारपट्टीवरील मालच्या वाहतुकीचा धदा मोठ्या उजिता- वस्थेला आला होता. प्रभाशकरच्या मालकीचे तीनशे पडाव आता हिंदुस्थान- च्या पश्‍चिम किनाऱ्यावर, इराणच्या आखातात' आणि एडनपर्यंत सफरी करीत असत. त्याने एक छोटी आगबोट कपनीहि चालवलेली' होती, तिच्या सहा आगबोटी होत्या त्याचा व्यापार मुख्यत. ताबड्या समुद्रात एडनपासून सुएझ व पोटेसय्यदपर्यंत चालत असे, प्रथितयश १७५ डी १५१४४ 7 शी शक क प. ग्लेश्ड्‌ टाईल्स करण्याचा त्याचा कराचीत मोठा कारखाना हाता कराचीच्या समुद्रकिनाऱ्यावर घेतलेल्या मिठागरात' मीठ तयार करूनते तो कराचीहून कलकत्त्यास व हिदुस्थानातल्या इतर ठिकाणी पाठवीत असे कराचीच्या आजुबाजूच्या किनार्‍्यालगतच्या समुद्रात मासे इतके विपुल असत', की मासे पकडन, सुकवून, ते कराचीहून निरनिराळया बाजारपेठात विक्रीस पाठविण्याचा मोठा धदा चाल असे त्यातहि प्रभाशकराचा भाग असे. त्याखरीज एक फार मोठी, आयुष्याचा व इतर विमा उतरणारी कपनी, त्याने काढली होती. ती पण मोठ्या जोरात फोफावली होती. इतक्या अनेकविध धद्याची सूत्रे हातात ठेवल्यामुळे आता खरोखर अशी स्थिति आली होती की, कराचीतला कुठलाहि शहरवासीय, आपला प्रभा- शकराशी कुठल्या हि नात्याने सबध येत नाही, असे म्हणू शकला नसता याना त्या रीतीने प्रत्येक व्यक्‍तीच्या देन दिन जीवनाशी प्रभाशकराचा त्याच्या अनेक उद्योगधद्याभूुळे दाट सबध येई जर प्रभाशकर केवळ श्रोमत असता तर लोकाना त्याच्या अस्तित्वाची एवढी जाणीव झाली नसती. पण आता कराची शहराच्या सार्वजनिक जीवनात एकहि गोष्ट प्रभाशकरच्या उपस्थिती- शिवाय होऊ शकत॑ नव्हती खासगी सस्थाच्या नियामक मडळावर त्याच्या- मुळे मिळणार्‍या मान्यतेसाठी, लोक त्याला आग्रहाने बोलवीत, तर सावेजनिक सस्थात॑ त्याच्या सहकार्यावाचून पान हलणे शक्‍य नाही, अशी स्थिती अस- ल्याने, त्याला निवडून घेत शिक्षणसस्था असो वा रुग्णालय असो, त्या सर्वांमध्ये प्रभाशकराला निर्णायक मत॑ असे पण या सर्वापेक्षाहि जास्त महत्त्वाची प्रभावो गोष्ट म्हणजे प्रभाशकरचे व्यक्तिमत्व । त्याच्या तोडावर एवढे दैवी तेज असे, आणि त्याच्या मित- भाषणात एवढा जोर आणि जादूगिरी असे की त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आकर्षणात सापडला नाही, असा माणूसच नव्हता कुठल्याहि तर्‍हेच्या जुनाट धार्मिक वा सामाजिक, वा राजकीय म्तमतात'राच्या भिती त्याच्या आणि लोकाच्या स्नेहामधे आडव्याउभ्या राहू शकत नसत त्याचे भाषण मृदु, आजंवी असूनहि इतके सडेतोड, मुहेसूद, आणि सत्य व व्यवहार यावर आधारलेले असे की ऐकणारावर त्याची छाप दृढ बसत असे तो लोकाच्या मनाची पकड तेव्हाच घेई किबहुना त्याच्या सान्षिध्यात असे एक उत्साही १७६ पाऊलवाट *५५% ५५४५ ९५१ ४१ ८१५४. शश “ “* “२ ८१ ५१५०५ /५८९५४१/५ ४५४५१ ५५-०५” ९-€--0नशटी आणि आनद शातिमय वातावरण सदैव असे की तो आपल्याजवळ हवा हवा असं सर्वाना वाटे आपल्याला प्रभाशकर का आवडतो याचे खरे स्पष्टीकरण जरी कोणाला सागता आले नाही, अथवा अनेकाना आपल्याला तो किती आक्डतो याची पुरी जाणीवहि झालेली नसली तरी, सवे त्याला अतिशय चाहात' लहान असो वा थोर असो, रक असो वा राव असो, सर्वाना मनोमन खात्री वाटे की कुठल्याहि आणीबाणीच्या परिस्थितीत ज्याच्याकडे मदतीसाठी धाव घ्यावी अशी व्यक्ति म्हणजे प्रभाशकर पण असे असले तरी कुणीहि त्याच्याशी फाजील सलगी हि करू शकत नसे. कुणीहि योग्य अतर सोडून त्याच्याशी लगट केली, असे होत नसे त्यामुळे त्याचा कधीहि अनादर होत नसे जरी तो कनवाळू आहे असे वाटले व हाकेला हमखास ओ देईल अशी खात्री असली तरी कुणीहि त्याच्या चागुलपणाचा गेरफायदा घेण्यास धजावत नसे त्याच्या, कुणावरहि आता अवलबून नसलेल्या स्वतत्र आणि भक्कम आर्थिक परिस्थितीमुळे तो लोकमताचा अनुनय करण्याच्या वा सरकार- मान्यता मिळविण्याच्या मुळीच फंदात पडत नसे सर्व बाबतीत आपले मत तो साकल्याने विचार करून, दूर दृष्टीने ठरवी आणि कुणाला रुचेल वा रुचणार नाही यांची एवढीहि कदर न बाळगता, निभिडपणाते ते पुढे माडो. माणूस नुसताच तोडापुरता गोड बोलणारा असल्याने त्याचा इतराच्याशी विरोध आला नाही तरी हलके हलके अनुभवाने सर्वांना कळून चुकते को हा माणूस तोडदेखले बोलणारा आहे त्याउलट प्रामाणिक माणसान सागित- लेली अप्रिय गोष्ट जरी त्या वेळी मनाला लागली तरी कालातराने त्याच्या प्रामाणिकपणाची खात्री पटल्यावर लोकाचा त्याच्याबहल आदर हिगुणित॑ होतो. लौकरच वर सागितलेल्या अनेक गुणसमुच्चयामुळे प्रभाशकरला कराची- च्या कॉर्पोरेशनचे मेयरपद मिळाले कराची शहरातील अनेक सुधारणा त्याने मेयरपदावर असताना इतक्या जोराने पुढे दामटल्या की त्यांची कारकोर्द मोठी गाजली इडियन मर्चंट चेबरचे अध्यक्षपद त्याच्याकडे आले आणि कराची पोटंट्स्द- च्या नियामक मडळावर तो सभासद म्हणून निवडला गेला. प्रथितयश १७७ २५८८ ४५५८-८५ राचा ४८ ४ ९४५ “५४५४५५५०४० “४ * १५४८२ २५ २५९५५/८४/४५८/ ५४» १८५ २/०८५/* २८५५५५५४०८” “४८८ “* “५ *“ “> प्रभाशकर ही व्यक्ति कराचीला कमिशनरानी पुष्कळदा ऐकलो होती. परतु त्याचा त्याशी परिचय फारसा झालेला नव्ह्ता इतर धनवान लोक पदव्या मिळविण्यासाठी गव्ह्नमेन्ट हाऊसच्या सारख्या वाऱ्या करीत. पण प्रभाशकर चुकूनहि त्या भानगडीत पडत नाही, याचे कमिशनरला मोठें नवल वाटे एकदा कमिशनरानी प्रभाशकराला मोठ्या कुतूहलाने आपल्याकडे जेवाव- यास बोलाविले होते प्रभाशकर पाश्चिमात्य तर्‍हेचा वेष नेहमी करत नाही, हे माहिती असूनहि कमिशनराच्या खाजगी कारभाऱ्याने प्रभाशकराना भेटून त्यानी गव्हनमेन्ट हाऊसवर जेवावयास येताना डिनर ड्रेस घालून येण्याचा शिष्टाचार पाळावा, असे सागण्याचे धाडस केले कमिशनराच्याकडे जेवावयास इतरहि लोक आलेठे होते जेवणाची वेळ होत आली, तरी प्रभाशकर अजून कसा आला नाही अशी विवचना करीत असताना, प्रभाशकरच्याकडून त्याचा खासगी सेक्रेटरी, फार सुदर तऱहेने पारदर्शक कागदात गुडाळून, वर सुदर फिता बाधलेले एक मोठे पुडके घेऊन गव्हनमेन्ट हाऊसवर आला आणि त्याने त्यासोबत आणलेले एक पाकीट कमिशनरसाहेबान! दिले. “ प्रभाशकर आजारी आहे वाटत, ” असे तोडाने म्हणत कमिशन रसाहेबानी चिठ्ठीवरून नजर टाकली आणि त्याचा एकदम भडका उडाला कारण चिठ्ठीत म्हटले होते, “ आपल्या सेक्रेटरीच्या समक्ष भटून केलेल्या सूचने- वरून आपल्याला प्रभाशकर या व्यक्तीपेक्षा त्याच्या डिनर डरेसचे जास्त कुतूहल आहे, अशी समज झाल्याने व मी डिनर ड्रेस आता वापरीत नसल्याने शिष्टाचाराचा भग होऊ नये म्हणून स्वत॑ जेवणास येऊ शकत नाही, याबदल दिलगीर आहे. मात्र आपले आमत्रण ज्या माझ्या ड्रेससूटला आहे, अशी कल्पना मला दिली गेली तो पत्रासोबत पाठवीत आहे. -- प्रभाशकर दुसरे दिवशी सकाळी कमिशरनसाहेबानी प्रभाशकराना ऑफिसात बोला- वणे धाडले. आजपर्यंतच्या त्याच्या आयुष्यात' इतके अपमानकारक त्याच्याशी कुणी वागल्याचे त्यांच्या आठवणीत नव्हते. प्रभाशकर ऑफिसात आल्या- १७८ पाऊलवाट न्य 7४/५/६ “५ २-८“ बही ८१ ३७८५ ४.८५ ब्शीः 4५. ४६£- “८१४ टब ५ ४ ४४४१४१ ११ यी ४ कनल न्य कटक ननक बरोबर कमिशनरसाहेबानी उसळून म्हटले, “ तुमची कालची वागणूक अति- शय अपमानकारक होती, अस तुम्हाला वाटत नाही का? “ नाही आपल्या अपमानकारक आमत्रणापुढ माझी वागणूक काहीच नाही- ” प्रभाशकर उद्गारला. “ तुम्ही कुणापुढ बोलत आहात याची तुम्हाला आठवण आहे ना? ” “ हो, सिधच्या कमिशनराशी बहुतेक, पण खर्‍या इंग्लिश सभ्य गृहस्थाशी की नाही, त्याची मात्र मला खात्री नाही. “ तुम्ही आपल्या सपत्तीच्या तोऱ्यात आहात ? ” “ होय, जितके तुम्ही अधिकाराच्या आहात, तितकेच जवळजवळ “ तुमच्या या वागण्याचा परिणाम काय होईल, याची तुम्हाला कल्पना आहे का? ” “ नाही मला कल्पना नाही. पण मी तुम्हाला अस आश्‍वासन आता देतो की ती कल्पना तुम्ही मला जरूर आणून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तें किती अशक्‍य आहे, याची बरोबर कल्पना तुम्हाला येईल ” योगायोग असा की याच सुमाराला लॉरेन्स ऑफ अरेबिया कराचीत द्ग रोडला रॉयल एअरफोसंमध्ये साधा एअरमन म्हणून आला होता महायुद्धा- तील त्याच्या मोठ्या कामगिरीबद्दल बादशहानी त्याला ' कमाडर ऑफ धी ऑडर ऑफ धी बाथ”व “डी एस्‌ ओ ” या बहुमानाच्या पदव्या देऊ केल्या असताना, लोरेन्सने त्या दोन्हीचा स्वीकार करण्याचे नाकारले होते एवढेच नव्हे तर खुद्द विन्स्टन चचिल हे ब्रिटिश केबिनेटमध्ये असल्याने त्यानी लॉरेन्सला त्याला चाहील ते कुठलेहि मोठे अधिकारपद देऊ केल होते. परतु तोहि बोलून चालून पडला प्रभाशकरच्या जातीचा । त्याने रॉयल एअरफोर्स- मधल्या कमिशन्ड ऑफिसरचीसुद्धा नव्हे, तर साध्या विमानाच्या मेकॅनिकचे काम करणाऱ्या शिपायाची जागा स्वत.साठी मागून घेतली होती' अचानक- पणे लॉरेन्सची आणि प्रभाशकरची' रस्त्यावर गाठ पडली होती दोघानाहि एकमेकाच्या भेटीने आनद त॑र झालाच, पण आपला परिचय पुन. वाढ- विण्याची सधि मिळाली याच सुमारास लॉर्ड अलेन्बी हे कराचीला आले होते. अर्थात्‌ त्याचा मुक्काम गव्हनेमेन्ट हाऊसवरच होत! त्यानी लॉरेन्सला भेट- ए्यास बोलावले असताना, त्याचेकडून जॉन मेसन हा येथे प्रभाशकर म्हणून प्रथितयश १७९ मुबईचे गव्हनेर हेहि कराचीस आले होते त्याच्या गप्पात लॉड अलेन्बी यानी लॉरेन्स व प्रभाशकर याच्याबहदलची हकीगत गव्हर्नरसाहेबास ऐकविली त्यामुळे त्या दोघाना हि भेटण्याची त्याना एवढी इच्छा झाली, की दोघानाहित्या बड्या खान्यास आमत्रणे करण्याबद्दल कमिशनरसाहेबास सागण्यात आले. कमिशनरसाहेबांनी जेव्हा प्रभाशकराला बोलावण्यात अथे नाही असें सुचवून पाहिले, तेव्हा गव्हर्न रसाहेबानी त्याचे कारण विचारले, व कमिशन- रानी पूर्वीच्या जेवणाचा प्रकार सागितला गव्हनर म्हणाले होते, “ तुम्हाला प्रभाशकरच्या पूर्वतिहासाची ओळख नसल्यान तुमची वागणूक त्याबरोबर अश्या तर्‍हेची झालेली दिसते तो माणूस असामान्य आहे त्याच्यासारख्या कतंब- गार पुरुषाशी जर आमच्या सरकारच्या जबाबदार अधिकाऱ्यानी ' डिनर ड्रेस वापरीत्त नाही ' अश्या क्षुल्लक व पुरातन झालेल्या समजुतीवरून भाडणे काढली तर आमच्या राजनीतीस दिवाळ वाजळ अस समजायला हरकत नाही! मी जर तुमच्या जागी असलो तर त्याला खासगी तर्‍हेने भेटन, झाले- ल्या गेरसमजाबहृल दिलगिरी प्रदशित करून, त्याशी हस्तादोलन करून, त्याची मेत्री सपादन करण्याची कोशीस करीन त्याच्यासारख्या माणसाना दुखवून सरकारच कधीच भागणार नाही ।! ” कमिशनरसाहेब राजकारणात अगदीच अनाभिज्ञ नव्हते. आपल्या सरकार- ची इभ्मत ठेवण्याच्या नेहेमीच्या कोष्टकात ही गोष्ट बसली नाही, एवढंच नव्हे तर गव्हनंरसाहेबाच्या, ' सुज्ञास जास्त सागणे नलगे ' अश्या आशयाच्या कानउघाडणीत वारा कुठल्या बाजूने वाहात आहे हे त्याच्या तेव्हाच ध्यानात आले. त्यानी आपली पगडो शहाणपणाने चटकन्‌ फिरविली प्रभाशकर याच्या ऑफिसात कमिशनरसाहेब सहज आले त्यानी पूर्वीच्या गेरसमजाबद्दल दिलगिरी प्रदशित केली-अगदी इग्लिशमन्सारखी-आणि गव्हनरसाहेबाच्या बड्या खान्यास प्रभाशकराना त्यानी आमत्रण केले. आमत्रण-पत्रिका मागून येईलच. ते म्हणःले, “ डिनर डस लागणार असेल?” प्रभाशकरानी मिस्किलपणाने विचारले “ छु, छे काय वापराव ते तुमच्या खुषीवर आहे! डिनर ड्रेस नाहीतरी या देशच्या हवेला जरा गरमच असतो ! ” ते हसून जात' जात म्हणाले, १८० पाऊलवाट *८४४५/ र २५५४८४४४५५ “४०४४१ ४४४५४४ ४४४ ४४४४ २८४ ४४” / ८५८ ६८ /५/५/५/५/१/०-८ ७०८२. ७ <- 2४८४८८५८५६ /६/५/४/५५४४%/% “४४५४४४४४४४ ४४४” "४४१५ ४५४४१४४" सरकारमात्यता मिळण्यास अथवा लोकमान्यता मिळण्यास आरभ कसा झाला यावर बरेचसे अवलबून असते इंग्लिश माणसाच्या मनाची ठेवण अशी असते की, जर सुरुवातीसच त्याची व तुमची चकमक उडाली, नी त्यात तुम्ही तुत्यबल, अथवा काकण- भर त्यापेक्षा वरचढच ठरलात, तर तो त्यानतर तुमच्याशी मोठ्या मित्र- भावाने व आदराने वागू लागतो त्याच्या मैत्रीमधील चागली बाजू मगच आपल्या अनुभवास येते कमिशनरसाहेबाशी प्रथमच दोन हात झाल्याने, आणि त्यानतर खुद्द गव्हनरसाहेबाच्या करवी प्रभाशकराच्याबहदलची अनाहूत शिफारस आल्याने त्या प्रसगापासून प्रभाशकराना एकदम सरकारमान्यतेचा शिक्का सरकार- दरबारी मिळाला. कमिशनरसाहेबाचे मत बदलल्यावर बाकीच्या सर्वाचे मतं बदलायला किती वेळ? तेव्हापासून सारी सरकारी दारे प्रभाशकरापुढे ' तिळा दार उघड ' अश्ली षाद्सारखी उघड्‌ लागली आणि प्रभाशकराचे सावेजनिक कार्य व व्यापारधदा जो अगोदरच फोफावला होता त्याला जास्तच ऊत आला ! प्रभाशकराना एकदा कोणी, विचारले“ काय हो । तुम्ही इतक्या थोड्या अवधीत॑ इतके यश कसे मिळविलेत ? “ कोण म्हणाले मला यश मिळाले आहे म्हणून ? ” “वा ! मग तुम्हाला एवढी सपत्ति मिळाली आहे ती का उगीच | यश म्हणजे आणखी दुसर काय ?” ” तो उद्गारला “ केवळ रुपयाचीच सख्या माझ्या नावे वाढली कशी, एवढाच जर तुमचा प्रश्‍न असला तर त्याच उत्तर फार सोप आहे ” “तेकस? ” '“ हिंदुस्थानची लोकसख्या बघता बघता चाळीस कोटि, व त्याचप्रमाणं चीनची लोकसख्या साठ कोटि जशी होते, तसच हे आहे! ” “ म्हणजे मला नाही समजल. ” “ हुवापाणी उत्तम, खायला बेताच, अशा अनुकूल परिस्थितीमधे दोन माणसाची दहा, दहाची शभर, शभराची हजार, अशी नाही का माणस व्राढत ? तशीच बरोबर स्थिति रुपयाची आहे. ते एकदा गुणाकार करीत प्रथितयश १८१ ४५५४४ “५४४५ “५४१” “५” “५-६. २५८५६ *>.५/४४”/४५/५-/%/५/१ “४५/५ ८४८५ ९८९ ०2५८५०७५८५. *./५/-/५/६ “६/५८/ ५/५ ८५-६५ “५/१* “५४५ ८४४४४१४४१५ “४६ “शी ** वाढू लागले की त्याला काही अतच नाही. आणि मग पुढं तर अशी परि- स्थिति येते की तुम्हाला काही करावच लागत नाही पैसे आपल्याआपण वाढत जातात ! ” “ मग तुम्ही केलत ते काय ? ” “ पहिल्या थोड्या रुपयांना गुणाकार करण सोप जाव, एवढी अनुकूल परिस्थिति तेवढी मी निर्माण केली. ” प्रभाशकरानी वर म्हटल्याप्रमाणे, खरोखरच आता त्याना पैसे मिळवि- ण्याचा कामाकडे मुळीच पाहाण्याचे कारण नाही, अशी स्थिति येऊन ठेपली होती त्यानी चालू करून दिलेल्या अनेकविध धद्याच्या द्वारा संपत्तीचा ओघ त्याच्याकडे अप्रतिहत वाहात येत होता आणि पेश्याच्या मागोमाग येणाऱ्या मानमान्यता, प्रतिष्ठा आणि मनकामनासिद्धि, या सवव गोष्टी त्याच्यापुढे हात जोडून दासान्‌दासाप्रमाणे उभ्या राहिल्या होत्या पण प्रभाशकराची यश मिळविण्याची धडपड अजून सपली नव्हती कारण केवळ सपत्ति व तंदनुष गिक गोष्टी म्हणजे यद, असे त्याना कधीच वाटलेले व्हते ! खरे यश म्हणावयाचे त्याला की ज्या मानसिक परिस्थितीमध्ये माणसाला चिर शाति आणि अनिर्व्याज आनद याचा लाभ होतो. आणि तीच मानसिक स्थिति कोणती हे ते अजून शोधत होते. आपल्या सपत्तीचा ओघ जनहिताकडे लावून सवे परीनी आपल्या मनुष्य बाधवाचा उद्धार कसा होईल याकडे अलिकडे कित्येक वर्ष त्यानी लक्ष पुरविले होते जर केवळ पैशानी दलितोद्वार होणे ही गोष्ट शक्‍य असती तर ऐहिक सपदेच्या लयल्टीत लोळ- णाऱ्या उत्तर अमेरिकेसारख्या देशात दलितवर्ग उरावयासच नको होता. पण त्याना त॑र नक्की ठाऊक होते को विसाव्या शतकातील सुधारणेच्या शिखरा- वर असणाऱया. देशातसुद्धा, मागासलेल्या देशाप्रमाणेच सवं गोष्टी जशाच्या तशा आढळून येत होत्या. केवळ राष्ट्राची गरिबी वा श्रीमती एवढ्यावर ते दोष अवलबून नव्हते एवढेच काय, त्यानी असेहि पाहिले होते की आपण ज्याला सुशिक्षण म्हणतो तेवढ'घाने सुद्धा वास्तविक व्यक्‍तीच्यामध्ये फेरबदल होत नव्हता. आणि त्यामुळे राष्ट्राचे काय अथवा ज्या व्यक्‍तीमिळून राष्ट्र बनते त्या व्यक्‍तीचे काय, खरे कल्याण केवळ गरिबी अथवा श्रीमती, केवळ अशिक्षितपणा अथवा सुशिक्षितपणा, एवढ्याच गोष्टीमध्ये सामावत नाही. १८२ पोऊलंधीटं 1 गोष्टीच्याहि पलिकडे कशात तरी व्यक्तीचे चिरकल्याण आणि राष्ट्राचेहि चिरकल्याण आहे, अशी त्याना खात्री वाटू लागली होती. म्हणून जरी प्रभाशकर राजकौय लढ्याला धनसपत्तीचे सर्वेतोपरी सहाय्य करीत होते, आणि राजकारणाच्या अग्रभागी असणार्‍या अनेक महापुरुषाच्या चळवळीला सक्रीय पाठिबा देत होते, तरी केवळ परदास्यातून देश सुटल्या- मुळे सध्या देशापुढे असलेल्या अनेक प्रश्‍नाची समाधानकारक उत्तरे सापड- तील, अशी त्याना खात्री वाटत नव्हती म्हणून केवळ चालू राजकारणात प्रभाशकराचे मन रमत नव्हते, तर भविष्यकाळात कोणती परिस्थिति निर्माण केल्याने राष्ट्राचे आणि व्यक्तीचे खरे चिरकल्याण होऊ शकेल, व तशी परिस्थिति निर्माण करण्याचे खरे मार्ग कोणते, हे ते शोधीत होते या कल्पनने त्याच्या मनाची एवढी पकड घेतली होती की अलिकडे बाकी बहुतेक सर्व दिनक्रमातून शक्‍य तेवढे आपले अग काढून घेऊन ते एकातात मनन आणि चिंतन करीत' बसत गेल्या काही वर्षात त्याचा जून्या क्लिफटनवरचा प्रासादतुल्य बगला पुरा होऊन जरी ते त्यात राहु लागले होते, तरी त्या बगल्याला त्यानी दिलेल्या “आभास ” या नावात त्याची जगाकडे पाहाण्याची दृष्टि प्रतीत होत होती मलीरला, कराची शहरापासून दहा मेल दूर, त्यानी एक खूप मोठी विस्तृत जमीन खरेदी केली होती तिथल्या एकातात, ते मनात आले की कराचीहून उठून जाऊन राहात त्याच्या या अज्ञातवासाबद्दद कराचीमधे अर्थात निर- निराळे लोकप्रबाद उठलेले होते. पण नसेल तेथे गौप्य निर्माण करण्यात रिकामटेकड्या लोकाचा नेहमी हातखडा असतो, नाही ? प्रकरण : १४-सरग्धरेचं प्रेम प्रभाश्षंकरांचे चरित्र माहिती शोधून काढून लिहिण्याचे जे काम मी स्वतः होऊन शिरावर घेतले होते ते आता बहुतेक पुरे झाले होते. नुसत्या कालानूक्रमाने गोष्टी सगतवार लावण्यात फारसा अर्थ नाही हे माझ्या ध्यानात आले होते. कारण क्रमवार त्याच्या आयुष्यातील घटना सागण्याने सरग्धरेचें प्रेम १८९ १००५८५” ४७ २५ “४-१. ४५ ९१ ६ ३.४.”१//१//४ ४-7 “१-६ “४८९४-४४ "-”१ ४७५५” ९” “४.४४ ४. “५ ४-४ ह */-“* /५ “६ %४- “१"* *४-४५५ ४५ */४/५ “ /* “५६” /६/४./५/४-/ ५.» ९ /५८/ /५.”५५-/%७क कालक्रम साधेल, पण त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्‍्ति- विकास, तिला गौणपणा आला असता तशाने म्हगून प्रभाशकराच्या मनो- रचनेशी जितके मला मनाने एकरूप होता येणे शक्य होते तितके होऊन, त्याच्या आयुष्यातील मनोविकासाला जे योग्य ते प्राधान्य देऊन मी ही 'चरित्रकथा एवढी लिहून काढली आता जमशेदाच्याकडे जाऊन त्याना माझे हस्तलिखित दाखवावे, मग त्यानी कबूल केल्याप्रमाणे त्याना प्रभाशकराच्याबद्दल काय माहिती आहे ती विचारायला मी मोकळा होईन असा माझा बेत पण मग एकदम माझ्या ध्यानात आले की एका त्याच्या निकट प रिचया- तल्या व्यक्‍तीला मी परिपूर्ण माहिती विचारली नाही. इतर लोकाच्या कडून केलेल्या चौकशात मला एवढे कळले होते की स्रग्धरा लहान असतानाच तिची आई वारली-टॉर्पेडो लागून फुटलेल्या बोटीत जखमी होऊन-आणि कराचीला पाय ठेवतानाच तिच्या लालनपालनाची जबाबदारी स्वत वर घऊन प्रभाशकर आले होते कसल्या दारुण प्रसगात सापडून ती पोरकी झाली व प्रभाशकरानी तिची जबाबदारी कशी स्वीकारली हे मी' पूर्वीच सविस्तर सागितले. प्रभाशकराचे चरित्र शोधून काढण्यानेसुद्धा जर माझ्या मनावर त्याच्या चारित्र्याचा ठसा उमटल्याशिवाय राहात नाही, तर मग प्रभाशकर कराची- ला आल्यापासून ते जाईपर्यंत ल्याच्या निकट परिचयात प्रत्यक्ष राहिलेल्या या स्रग्धरेवर प्रमाशकराच्या व्यक्तिमत्वाचा केवढा पगडा बसलेला असेल ग्रहणामधे चद्राच्या चेहेऱ्यावर पडलेल्या पृथ्वीच्या सावलीवरून जर पृथ्वीचा आकार गोल आहे हे आपल्याला दिसते, तर प्रभाशकराच्या छायेत लहाना- ची मोठी झालेल्या स्रग्धरेच्या स्वभावावरून प्रभाशकराच्या स्वभावाची परीक्षा जास्त, नोट झाल्याशिवाय कशी राहील ? मी आभास बगल्यात स्रग्धरेची गाठ घेण्यास गेलो तेव्हा मला कळले की “ स्रग्धराबाई मलीरला राहतात. '' मी भैय्याला विचारले, ''मग या भाभास बगल्यात कोण राहते? ” “* शिरीषभाई इथ राहतात, ” भेय्याने उत्तर दिले. आणि हातातल्या खुरप्याने एका झाडाभोवतीच्या आळ्यात खुरपत त्याने आपण होऊन पुढे सागितले की, “ थोरल्या साहेबानी हा बगला भाणि मलीरचा बगला स्रग्धरा- १८४ पॉऊलवाट »>५/ “६ /* >> 2४८५५/५/५६८ /४८/५/०८ ऱ्श शस्र १1: > > 7१५६ श्र क आ ४८१ 2०० ताई आणि शिरीषभाई या दोघाना दिला होता पण शिरीषभाईंना शहरात काम असते म्हणून हा सारा बगला त्याना देऊन स्रग्धराताई मलीरच्या बग- ल्यात' राहायला गेल्या आहेत. चागल्या धन्याच्या जुन्या नोकराच्यात धन्याच्या कनवाळूपणामुळे एक प्रकारची लाघवी मृदुता येते आल्यागेल्याशी त्याची बोलण्याची पद्धत गोडीची असते तो माळी उठला आणि म्हणाला, “ जा ना आत॑'. शिरीष- साहेब नुकतेच घरी आले आहेत. भेटा ना त्याना ” मी माळ्यामागोमाग गेलो आणि शिरीषभाई बाहेर व्हराड्यात उभे होते त्याना नमस्कार करून माझे काम सागितले ते एकून ते म्हणाले, “ माझ्या- पेक्षा खग्धराताईना या बाबतीत जास्ती सागता येईल मला माहिती अस- लेल्या गोष्टी' माझ्यापेक्षा त्याना जास्त सागता येतील त्यानाच तुम्ही भेटा. मी मलीरला जाऊन स्रग्धराबाईची गाठ घेतली' त्या वेळी काही बोलण्या- पूर्वी मी दोन गोष्टीनी फार चकित झालो पहिली गोष्ट म्हणजे त्याचा एखाद्या सन्यासिनीसारखा पाढरा शुभ्र साधा वेष, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे सौदर्य । माझे आरचयं तोडावर दाखवणे शिष्टाचाराचे नाही, हे माझ्या एकदम ध्यानात आले आणि मी दुसरीकडे पाहून म्हटले, “ प्रभाशकराच्या बहल आपल्याला जी काही माहिती असेल ती विचारायला मी आलो आहे ” त्यानी विचारले, “ कशासाठी ?” “ मी त्याचा फार चाहाता आहे म्हणून ” : त्याच्याबद्दलच्या माझ्या माहितीचा कुणाळा उपयोग होईल अस मला घाटत नाही. म्हणन ती न सागणच बर, अस मला वाटत.” एवढया परिश्रमाने लिहून काढलेले माझे हस्तलिखित मी वास्तविक इतर कोणाच्याहि हातात देण्यास तयार झाळो नसतो पण स्रग्धराबाईच्या च्य - कडे पाहून एवढा विश्‍वास सहज वाटू लागला होता, की मला प्रभाशकराचे 'चरित्र त्याच्या हाती देण्यास मुळीच अवघड वाटले नाही. मी त्याना म्हटले, “ हे हस्तलिखित मी आपल्याजवळ ठेवून जातो. आपण ते वाचून पाहा. आणि तें वाचून झाल्यावर जर आपल्याला प्रभाशकराच्याबद्दल असलेली माहिती मला सागावीशी वाटली त॑र ती सागा, एवढच माझ म्हणण आहे. --मी आठवड्यान हस्तलिखित नेण्यास परत येईन. ” स्रग्धरेचे प्रेम १८५ मट. 0-०. बक *२/४/१/ *४५८€२- १४ थर २.६ थ्शु *€४*४४/४-४४४ ४४४८१ ४८४७७५ ५५ ४५४४४ ४0१ ५०/४५/४१७४ मी स्वत॑. बोलतो त्यापेक्षा जास्त चागले लिहितो माझ्या मनातले विचार *॥॥ लिहून जास्त' चागले दाखवता येतात. त्यामुळे खग्धराबाईना जास्त' बोलून आपला हेतु पटविण्यापेक्षा मी लिहिलेले चरित्र वाचण्यास देऊन जास्त कार्यभाग होईल असे मला सहज वाटले होते पण माझ्या मनात सहज' आलेली कल्पना कशी शभर हिश्‍शाने बरोबर होती, याचे प्रत्यतर मला ठवड्याने आले मी ठरल्या दिवशी मलीरला पुन. गेल्यावर मला बोलण्याची सवड न देता स्रग्धराबाई म्हणाल्या, “ तुम्ही लिहिलेले हस्तलिखित वाचन माझ पूर्वीच मत बदलल आहे प्रभाशकराच्याबद्दल मला जी माहिती आहे तीपैकी बहुतेक माहिती तुमच्या चरित्रग्रथात' तुम्ही अगोदरच नमूद केली आहे. परन्तु त्याचा चरित्रग्रथ पुरा करण्यासाठी जरूर अशी जो माहिती मला ठाऊक आहे, ती या कागदावर लिहून काढलेली आहे. तोडान ती मला सागता येईल अस वाटल नाही, म्हणून मी ती लिहून काढली. तुमच्या चरित्र- ग्रथात त्या माहितीचा तुम्ही उपयोग करण्यास माझो काहीहि हरकत नाही. मी परत्त येऊन ते कागद वाचल्यावर मला फार हर्षे झाला आणि स्रग्ध राबाईती लिहिलेली माहिती मी जशीच्या तशीच माझ्या हस्तलिखितात चौदावे प्रकरण म्हणून घातली ती अशी- “मी कराचीला आले तेव्हा कराची बदरातल्या गडबडीला किती बाव- रून गेळे याची मला चागली आठवण आहे वास्तविक बदरावरच्या त्या गलबल्याने मला आमची बोट टॉपेंडो लागून फुटल्याच्या प्रसगाची जास्तच आठवण झाली त्या सवे प्रसगाचा आणि माझ्या आईच्या मृत्यूचा माझ्या बालमनावर एवढा जोराचा परिणाम झाला होता की माझी जवळ जवळ वाचाच बंद झाली होती. कराचीत' आल्यावर प्रभाशकरानी मजुराचे काम प्रथम स्वीकारले त्या वेळी मला रिरदचन मिशनच्या कॉन्व्हेन्टमध्ये दाखल करविले होते. मी तेथे आठ वर्षे राहिले. पण तेथेहि मी अगदी जरूरीपुरते तेवढेच बोलत असे. कॉन्व्हेटच्या शात वातावरणात माझ्या धक्का बसलेल्या मनाला हवी होती ती विश्राति मिळाली तेथले धार्भि आणि व्रतस्थ आयुष्याचे वळण मला फार मानवे दिवसभर अभ्यासात आणि व्यवसायात' स्वत ल गुतवून ठेवून मनाला कसे समाधान मिळते त्याची मला तेथें कल्पना आली. लहानपणची माझ्या आईच्या वियोगाची स्मृति हलके हलकें कमी पा. वा. १२ १८६ पाऊलवाट “७ ह 2४५५ /*/%* /* “५४ “५१ “४ १ “९ >. झाली. माझ्या मनाला बसलेल्या धक्क्याचा जोर ओसरला. आणि माझे मन जास्त प्रगल्भ आणि विचारशील बनले मी कॉन्व्हेन्ट सोडन ज्या वेळी घरी परत आले त्या वेळी माझ्या लक्षात पहिली गोष्ट आली ती ही की आमच्या घरचे वातावरण, आणि मी होते त्या कॉन्व्हेन्टमधील वातावरण, याच्यात फारसा फरक नव्हता. कारण प्रभाशकर याचा सर्व दिवस इतक्या उद्योगात जात असे की त्याचे व माझे सभाषण जवळ जवळ दिवसाकाठी चारपाच शब्द इतकेच होत असेल नसेल ते भल्या पहाटे उठत आणि आपले आन्हिक उरकून स्वत चूल पेटवून स्वयपाक करीत. माझे जवण काढून ठेवून, स्वत चे जेवण बरोबर बाधून घेऊन, कामाला जात त्याच्याइतका स्वावलबीपणा मी खरोखरच कधी पाहिला नव्हता बहुतेक अशी कोणती हि गोष्ट असावयाची नाही की जिच्या- साठी लोकांच्या मदती शिवाय त्याचे अडावयाचे त्याची उद्योगप्रियता पाहून माझ्यावरहि हलके हलके परिणाम झाला आणि घर चालविण्याचे काम मी एक एक माझ्या स्वत वर घेऊ लागले व्यापारधद्याच्या एवढ्या उलाढाली कराव्या लागत असूनहि त्याचे जीवन इतके व्रतस्थ असे की मला राहून राहून त्याच्या आणि इतर लोकाच्या चारित्र्यातील जमीन अस्मानाची तफा- वत चागलीच प्रत्ययास आली. त्यानी मला तोडाने, “हो गोष्ट कर अथबा ती कर, ' असे सागितले असते, तर मी आज्ञाधारकपणे तृसे केले असते परतु ते शब्दानेहि मला कधी काही करावयास सागत नसत पण प्रत्यक्ष कृतीने माझ्यापुढे इतके उत्तम उदाहरण ठेवीत की त्याच्या मानाने आपण कमी पडतो की काय, अश्ली माझ्या मनाला सारखी बोचणी लागून मी जास्तच काळजीने व मत.पर्वक सव उद्योगात पडत असे. इतके अनेक धदे ते चालवीत असून सुस्थि ति प्राप्त झाली होती तरी त्या सुस्थितीचा अर्थ ख्यालीखुशाली अथवा ऐषआराम, असा कधीच झाला नाही. कोणती गोष्ट चागली व कोणती वाईट याचा मनाशी निश्‍चय केल्यावर मनाच्या कमकुवतपणामुळे, जाऊ देत की, सगळे नाही का करीत, नाहीतरी मध्यम मार्गच चागला, कशा- लाहि ताही म्हणू नये, सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात केल्या तर हरकत नसते, अश्या कोणत्याहि सबबी पुढे न करता, योग्य गोष्टीपासून रेसभरहि विचलित न होता ते बायत सखर्धरेचे -प्रेम १८७ मला अनेकदा मनात वाटे की इतक्या असिधाराबव्रताचे पालन कणणे, हे सर्वसाधारण मनुष्यस्वभावाला तरी धरून आहे का? का अतिकडवेपणा विकृतीत' जमा होतो ? पण अनुभवाने मला कळू लागले की ही विकृति नव्हे तर ही वर्षानुवर्ष प्राप्त करून घेतलेली प्रभाशकराची सिद्धि आहे. आमच्य़ा घरी प्रभाशकरानी आणखी हि एक अनाथ विद्यार्थी आणून ठेवला. तो आला त्या वेळी तो इतका आसन्नमरण स्थितीत होता की, तो कधी चागला होऊन हिडू फिरू लागेल, असे वाटले नव्हते पण त्याला सव तऱ्हेचे उपचार करून, व त्याच्या खस्ता खाऊन त्यानी त्याला अगदी उत्तम आरोग्य प्राप्त करून दिले आमच्या घरी आता जी ही तिसरी व्यक्ति आली, तिचेच नांव शिरीष वर्षानुवर्षे आमच्या उद्योगी आयुष्यक्रमात कशी गेली, हे मला कसे ते कळलेहि नाही. आणि मी आता अल्लड बालिका राहिले नाही, याची जाणीव 'मला एके दिवशी अचानक आली जसजशी प्रभाशकराच्या सपत्तीची कौति' 'पसरत' चालली, तसतशी माणसे त्याच्या विवाहाबद्दल हेतुपूवेक चौकशी करू लागली. अशा अनेक तरुणी होत्या की, त्यानी प्रभाशकराना पकडण्यासाठी वत्याच्याभोवती आपल्या मोहाचे जाळे पसरविण्यास सुरुवात केली. कित्येक उपवर मुलीचे आईबापहि आपल्या मुलीला हे स्थळ मिळाले तर कोटकल्याण होईल, अश्या हेतूने प्रभाशकराच्याशी परिचय वाढविण्याचे प्रयत्न करू लागले होते. माझ्या मनातल्या मनात अस कोणी हि प्रभाशकराच्याशी परिचय वाढ- विण्याला सुरुवात केली की बेचेन व्राटू लागे. त्यानी असे करणेबरोबर नव्हे असे मला निक्षून वाटे पण का, याचे मात्र निदान मला कषी मनाजी स्पष्ट करता आले नाही. पण प्रभाशकर स्वतःच अशा सर्वांना एका स्पष्ट मर्यादेच्या अलिकडे येऊ 'देत तसत. असे असूनहि एक विदिष्ट तरुणी इतक्या हात धुऊन मागे लागली होती क्री त्याना जास्त जालीम उपाय योजावा लागला. एके दिवशी अचानकपणे ती हजर असताना एक तार आली. ती वाचून त्यानी एकदम कपाळाला हात लावला व अगदी खिन्न चेहरा करून ते बसले. अनेक वर्षांच्या परिचयाने त्याचें हे वागणें स्वाभाविक नाही, याबहल माझी १८८ पाऊलयाट एवढी खात्री होती कौ यात काही कपट नाटक तर नाही, असे मल वाटले अतिशय मेत्रीचे सोंग करणार्‍या त्या तरुणीने सहानुभूतिद्शंक स्वरात विचारले, “ काय झाल ? कोणी तुमच्या परिचयातील वा इष्टमित्रापैकी कुणी अत्यवस्थ आहे की काय? ” हताश चेहर्‍याने प्रभाशकर म्हणाले, “ त्याहूनहि जास्त भयकर गोष्ट झाली आहे मी काही फार मोठा सट्टा केला होता त्यात बाजू अगावर आली आणि मी साफ बुडालो आहे । ” त्यानतर थोड्या वेळाने दीघं निश्वास टाकून ते म्हणाले, “ हरकत नाही. पण माझे इतके अनेक मित्र तुमच्यासारखे आहेत की यातूनहि मार्ग दिसेल '? सट्यात प्रभाशकर बुडाले, ही गोष्ट इतक्या हा हा ग्हणता सगळीकड' पसरली को आठवडाभरात प्रभाशकराच्या सपत्तीवर एक डोळा ठेवून त्याच्याशी मैत्री वा सोयरीक करू पाहाणारे त्याचे सवे मित्र हा हा म्हणता त्याच्याजवळून दुरावले अर्थात्‌ दिवाळे जर निघालेच नव्हते तर अशी खोटी बातमी किती दिवस टिकणार ? लोकरच सगळीकडे पुन' ठाऊक झाले की प्रभाशकर सट्टयामधे बुडून त्याचे दिवाळे निघाल्याची बातमी अगदीच खोटी होती' गेल्या आठदहा दिवसात त्याच्याकडे न फिरकलेल्या लोकामधे जी काही माणसे धत होती त्यानी तेव्हाच ओळखले को कपडा झटकून ज्याप्रमाणे आपण त्यावर बसलेली माती झाडून टाकतो तद्वत्‌ सपत्तीच्या लोभाने प्रभा- शकराची मैत्री वाढवू इच्छिणाऱ्या आपमतलबी लोकाना झाडून टाकण्याचा प्रभाशकराचा हा प्रयत्न होता. आपले सत्यस्वरूप उघडकीस आले, अश्ली ज्याची मनोमन खात्री पटली त्या छोकानी पुन या भानगडीत पडण्याचा प्रयत्न केला नाही. परतु मी वर उल्लेखिलेल्या तरुणीने मात्र वेड पाघर- ण्याचा प्रयत्न केला | मला जरी' तो कधीच आवडली नाहीं तरी ती सदर नव्हती, असे मला म्हणता यावयाचे नाही कदाचित्‌ आपल्या सौदर्यावरहि तिनें जास्त भरवसा टॉकन हे धाडस केले असेल अतिशय नटून थटून ती पुनः आमच्या घंरी आलीं, आणि जण कोहीं झालेच नोही अशो आंविर्भावाने वागू लागली पण यंत्किचितृहि न हसता स्रग्धरेचें प्रेम १८९ «- क्ट यी प्रभाशकरानी तिला विचारले, “ तुम्ही गेले आठ दहा दिवस आमच्याकड फिरकण्याच्या एकदम कश्या थाबलात ? ” , “मला बर नव्हून । ” तिने सप्लेल खोटे सागितले. “ माझ दिवाळ निघाल्याच ऐकून माझी स्वत'.ची तब्येत बिघडण्याऐवजी माझे मित्र म्हणवणार्‍या पुष्कळच लोकाच्या तब्बेती मात्र फार अचानक बिघडल्या. तुमचीहि तब्येत तक्षीच बिघडलेली असावी. "' “ तुमच्या बोलण्याचा आशय मला समजत नाही-” तिने आपण दुखावले गेल्याचा बहाणा करीत म्हटले. प्रभाशकर गय न करता म्हणाले, “ याहूनहि स्पष्ट शब्दात सागायच तर तुमच लक्ष वा मंत्री प्रभाशकर या व्यक्तीशी नसून त्याच्याजवळ असणाऱ्या -सपत्तीशी आहे । ” डोळ्यात अश्रु आणून ती तरुणी म्हणालो," हीच का माझी किमत केली तुम्ही ?'' “ तुमचो किमत मी कितो केली ते तुम्हाला ऐकायच आहेच का ? दोन रुपये बारा आणे ! कारण मनुष्यदेह ज्या द्रव्याचा बनलेला आहे त्याची बाजारभावाने किमत केली तर ती सारी “ दोन रुपये बारा आणे येईल अर्थात्‌ केवळ ती द्रव्यच हवी असली तर मनुष्यदेहातून ती मिळविण्याऐवजी, माझ्या- सारख्या धदेवाईकाला, ती बाजारातून घाऊक भावान घेण जास्त परवडेल. देहाशिवाय माणसाला आणखी मनहि असत, अस म्हणतात. आणि ते असल ततर त्याची किमत मात्र पेशान होऊ शकत नाही हेहि मला ठाऊक आहे. परतु बोलून चालून तुम्हा आपमतलबी लोकाना मन आहेच कुठ? ” तेव्हापासून त्याहि निलंज्ज तरुणीने आमचे घर वजं केले या अनेक “आपमतलबी लोकाची अब्रू चवाठ्यावर आली. या गोष्टीपेक्षा मला जास्त आनद झाला तो प्रभाशकराच्या मागे त्याच्याशी विवाह कर- ण्याच्या उहेशाने लागलेल्या तरुणीचे शुक्लकाष्ट कायमचे दूर झाले, याचा । आता हलके हलके मला जागीव झाली की माझ्या स्वत' च्या मनात प्रीती- चचा उद्भव झाला आहे ! माझी आई वारल्यानतर माझ्या आनाथ पोरकेपणी प्रभाशकरानी मला साभाळून मोठे केले. मी ज्या सुस्थितीत आता होते ते सवे केवळ त्याच्यामुळे. १९० पाऊलवाट ७७७. आप. आन २-४ ४५/४५/४४४७ च्या “५. ४ *-“५८४- ४५/५७/५७४८ 7* ९५ >५/५ ८५ ४५-१८: “६ शी “£ शलक कग, एक का न क माझे शिक्षणसुद्धा उत्तम झाले केवळ त्याच्याच योजनेने या सर्वांबद्दल माझ्या मनात त्याच्याबद्दल अपरपार कृतज्ञता वाटे. इतर माणसे सदासवंदा जगाला बोल लावताना मी पाहिली होती बहतेकाचे जगाविरुद्ध गाऱ्हाणे असावयाचे स्वत च्या स्वभावातले गुणदोष त्याच्या खिसगणतीत नसतात आपल्या अपयशापेको आपला स्वतःचा वाटा कोणता व जगाचा कोणता याची विचक्षणा करताना ही माणसे सरसहा सगळा दोष जगाच्या माथी मारतात अश्या रडकथाच सदा कानी येतात असे असता प्रभाशकराची बिनतक्रारी, आनदपू्ण वृत्ति पाहिली की मला बरे वाटे कळ- कट ढगाच्या पसार्‍्यातील एखाद्या झरोक्यातून सूर्याच्या उन्हाचा एखादाच झोत' बाहेर आल्यावर जसे होते तसे मला होई नन्नाचा रडका पाढा घोकण्या- ऐवजी, आत्मविश्वासाने आज्यावादाचे आनदी सूर कुणी काढलेले मला आवडत आणि अशा सूरसागरावर प्रभाशकराचे तर प्रभृुत्वच होते त्यामुळे त्याच्या साच्निध्यात असण्यात मला मोठ्या आनंदाचा लाभ होई त्याचा आधार फार मोठा वाटेच वाटे, पण ते सान्निध्यात असले म्हणज मला तरी लख्ख ऊन पडल्यासारखे वातावरण उत्साही वाटे मनन व चितंन प्रभाशकर करीत असतच, पण योगाभ्यासाचाहि त्याना नाद लागला होता त्याविषयी ते पुष्कळ वाचीत जमशेद मेहताच्या बरोबर तासनतास ते योगसाधनावर चर्चा करीत' माझ्या कानावर ही चर्चा अने- कदा जाई ती ऐकून मला एवढे समज लागले होते की मनुष्याच्या बौद्धिक व मानसिक विकासाचे काम जर जलद व्हावयाचे असेल तर मतृष्पाच्या शरिरातील अनेक सुप्त शक्ति प्रथम जागृत करायला पाहिजेत त्या जागृत झात्यावर माणसांची आकलन शक्‍ति प्रभावी नी अमर्याद वाढते पणत्या सुप्त शक्ति जागृत करावयाच्या झाल्या तर प्रथम आपले शरीर त्या दृष्टीने त॑यार झाले पाहिजे त्यासाठी यमनियमाचे काटेकोर पालन करावयास पाहिजे, व्रतस्थ राहिले पाहिजे व काही विशिष्ट पद्धतीने शारीरिक विकासा- साठी व पूर्णारोग्यासाठी अभ्यास व व्यायाम केला पाहिजे या सर्वसाधारण माहितीपेक्षा, माझ्या मनावर जास्त ठसणारी गोष्ट म्हणजे प्रभाशकराचे आरोग्यपूर्ण, योग्साध्य सौदर्य. ते योगाभ्यास करीत, व्रतस्थ राहात यामुळे त्याचे वय किती होते हे बरोबर कुणाला सहज सागता आले स्रग्धरेचे प्रेम १९१९ २८४४१ ५८% नसते ते अगदी तरुण दिसत चेहऱ्यावरची का्ति, काळेभोर केस, सडसडीत पण पोलादी काबीसारखे शरीर, या गोष्टी पाहिल्या की आपण पचेचाळिशी उलटून गेलेल्या पृर्षाशी बोलत आहो, असे कुणाला सहसा खरे वाटले नसते. तारुण्याचा मोह साऱ्या जगाला पडतो मग मी तरी कुठे अपवाद होते ? त्यात मी स्वतच नवयोवना नव्हेते का ? माझ्या दृष्टीला तर सौदर्याचा मोह किती पडावा । प्रभाशकराच्या शरीरसोदर्याने माझे नेत्र भारून गेले होते तर त्याच्या मनाच्या अनेकविध गुणसमुच्चयाने माझे मन भारून गले होते ते माझे पालनकत म्हणून कृतज्ञता उत्पन्न झाली. उत्तम यशस्वो जीवन कसे जगावे याचे नमुनेदार उदाहरण माझ्यापुढे ठेवत्यामुळे ते माझे गुरु होते. ग्रुगिष्पभावात॑ आदरभावाना उत्पन्न झाली नी त्याच्या शरोरसोदर्याने माझ्या यौवनसुलभ मनाला अनिवार आकर्षण उत्पन्न झाले गगा, यमुना नी सरस्वती याचा त्रिवेणीसगम प्रयागक्षेत्री व्हावा, तद्वत्‌ कृतज्ञता, आदरभाव नि सोदर्यदृष्टि या भावनाचा त्रिविणीसगम माझ्या मनोभूमीत झाला. नी मग माझ्या ध्यानात आले की, होच ती दुथडी भरून वाहणारी प्रीतिंगगा । भगि- रथाच्या वशजाना त्या भागीरथीत वाहून सद्गती कशी मिळाली हे मला आता पट्‌ लागले, कारण या प्रीतिभागीरथीत मी नाहाळले तर धन्य होईन असे मला वाटत होते तो भागिरथी जरी शिवशकराच्या पासून वाहू लागली होती, तरी माझी प्रीतिंगगा प्रभाशकराच्या पासून उगम पावली होती ; ही जाणीव जव्हा मला झाली तेव्हा माझ्या वागण्यात फरक झाला असावा. घर चालविण्याच काम जरी पूर्वीपेक्षाहि जास्त कसोशीने मी आता करू लागले तरी मी जास्तच अबोल झाले अगोदरच होते अबोल, पण आता जास्तच गप्प झाले मी आपल्याच प्रीतिभावनेच्या आनदात नी आपल्याच नादात रगलेली राही प्रीति जागृत होण्यापूर्वी मत बहिर्मुख असते, कारण बाह्य जगातून मन आनद शोधते प्रात उद्‌भ्‌त झाल्यावर मन अतर्मख होते कारण प्रीतीबरोबर आनद हृदयात आपोआप येतो, मग तो शोधायला मनाने बाहेर पाहायचेच कशाला ? गारुडो तोडाने पुगी वाजवत डोलू लागला म्हणजे फणा काढून उभा राहिलेला नाग तादलुब्ध होऊन गारुड्यावर नजर खिळवून तो हालेल तसा १९२ पाऊलवाट हलतो, गारुडी वळेल तसा वळतो मीहि तशीच प्रभाशकराबद्दलच्या प्रीती- ने लुब्ध होऊन, त्याच्यावर दृष्टि खिळवून वागू लागले माझ्या जगातल्या अस्तित्वाचे एकमेव कारण म्हणजे प्रभाशकर अशी माझी वृत्ति झाली. त्याच्याखेरीज बाकीच्या जगात मला काहीहि लभ्याश नव्हता, बाकीचे जग मला अथंशन्य झाले. प्रभाशकर आपल्या उद्योगात सदेव निमग्त असत॑ ते घरी असले तरी कधीच आम्ही सर्वं गप्पा मारीत बसलो आहो असे होत नसे. माझ्या स्वभावात झालेल्या तफावतीची चाहूल शिरीषला प्रथम लागली. घरची कर्तीसवर्ती मी असल्याने त्याचा माझ्याशीच जास्त सबध येई त्याच्या आजारीपणात त्याची सेवा शुश्रूपा मी सारखी करी त्यामुळेहि माझा त्याशी पुष्कळ सबध आला शिरीष फार अशक्‍त असल्याने त्याच्या मनाची ठेवण पूर्वीपासूनच चिडखोर होती त्याच्या मनासारखी गोष्ट झाली नाही तर चट- कन्‌ बोलून टाकून मोकळे व्हायचा त्याचा स्वभाव नव्हता तो त्याबहल मनातल्या मनात कुढत राही. आणि मग पुष्कळ दिवसानी केव्हातरी आपल्या मनातली खवखव काही तरी विचित्र वागणुकीने उघड करी. पण हा चिड- खोरपणा सोडला तर त्याचा बाकी स्वभाव फार चागळा होता तोहि चागला बुद्धिमान होता “तू अशी का वागतेस ? ” तो म्हणे मला “ अजी म्हणजे कशी ? ” “ कशी ते कस सागू, पण पूर्वीसारखी त्‌ माझ्याशी वागत नाहीस तुझ्यात एकदम बदल आला आहे । ” तो स्सल्यासारखे बोले “& । काहीसुद्धा नाही । ” मी म्हणे नी गोष्ट हसण्यावारी नेई त्यामुळे शिरीषहि कमी बोलू लागला आमचे दोघाचे खेळीमेळीचे बोलणे- वागणे कमी झाले मात्र शिरीष सारखी माझ्यावर बारीक नजर ठेवतो अज्ञी मला जाणीव झाली * आभास * बगल्यात आम्ही राहू लागलो तरी प्रभाशकर वेळ झाला की मलीरच्या माळबगल्यात जायचे मलीरला मळधयामधे एक मोठी खोल विहीर होती. या रेताड प्रदेशात मलीर हा मोठा पाणथळ भाग होता. या विहिरीवर बसवलेल्या पपाने स््रग्धरेचें प्रेम १९२ मुबलक पाणी मिळे, त्यावर खूप मोठी जमीन लागवडीखाली आणली होतो. हा सवे भाग सिधुनदाच्या मुखाशी असल्याने येथील मातो उत्तम आहे. 'पाण्याचीच टचाई पाणी मिळाले की इकडची जमीन लागवडीला फार छान ।! मलीरला आमच्या शतीवाडीवर नुसते हिरवेचार होते खजुरीची झाडे, आब्याची राई, दाट बाभुळवन याचे आमच्या शेतीवाडीभोवती रगण होते त्याच्यामधे भाजीपाला व धान्य पेरलेले असे त्याशिवाय द्राक्षाचाहि मोठा मळा होता कराचीला रेताड आणि उजाड प्रदेशात आमचा हा मळा म्हणजे एखाद्या नदनवनासारखा भासे मलीरला जरी आमचे छोटेसे पक्के घर मळ्यावर होते तरी त्यापासूनहि दूर भ्या अत॑रावर एकटे एक खोपट प्रभाशकरानी स्वत च्या हातानी बाधले होते या खोपटाभोवती पुष्कळ झाडे असल्याने तेथे बसले कौ अतिशय एकात मिळत असे या भागात कुणीहि फिरक्‌ नये अशी प्रभाशकराची सक्‍त' ताकीद असे मलीरच्या शेतोवाडीवर बाहेर जे चौकीदार असत त्याना घरच्या माणसाखेरीज इतर कुणाहि लोकाना प्रभाशकराच्या पूर्व परवानगी- वाचून आत येऊ देण्याला मज्जाव असे प्रभाशकराच्या त्या छोट्या खोपटात एखाद्या सन्याश्ाच्या खोपटाप्रमाणे व्यवस्था होती बाजूच्या जमिनीपासून दान हात उच असा एक ओटा त्यानी केला होता त्यावर एक मोठे दर्भासन अथरलेले असे त्यावर निजता येईल छवढा तो मोठा होता बाजूची जमीन हातानी सारवलेली होती खोपटाच्या बाज्‌ व छप्पर झापाच्या केलेल्या होत्या तेथे बसून प्रभाशकर मनन आणि तनितन करीत पाणी पिण्याच्या एका कमडल्खेरीज व काही थोड्या पुस्तका- खेरीज तेथे काही नसे या खोपटात ते बसले म्हृणजे दोन दोन, तीन तीन दिवस तेथेच राहात आणि त्या दिवसात काही जेवणखाण करीत नसत सवे जगव्यवहारातून शरीरमनाने पूर्णपणे अलिप्त होऊन ते खोपटात बसले म्हणजे जण काही सर्वसगवरित्याग करून हिमाचलाच्या गिरिकुहरात॑ बसलेल्या योग्याप्रमाणे ते राहात त्याच्या विचाराची छाया माझ्यावर फार चटकन्‌ पडे ते मलीरला जास्त राहू लागल्यावर, मौहि आभास बगल्यातून मलीरच्या घरी येऊन राहात असे. त्याच्य़ा निकट सानिध्यात नेहमी असावे असे मला वाटे प्रभाशकर १९डं पाऊलवाट की ऱ्टी न््ऱ्ट “५८८४५ ५५% ५ ४/-€*0 कल जवळ नसले म्हणजे, वावाळ पडून सूर्यदर्गन न झाल्याने सृष्टीवर खिन्नतेची छाया पडते तसे माझ्या मनाला होई परतु माझ्या मनातली भावना मी कधी बोलून दाखवली नाही ती मना- तल्या मनात ठेवून सवं व्यवहार नेहमीप्रमाणे मी करीत असे गगाजलभरून ताम्रकलश लाखनें तोड बद करून ठेवावा, तशी मी होते ! माझे हृदय जरी प्रीतिजलाने तुडुब भरलेले होते तरी माझे तोड अगदी बद असे एकदादोनदा शिरीषने विचारले, “ तू मळीरला जाऊन कशाला राहातेस ?” * प्रभाशकर स्वत मलोरला गेल्यावर मो इथ कशाला राहावयाच ?” मी म्हणे आणि माझ्या या उत्तरात तकंपूणेता आहे असे मला वाटे पण त्याला तसे न वाटून शिरीष विचारी, “ प्रभाशकर मलीरला गेले म्हणजे तूहि लागलीच गेल पाहिजे, अस का कुठ आहे? मी नाही का माग राहात ? ” “ तुझ ठीक आहे रे ! तुला तुझा कामधदा आहे. माझ तस नाही । ” “का? या मोठ्या बगल्याची व्यवस्था पहाण्याच व घर चालवण्याच काम नाही का तुझ -? ” तो थोड्याश्या चिडखोरपणाने विचारी “ प्रभाशकर असले तर या आभास बगल्यात राम असतो ते नसले तर घर कसल ठेवावयाच शिवाय नोकर माणस सारी आहेतच सर्व कामाला. मग काय चालतेच आहे की आपोआप, मी कशाला त्याला? ” माझ्या या बोलण्याने, माझा तसा यत्किचितुहि हेतू नसताना, शिरीषला मी किती दुखवले याची प्राचीति मळा मग अचानकपणे आली । त्या दिवशी सकाळी उठल्यानतर मी मलीरच्या घरातून प्रभाशकराच्या खोपटाकडे गेले मी अनवाणी गेल्याने माझ्या पावलाचा यत्किचितृहि आवाज झाला नाही खोपटाला दार नव्हते दारातून आत ऊन पडले होते खोपटा- तल्या आतल्या ओट॒यावर पद्मासन घालन, नेत्र मिटून प्रभाशकर ध्यानस्थ बसले होते त्याच्या चेहऱ्यावर अलिकडे अलिकडे तर केवढे तेज दिसू लागले होते । त्याच्या ध्यानात व्यत्यय आणण्याचा माझा मुळीच उद्देश नव्हता. पण माझ्यावर एवढी मोहिनी पडली होतो, की मी हलकेच जवळ गेळे आणि ओट्याशेजारी जमिनोवर प्रभाशकराच्या पायाशी जाऊन बसले त्यांच्या स्रग्धरेचे प्रेम १९५ ४ र £७-/१ “१ ध्यानस्थ चेहर्‍याकडे पाहात मी किती वेळ बसले कोणास ठाऊक मी माझें डोके त्याच्या पायावर टेकवले प्रभाशकरानी ध्यान सपवून आपले डोळे उघडलेले असावे “ त्‌ इथ कश्ली आलीस, स्रग्धरे ? ” त्यानी विचारले “ मला आल्याशिवाय राहवेना । ” मी उत्तरले “ तुळा बरेच दिवस विचारीन म्हणत होतो त्‌ लग्न का करीत नाहीस ? त्‌ आता फार मोठी झालीस त लग्न करण बर माझ्या मनात कुठला एवढा धीर आला कुणास ठाऊक पण मी म्हणाले माझी लग्न करायला कुठ ना आहे? पण ज्याच्याश्षी मला करावयाच ती व्यक्ति तयार हवी ना? ” “ आपल्या परिचयातली आहे का ती व्यक्ति? ” शि हो 2१ “कोणची तो व्यक्ति?” मोठया धीराने मनाचा हिय्या करून मी म्हटले, ' तुम्ही । ” आणि माझ्या भावनला प्रथमच वाचा फुटल्याने मला आनद वाटला प्रभाशकर म्हणाले, “ स्रग्धरे, त्‌ केवढी, मी केवढा । ” “ केवळ वर्षामध्ये पुष्कळ अतर असल तरी काय झाल ? मला आता चागल वाईट स्वत च्या मनान कळण्याइतको मोठी मी खास आहे मला जर ही गोष्ट सुखावह होणार असली तर काय हरकत आहे? ” “ पण माझ्याशीच लग्न कशाला करावयाच ? तुझ्या वयातला अनुरूप अज्ा कुणाशी का नाही?” “ तुम्ही जगव्यवहार सोडून योगसाधना का करता ? ” मी विचारले. “ कारण व्यवहारापेक्षा योगसाधरन जास्त श्रेष्ठ, अशी माझी खात्री झाली, म्हणून " “ माझीहि खात्रो झाली आहे की मी पाहिलेल्या अनेक पुरुषामधे तुम्ही श्रे आहात जास्त चागल्या गोष्टीची ओळख पटल्यावर तिच्याहून कमी प्रतीच्या गोष्टीची कोण हाव धरील?" “ इतराच्याहून, तुझ्या मते, मी जास्त चागला असलो तरी माझ्यात तू अस काय पाहिल आहेस? ” १९६ पाऊलवाट *>“५ ऱ्या *-८%/१ बल ४ ल “ तुमच्यामधे माझ्या मनाला आवडणार्‍या सद्गुणाची पूर्णता झालेली मला दिसते व्यक्ति कशी असावी, याचा तुम्ही मला आदश वाटता । ” “ म्हणजे पूर्णतेच्या शोधात का' त्‌ आहेस ?” “ हो अगदी बरोबर, आणि म्हणूनच तुमच्याशी विवाहबद्ध व्हाव अस मला वाटत ” “ स्रग्धरे, मग तू वाट चुकलीस । कारण पूणणतेच्या शोधात त्‌ असलीस तर ती तुला मनुष्यप्राण्यात आढळणार नाही ! नी माझ्यात तर मुळीच नाही. कारण पुणतेन्या शोधात मी स्वतच अजून मार्ग क्रमीत आहे मी स्वत च पूर्णता शोधत असल्यावर, मी तिथ कसा असेन ?तुला पूर्णता एकाच ठिकाणी सापडेल, आणि तो म्हणजे ईश्वराच्या पायाशी । ” “ मग ईइवरप्राप्तीच्या आड तुमचा माझा विवाह येईल का ?' “ होय । येईल । जन्मभर मी सत्याच्या आणि पृर्णतेच्या शोधात घाल- विला आहे मानसिक आणि शारीरिक सारी बधन मी तोडून टाकत आहे अस असता नवीन बधन कशी बर निर्माण करू?" आणि त्याक्षणी वज्याघात व्हावा, असे मला वाटले जणु काही जीवनाच्या कमानीतील चावीचा दगड निखळून पडावा, असे मला झाले माझे मन व्याकुळ होऊन, अश्रु अनावर होऊन माझ्या डोळ्यातून वाहू लागले । “ स्रग्धरे, रडू नकोस । तुझ्यावर माझ अपरपार प्रेम आहे तुझ्यावरच काय, सार्‍या मतुष्यजातीबद्दल मला मनात मोठ प्रेम वाटत ! पणत्या प्रमाचा अथ ससारातच पडल पाहिजे असा नाही. प्रेम आणि सदिच्छा केवळ शारीरिक आणि मानसिक बधन, अस का मानाव? प्रेम हे सूर्याच्या उन्हासारख असाव ते ज्यावर पडेल ती गोष्ट उज्ज्वल दिसू लागते. पण उन्हाचा कुणाभोवती पाश असत नाही तुला दुख वाटत.आहे, पण तू जर पूर्णतेच्या शोधात असलीस, तर त्या मार्गावर चालत असताना सुख- दु खाचे खाचखळगे लागून माणूस अनेकदा ठेचकाळतो ! पण ठेच लागून डोळयाला क्षणभर पाणी आल तरी सन्मार्गान चालण्याच का कोणी सोडतो त्यासाठी ? ध्येयाप्रत चालत जाताना ज्या अनेक गोष्टी वाटेवर टाकून पुढ जाव लागत, त्यामधलीच ही एक आहे, अस मान पण तुझ्यापुढ काही सर ग्धरेचें प्रेम १९७. टीक टच |“ ५. पावल चालून गेलेला पाईक म्हणून मी तुला अनुभवांन एवढ सागतो की या मोहत्यागाबद्दल तुला पुढ समाधानच झाल्याशिवाय राहाणार नाही! ” माझ्या डोक्यावरून हात फिरवून ते म्हणाले, “ स्रग्धरे, शिरीष हा तुझ्याच वयाचा आहे तो स्वभावान फार चागला आहे, हुशार आहे आणि तुला अनु-- रूप आहे त्याच्याशी त्‌ विवाह कर. त्याच तुझ्यावर प्रेम आहे, अस हि मला वाटत तुमचा दोघाचा विवाह झाल्यान ती गोष्ट फार योग्य तर होईलच, पण मलाहि समाधान वाटेल । याच वेळी अगदी अचानकपणे शिरीष आत आला त्याने जाऊन प्रभा- शकराच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. प्रभाशकरानी त्याच्या डोक्यावरहि कुरवाळत' त्याला विचारले, “ शिरीष बाळा, तुला वेड तर नाही लागल? त एवढा मोठा, आणि अस] एखाद्या लहान मुलासारखा रडतोस कोय? ” शिरीषच्या दु खापुढे मी माझेहि दुःख विसरले, आणि त्याचा हात हातात! धरून त्याचे सात्वन करू लागले त्याला काय झाले, हे कळेना. त्याचा दुखभार ओसरल्यावर तो म्हणाला, “ मला क्षमा करा मी तुमच फार अपराधी आहे । स्रग्धरेच्याबद्दल माझ्या मनात गेली काही वर्ष प्रेम उत्पन्न झाल होत. पण तिच प्रेम तुमच्यावर आहे, अस माझ्या ध्यानात येऊन, माझ्या चिडखोर स्वभावान उचल खाल्ली माझी मत्सरभावना इत'की बळा- वली की त्यामध्ये माझ्या तुमच्याबद्दल वाटणार्‍या कृतज्ञताबुद्धीचाहि अजिबात लोप झाला । मी तुमच्यावर पाळत ठेवू लागलो स्रग्धरेला तुम्हीच आपल्या नादी लावून माझ्यापासून दूर करीत आहात', असा मी माझ्या मताचा समज करून घेतला. आणि तुम्ही दोघे एकत्र असताना तुम्हाला पकडून, त्याची जाणीव देऊन, माराव अशो दुष्ट इच्छा मी मनाशी बाळगली! त्याच हेतून हा सुरा घेऊन मी इथ आज आलो हेतो ओऔणि खोपटाआड लपून बसलो असताना, तुमच सर्व सभाषण एकल त्यामुळ तुमच्या थोरपणाची जितकी कल्पना आली, तितकीच माझ्या नीच स्वभावाची मला जाणीव होऊन, मला अतोनात शरम वाटून दु ख झाल. ' त्याने आपल्या कमरेचा एक मोठा तौक्ष्ण, सुरा' प्रभाशकरांच्या पार्यांपाशी ठेवला आणि तोम्हणाला, “मला क्षमा करा! १९८ पाऊलवाट च्च न २४४७५ तुमच्याजवळ माझा खोटेपणा स्वत च्या तोडान सागून, क्षमा मागून, येथून कायमच चालत व्हाव अस आता मी ठरवल आहे. मला तशी अनुज्ञा द्या. मी तर हतबुद्धच झाले होते पण प्रभाशकराची शाति किचितृहि ढळली “नव्ह्ती । ते म्हणाले, “ माणसाला आपली चूक कळून पडचात्ताप झाला व त्यान आपला मार्गे सुधारला म्हणजे त्यात सव आल त्या परिस्थितीपासून पळून जाण्याचो भौरुता माणसान दाखवू नये. जा आता तुम्ही दोघ, आणि आजची कोणतीच गोष्ट घडली नाही, अस मानून पूर्वीसारख आनदान वागा ! तुमच्या दोघाच्याहि सत्पवृत्तीबद्दल माझी पूर्ण खात्री आहे ! ” “ त्या सगळ्या अनपेक्षित प्रकारानतर शिरीष इतका धीमेपणान व सोज- “न्यान वागू लागला, को त्याच्या स्वभावातला चिडखोरपणा तेवढा गेल्यान एरवी तो किती चागला होता याची खात्री पटली. पण त्याच्याशी लग्न करण्याच मात्र माझ्या मनात चुकूनहि येऊ शकले नाही त्याच्याशीच काय, पण कुणा- च्याशीहि आता विवाहबद्ध होण नको, असा मी निश्‍चय ठरवला कारण ज्या दृष्टीन गौरीशकराच्या हिमाच्छादित, धवल, आणि उच्चतम शिखराच दैदिप्यमान, देवी सौदर्य एकदा पाहिल, त्या दृष्टीला त्यानतर पवेतीचा मुलामा दिलेला कळस पाहून का कधी समाधान होईल ? मीहि ईश्‍वराची उपासक बनले ! आणि ज्या सत्य आणि पूर्णता, याच्या शोधात प्रभाशकर मार्ग आक्रमत होते, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तोच मार्ग मीहि चोखा- ळला । प्रभाशकर जरी गेले, तरी त्याचा सदेश मला पाठ झाला आहे. त्याच मार्गाने मी आजन्म पावले टाकोत राहीन । प्रकरण : १५-जमशदांनी काय सांगितलें ? मी जमक्षदाच्याकडे गेल्यांबर त्यानी हसत मला विचारले, “कायर रे “श्रीधर, कुठवर आल तुझ काम ?” मी म्हटले, “ माझ तर काम सपल आहे. म्हणून तर तुमच्याकड आलो.” “ तुझ काम सपल म्हणतोस, मग माझ्याकड आता काय काम तुझ?” जमशेदानी काय सागितले ? १९९ “* जी “वा, जमशेद ! तुम्हीच ना सागितल होतत मला की, तू प्रभाशकराची माहिती जी काही इतं॑र लोकाच्याकडून मिळवावयाची ती मिळव आणि मग मला आणून दाखव ' ही पाहा, ती सर्व माहिती मी जमवून लिहून काढली आहे तुम्ही कबूल केल होतत कौ तुम्हाला ठाऊक असलेली सवं माहिती तुम्ही मला सागाल म्हणून.” जमशेद थट्टेच्या स्वरात म्हणाले, “ अरे, तू एका मोठ्या माणसाच सवं चरित्र अभ्यासून लिहून काढल, अस म्हणतोस, आणि तरीसुद्धा तुला त्याची एवढी ओळख झालेली असू नाही का, की उरलेली थोडी माहिती तुला कल्पनेन पुरी करता येऊ नये ? व्यक्‍तीचा स्वभाव जर समजला तर उपलब्ध नसलेली तेवढी माहिती तुला सहज ताडता यावी वास्तविक “ तुमच्या म्हणण्याचा आशय कळला मळा, जमशंद. जर त्याच्या आयुष्या- तील मधला एखादा भाग मला न कळता तर तेवढा कसा असू शकेल, हे मी' बरोबर सागू शकेन, अस मला वाटत पण प्रभाशकराची सुरवातोची माहिती आणि दोवटची माहिती या दोन्हो मला ताडता यण शक्‍य नाही कारण प्रारभ आणि अत या दोन्ही गोष्टी व्यक्‍तीच्या आधीन असत नाहीत. मग स्वभाव माहिती असून नसून सारखाच । ” “ ठोक आहे, श्रीधर, तुझ हस्तलिखित ठेवून जा आणि आठदहा दिवसानी ये मंग तोवर मो ते वाचून ठेवीन आणि तू विचारशील त्या प्रश्‍नाची उत्तरे देईन '' दहा दिवसानी मी गेल्यावर जमशृदानी मला आतल्या हांलमधे नेऊन, जमिनीवर अथ 'लेत्या बेठकोवर, शेजारी बसविले. ते मला म्हणाले, * न्‌ माहिती मिळविण्यासाठी पुष्कळच पर्श्निम घेतलेले दिसतात ठोक आहे. आता मला विचार तुला काय विचारायच आहेते ” मी विचारले, “ प्रभाशकर मुक्‍याच सांग घेऊन पडावावर चढून देवा- तराला निघाले इथपासून त्याची माहिती मला कळली, आणि पन्नासाव्या वाढदिवस।च्या दिवशी सकाळी देवापुढ ते बसलेले असताना थोड्याज्ञा चमत्कारिक परिस्थितीत त्याचा अत झाला इथपर्यंवहि माहिती मळा कळली आहे पण पडावावर चढण्यापूर्वी ते कोठून आले ते एक तुम्ही प्रला सागा. आणि दुसरी गोष्ट म्हणज, त्याच्यासारख्या यशस्वी पुरुषाचा पन्नासावा वाढ- २०० पाऊलवाट ऱ< - “५ ४ <<. दिवस साजरा व्हावयाच्या नेमक्या शुभवेळी त्याचा अत कसा' झाला ? त्यांच्या हातात पिस्तुल होत, त्यातील एकहि गोळी उडवलेली' नव्ह्ती. तरीपण देवापुढ प्राथनेस बसताना पिस्तुल हाताशी घेण्याच काय कारण? मी आता तुम्हाला विचारले हे दोन्ही प्रश्‍न माझ्या दृष्टीपुढ उभे राहतात, आणि त्या प्रश्‍नाची समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय मी जमवलेली सवं माहिती अजिबात अपुरी राहते. पाय नसले तर माणूस अजिबात उभा राहू शकत नाही. तत्‌ प्रारस आणि अत याच्यावाचून चरित्र उभ राहणार कशावर ? त्या दोन्ही गोष्टी मला न कळल्या तर माझे सवे परिश्रम जणू काही व्यथं गेले, अस मला वाटत. म्हणून त्या दोन्ही गोष्टी मला सागा ” जमशेदानी मला माझ्या दोन्ही प्रश्‍नाची उत्तरे दिली त्यापेकी प्रभा- शकराच्या प्रारभाबद्दल काय सागितले ते मी उपोद्घातामध्ये तागितले आहे. दुसर्‍या प्रश्‍नाबहल काय सागितले ते उपसहारामध्ये मी नम्‌द करीत आहे "उपसंहार -- जमशंदानी मला “* आभास ' बगल्यावर नेले स्वत बरोबर. शिरीषला विचारून आम्ही दोघे प्रभाशकराच्या भव्य प्राथनामदिरात जाऊन बसलो. प्रभाशकर गेले त्या वेळी ज्या स्थितीत सवं वस्तु होत्या, तशाच्या तशाच त्या राखून ठेवल्या होत्या. मधल्या चौथऱयाच्या दोन्ही बाजूस मोठे पितळी नदा- दीप अजूनहि पाजळत होते उदबत्त्याचा ध्र त्यांच्या पेटलेल्या लाल टोका- पासून अल्लद तरगत॑ निघे आणि हरघडी नवनवी. वळणे घेत उच जाई. जसजसा तो उच जाई तसतसा तो आकाराने पसरत शेवटी वातावरणात मिसळून दिसेनासा होई चौथऱयावरची देवता पद्मासन घालून बसली होती तिचे नेत्र अर्धोन्मीलित होते चराचरसृष्टीचा खेळ अतर्ज्ञानाने पाहाते ती बसली होतो. निरामय आनद, चिरशान्ति याचा खोल, सथ डोहच होता हा जणू काही ! त्या देवतेच्या सन्मुख मला जमशेदानीं बसविले. आणि माझ्या शेजारी ते उपसंहार २०१ स्वत बसले त्यानी नेत्र मिटून क्षणभर प्राथना) केली मग डोळे उघडून ते म्हणाले, “ प्रारम आणि अत॑ ही परस्पर विरोधी टोक असतात अस वाटत खर, पण वास्तविक तस नाही, कारण सवे जीवन नुसतच सूत्रमय नाही तर ते चक्राकार आहे त्यामुळ प्रारभ नी अत' ही टोक शेवटी एकमेकात मिळतात व म्हणूनच ती अतिशप परस्परावलबी असतोत' एकामळ दुसर ठरत प्रभाशकराना त्याची मानलेलो मात, निपुणाबेन भेटल्याची व गुलाब- शहेठाची मोठी मालमत्ता सरतेशेवटी तिंते प्रभाशकराना कशी दिली याची माहिती तुला झालेलीच होती प्रभाशकराच्या देशातरापूर्वीच्या हकोगतीवर थोडा प्रकाश त्यात पडलाच होता पण तीच माहिती सविस्तरपणान मी लुला काल सांगितली ती त्‌ कालच लिहूनहि काढलीस नी तिचा उपोद्घात म्हणून समावेश केलास पण त्यात मुख्य म्हणज प्रभाशकराचो त्या वेळची मन स्थिति मला तुला समजावून द्यावयाची आहे कारण त्या वेळची मन. स्थिति हीच त्याच्या पुढच्या सर्वे चरित्राची गुरुकिल्ली आहे प्रभाशकर, म्हणजे तेव्हाचा किरण, ज्या वेळी त्या तुटक्या कड्यावर आत्महत्या करण्यासाठी मनाचा निश्‍चय करून उभा राहिला त्या वेळी त्याची' मनःस्थिति किती दुर्धर होती, यांची नीट कल्पना केली पाहिजे तो पोरका होता त्याला निपुणाबेनन लहानाचा मोठा केला, नी शिक्षण दिल आपल आयुष्य सुरू होताना जरी आपण अनाथ होतो, तरी आत्ता आपल्या पायात' स्वत॑ च्या पायावर उभ राहता येईल अशी शक्ति आली आहे अशी उमेद त्याला वाटू लागली होती पण नेमकी त्याच आणीबाणी- च्या क्षणी त्याची उमेद खचावी अशी परिस्थिति त्याच्यावर ओढवली होती, ब त्याचा मुळीच दोष नसताना कधी न बोलणाऱ्या बापाच्या उग्र चेहेऱ्यावर लहान मुलानी स्मित पाहून, धीर करून त्याशी एक शब्द आशेन बोलावा, तो त्या बापान चिडून त्याच्या कानशिलात भडकावावी अस त्याला झाल होत किरण दैवाच्या गतीमुळ अगदी हिरम्‌सला झाला होता. नुकतच जमिमोबाहेर निघालेल रोप, वादळी वाऱ्यान पुन्हा जमिनीसरपट व्हाव अस त्याला वाटत होत त्याचा जगावरचा विश्वास पार उडाला होता. या जगात॑ न्याय नाहो पॉ. चा क १ ३ २०२९ पॉऊलवॉट ७५ &४-/५.४/१५/१ “७/७/१ ४ ९ शश २४४५४१८ “%/५- नियम नाही उन्हाळ्यात माळरानावर वावटळ उडते नी तौ चक्राकार भरकटत कशीतरी कुठतरो फिरत जाते तिच्या लहरी मार्गात सापडतात ती पान फुल झाडावरून तुटून इतस्तत उधळन दिली जातात दैव म्हणजे देवाधर्माच्या नावान मोकळा सोडलेला, माजलेला, निर्बुद्ध बैल आहे । गरीब बिचार्‍या लोकांना शिंगान ढाशीत, हुदाडत तो मोकाट फिरतो ! आपत्याला देवाची ढुशी मिळाली, लाथेचा तडाखा मिळाला, त्या- बद्दल काही करता येत नाही कारण त्या देवाला वेसण कोण घालणार ? किरणसारखी पोरको, अनाथ मुल फार अतर्मुख स्वभावाची असतात. स्वत ची सुखदु ख ती मोकळेपणान कुणाजवळ सागणार ? आपली सुखद ख मनातल्या मनात ठेवून स्वत नीच त्याचा सारखा विचार करण्यात त्याना अकालपरिपववता येते ती बहुतेक निराशावादी होतात देवाची आपल्याला बिनाकारण गाजगूक होते आहे, जग आपल्याला सावत्र आईसारख वागवत आहे अस त्याना वाटत या विरोधी परित्थितोविरुद्धष आयला काही उपाय चालत नाही अस पाहून नैराश्यवादान अगदी हताश होऊन अशी तरुण माणस शेवटी आत्म- हत्येकडे वळतात किरणचो मानसिक स्थिति तशी झालेली होती पायात शेपटी घालून, गलितर्धेयं झालेल्या व इतर जबरदस्त कुत्र्याच्या तडाख्यातून धम पळून जाणार्‍या भिव्या, बवारशी कुत्र्याप्रमाण त्याला वाटत होत किरण त्या कड्यावर उभा राहिला वर आकाशात काही घारी घिरट्या घालीत होत्या किरणच्या जोडलेल्या हातात काहीतरी खाण्याची वस्तु आहे अस एका घारीला वाटलं असाव तो नुसता हातरुमाल होता त्याच्या हातात तो कड्यावरून पुढ अग झोकून देणार इतक्यात त्याच क्षणी एका मोठ्या घारीन त्यांच्या हातातल्या वस्तूवर, वरून अचानक जोरान येऊन झडप मारली आणि आपल्या पजात तो रुमाल पकडून ती घेऊन गेली । तिंच्या धक्क्यान कड्याच्या टोकावर उभ्या राहिलेल्या किरणचा तोल पुढ जाण्याऐवजी माग गेला । पुढ पडण्याएंवजी किरण मागे कड्याच्या दगडात असलेल्या, मार्गे उल्लेख केलेल्या, खोबणीत पडला उपसंहार २०२ क्षणभर काय झाल याचा त्याला उमज पडेना, इतक्या अकल्पितपणानं ही घटना झाली त्या दगडाच्या खोबणीत पडल्या पडल्या तो विचार करू लागला काय विचित्रमणा देवांचा, कुणी मरायच ठरवल तर ते देव मख्मुद्धा धड देतं नाही ! त्याला त्याहि स्थितीत हसु आळ अरेनमियन नाईट्समधल्या एका माणसाची गोष्ट त्याला आठवली त्या माणसाला आपले ज॒न जोडे फेकून द्यायचे होते नुसते ! पण ते काही केल्या त्याला जभेना कसेहि कुठेहि टाकले त'री त्यामुळ काहीतरी विचित्र योग जुळून यायचा नी हे जाडे कुणाचे असा शोध काढून लोकानी ते त्याकडे परत पोचवून त्याला शिव्या द्यावयाच्या अस सारख चालळ होत शेवटी तो रउकुडी आल्यावर, त्यांची कथा ऐकून खष होऊन खलिफान त्याला माफ केल नी त्याचे जोडे आपल्या दूताकरवी नष्ट केले । पडल्या पडल्या त्याच्या मनात॑ आल मी जर पुढ पडतो तर ? एव्हाना माझ शरीर कड्याखाली आपटून, ठेचाळून मी मरून गेलेला असतो म्हणजे खुनशी गुलाबशेठच्या, नी पोठिसाच्या तावडीतून माझी सुटका झाली असती कायमची कारण जगाच्या दृष्टोन मो नाहीसा आलो असतो । किरणच अस्तित्वच उरल नसत । जगाच्या दृष्टोन माझा मृत्यु हो किमान मर्यादा ठरली असती त्या मर्यादे - च्या नतर जग मला विसरून जायला तयार झाल असत किरणदी ससहोल- पट किरणच्या मरणापाशी जगान सोडून दिली असती पण मी मेल्यानतर मला काय वाटल असत ? कुणास ठाऊक मरणानतर काय होत ते ! पण काही झाल तरी मनाला टोचगी लागून राहिलो असती की, ' जगाने आपली लाडगेतोड केली आणि जगापुढ हार खाऊन आपण आत्महत्या केली ! ” म्हणजे जगापुढ आपण शरणचिठ्ठी दिली असच झाल की! आत्महत्या करायची असली तरी त्यातहि धेय लागतच को जगाच्या अतीव भयातूनच ते धेय उत्पन्न होत पाण्यातून अग्नि ! अधारातून उजेड भयातूत धेय ! । समजा, माणस जगला तेर त्याला जगापासून भय कसल सभवेल? २०४ पाऊलवाट वाइटात वाईट काय करू हकेल॑ जग आपल ? मानमान्यता नाही मिळणार नको ती | -- धन नाही मिळणार ? - तेहि नको ! - धन नसल तर इतर माणस जवळ फिरकणार नाहीत तुझ्या । -- - वा ! छान झाल औषधावाचून खोकला गेला । पाहा तुझ्यावर कुणी प्रेम करणार नाही । -- -' माझ्या स्वत करिता म्हणून माझ्यावर प्रेम न करिता माझ्या लो किक- प्रतिष्ठेवर वा धनावर दृष्टि ठेवून जर कुणी प्रेम करणार असल म झ्यावर तर तसल मतलबी प्रेम हवच आहे कुणाला ? ते असो पण प्रेम नाही तरी, तुला तुझी पोरबाळ असावी अस नाही का वाटत १--मला स्वत लाच जगण नको झाल इथ आणि त्यात भरीला या खाईत घालायला मुल कुणाला हवीत ? नकोचती ! पण गरिबीन काय होत आहे का तुला ठाऊक ? -काय ? गरिबोन वस्त्र- प्रावरण मिळत नाही, खायला मिळत नाही, 'शरीर भुकेन नो व्याधींनी ग्रासून त्यावा खळखुळा होतो । -- - म्हणजे सुख मिळत नाही ? छे । छे | अगदी नाव नको सुखाच ।! जगाकडून अपेक्षाच नको सुखाची । -ण वा ठीकच झाल मग मो जगाकडून सुखाची अपेक्षाच करणार नाही अजिबात । मग काय करेल जग ? मग जग तुला जीवनातून उठवील तुला भप्रकर मृत्यु येईल ! --एवढच का, मृत्यु नाही तरी आत्महत्येनहि मला आलाच असता की ! त्याहून जास्त अमोघ अस्त्र जगाच्या अक्षय्य वाटणाऱ्या भात्यात कोणत आहे का आणखी ? -- त्या प्रश्‍नाला उत्तर आल नाही ।! सार शात'च होत । वर आकाद्यात॑ अतिशय स्वच्छ वातावरणात तारे आपल्या स्वयभ्‌ तेजान तळपत होते ! या पृथ्वीवरच्या मर्त्ये जगापलीकडहि फार मोठ विश्व आहे या पृथ्वीचा त्या पुढे काय पाड, अला अनत॑ सूर्य-मालिका आहेत ! अनत विद्व आहेत. ती अमावास्थेची काळोखी रात्र होती अमावास्या ! अधार, काळाकभिन्न अध - कार ! अधाराची परिसीमा | त्याहन जास्त अधार सभवतंच'नाही नीत्या अमावास्येच्या रात्री, रानावनात, सह्याद्रि पववताच्या एका उच कड्यावर उक्खंहार २८५ “धट वारा घोघावत' असतीना, निरभ्र आकाशाच्या छपराखाली, किरणचा पुनजंन्म झाला ! दु खाच्या खोल गतततून उसळी घेऊन तावून सुलाखून त्याच मन बाहेर आल पुन्हा । हा पुनर्जन्म फारच न्यारा होता कारण प्रसववेदना आईला होत नव्हत्य' मनाच्या पुनजन्मात प्रसववेदना मनालाच होतात प्रसूति करतहि मन, अणि जन्म पावतहि मनच ! । । या जन्माच्या वेळी सारेच ग्रह उच्चीचे होते । ब॒द्धि-सूर्य, विवेक-गुरु, शाति-वद्र, आश्या-शुक्र सारेच ग्रह लग्नस्थानी पडल होते. अशा मोठ्या महुर्तावर किरणमधून प्रभाशकर जन्मला तो मग महापुरुष व्हावा यांत काय नवल ? पर्वेतावर वाहाणारा गार वारा म्हणाला ' प्रभाशकर । तुला रहस्य सापडल, रे सापडल, जीवनाच ! जगाकडून सुखाची कसलीच अपेक्षा करू नये माणसान जगापासून मत्त अलिप्त ठवाव कारण ' सुखाची अपेक्षा ' हे रज कण आहेत ! धूळ आहे रे धूळ आहे ती मला ठोऊक आहे, कारण मीच ती उडवतो सारखी ।! ती डोळ्यात जाऊन दृष्टीला अधी येते, नाही त॑र पाणी तरी येत डोळ्याला । ' आकाशातले स्वयभू प्रकाशन लकलकणारे तारे म्हणाले, ' प्रभाशकर, बरोबर आहे तुझा निष्कर्ष | आमच्याकड पाहा हे विश्‍व इतक प्रचड आहे की ते समजायला मन बहिर्मुख केल पाहिजे मृत्यूची भोति सोड कारण तू आमच्यासारखाच अमर आहेस- मृत्यु नाहीच आहे कुठ मृत्यु नाही पण जीवनाला गति आहे, बदल आहे ! जोवनाची गतिमानता किवा नवनवो- न्मेषशालीनता म्हणजे विनाश नाही काही ! तेव्हा मृत्यूच भय कसल? ' मग मी जर, ' मृत्यूच भय सोडायच आणि जगाच्या सुखाशेपासून मन अलिप्त' ठेवायच ' या दोन तत्वावर जीवन आधारल माझ तर काय होईल? खरोखरीच पाहायला काय हरकत आहे प्रत्यक्ष अनुभव घेऊन ? नाहीतरी कड्याखाली सापडून किरणचा जगाच्या दृष्टीन अत झाला, नी मी, प्रभा- शकर, देशातर करून नव्या परिस्थितीत', जुने लागेबाधे माग टाकून नवीन आयुष्य सुरू केल तर ?- होय तसच करणार मी भनेक वर्षांनी त्याला निर्घोर झोप लागली ! जेव्हा त्या कड्यावर सूर्या. २०६ पाऊलवाट कळ. “नटाने ४५ ४८९५ ** १४0 र टार. ची किरण पडली त्याच वेळी प्रभाशकर!च्या मनात आजावाद उगवला रात्रीबरोबरच नराश्यवादाचा अध कार सपला । ' जमशंद म्हणाले, “ अशी प्रभागकराची मन स्थिति त्यांनी देशातर करण्यापूर्वी झालेली होती ” “ आता प्रभाशकराच्या मला उपलब्ध झालेल्या चरित्राची पूर्वभूमिका काय होती ती माझ्या नौट ध्यानात आली त्याच्या जीवनातील अनेक गोष्टीवर स्वच्छ उजेड पडला आहे ” “ आता तुझ्या पुढच्या प्रश्‍नांच उत्तर तुला सागावयाच आहे ना? ठीक । ” जमदोेद म्हणाले, नी सागू लागले, “ सुखापासून अलिप्त राहायच, नी मत्यूच भय मनात बाळगायच नाही ही प्रभाशकराच्या जीविताची दोन मुख्य सूत्र होती त्यामधे, नि ज्याला निष्काम कर्मयोग म्हणतात त्यात, काय फरक आहे? ' कमंण्येश्वाधिकारस्ते मा फलेष्‌ कदाचन । ' असा निष्काम कर्मयोग जन्मभर प्रभाशकरानी आचरणात आणला आणि त्या किमयेन त्याच्या जीवनाच सोन झाल जे जग पूर्वी त्याना भी तिप्रद बुजगावण वाटे ते आता त्याच्या पायापाशी विनीत झालेल होत जग आणि जगातील ऐहिक ऐश्वर्य सार त्याना साध्य झाल होत जगाची कामधेनु त्याच्या आधीन झाली होती पण त्याचा मत्र ते विसरले नव्हते जगाच्या दृष्टीला त्याची अपरपार सपत्ति दिसे पण तोहि खरोखरीच आभास होता “ महाबळेश्‍वरठा त्‌ गेला आहेस ता? तिथ कृष्णेचा उगम पाहिला आहेस का?” मी मान हलविली “ कृष्णा एका गोमुखातून उगम पावते गोमुखातून कृष्णेच पाणी वाहिल वर्षानुवर्ष तरी गोमुख कधी तरी भिजून गल आहे का? गोमुखातल्या ज्या जिव्हेवरून पाणी वाहात तिंत कधी त्या पाण्याचा थेंब तरी स्वत' प्राशिला आहे का ? नाही । तद्वतच प्रभाशकराची सपत्ति होती त्यानी प्रत्येक धद्या- तून उत्पन्न होणारा धनौघ गरोबग्‌रिबाच्याकड परत लावून दिला होता. उदाहरणाथे, त्याच्या मालाची चढउतार करण्याच्या कत्राटातून जे पैसे उपसहार २०७ प “भ रर -_ येत ते सरळ त्याच मज्राच्याकरिता चालवलेल्या इस्पितळ, शाळा, नफ्या- वाचून चालविलेल दुकान इत्यादि गोष्टीवर ते खर्चीत' मजुराच्या मुलापेकी होतकरू मुलाना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या त्यातून ते देत हे मला चागल ठाऊक असण्याच कारण अस की प्रभाशकराच्यावर त्याच्या काही शत्रनी, ते सरकारला उत्पन्नावर कर देत नाहीत यांची चौकशी करावी असा तक्रार अर्ज सरकारात गुदरला होता माग एकदा सरकारन यासाठी एक चौकशीसमिती नेमळी निरनिराळया धद्यातील तज्ज्ञाच्या साक्षो त्या समितोन घेतल्या प्रभाशकरानी दाखविलेले हिशेब इतके चोख होते की, खृुह्‌ सरकारी अधिकाऱ्यानी सुद्धा त्याबद्दल प्रशसा केली परतु धंद्याच्या धनोत्पादन शक्‍तीबद्ळ प्रभाशकरानी केळेली विधान सरकारला पडताळून पाहावयाची होती आणि त्यासाठी प्रभाशकर करीत त्या अनेक धद्यामधल्या त्रयस्थ लोकाच्या साक्षी समितरीन घेतल्य़ा मी त्या समितीवर बिनसरकारी सभासद नेमला गेळो होतो या समितीच कामकाज अर्थातच गुप्त तर्‍्हेन झाल्यांन लोकाना ठाऊक झाल नाही कारण प्रभाशकराच उत्पन्न किती, त्यावर ते कर देतात की नाही, या सवे गोष्टीचा हिशेब कसोशीन करून शेवटी प्रभाशकरावर यत्किचितहि दोष येऊ शकत नाही अस सरकार- ला आढळून आल माझी स्वत ची तर खात्रीच झाली की, या गृहस्थाची धद्यामधोल दृष्टि इतकी सूक्ष्म व अचूक होती, को केवळ स्वार्थी बद्धि असती तर जगातल्या मोठ्या धनवान्‌ माणसात. गणना झाली असती अशी सपत्ति तो मिळवू कला असता पण स्वार्थाची दृष्टीच त्याच्यात नव्हती कधी । सढळ हातान सारखी लोकाना ते मदत करीत असत पण त्याच सवे दान गुप्तपणे चाले त्याची मदत घेणाऱ्या अनेकाना ही मदत प्रभाशकर करितात हेहि कधी समजल नाही एवढच काय त्याची मदत घेणार्‍या अनकानी त्याच्यावर ते गरिबाची पिळवणूक करून श्रीमत झाले म्हणून आरोप केले! त्या गोष्टी एकून ते दुसर्‍या कानान सोडून देत शेवटी त्यानी उरलेल्या सपत्तीचा,- त्यातच “ आभास” व मलीरची शतीवाडी जमा होते-ट्रस्ट केला आणि विश्वस्त म्हणून स्रग्धरा, शिरीष, आणखी एक थोर गृहस्थ याची नेमणूक केली होती त्या सपत्तीतूत अनेक २०्ट पाऊलवाट हीही नट ८४४ विश्वविद्यालयाना, व लोकोपयोगी कार्याना, व सस्थाना फार मोठी मदत केली जाते. पण प्रभाशकरानी काही देणगी दिली असा चुकनसुद्धा उच्चार कुठ प्रभाशकर करू देत॑नसत' गुप्तदानात जर महापुण्य असल, तर प्रभा- शकरानी ते अतोनात' मिळविल असेल ! आता प्रभाशकर योगाभ्यास करीत॑. आणि त्या साधनात त्याचा माझा पुष्कळच परिचय वाढला त्याच्या थोरपणाची यथार्थ कल्पना मग मला भाली., अनेकदा ते म्हणत मला, ' सपत्ति ही खरीच उपाधि आहे. माझ्या जीव- नाला इतकी थोडी सपत्ति लागते, इतक्‍या थोड्या गोष्टी लागतात की ही बाकीची सपत्ति निष्पन्न करायची नी पुन्हा योग्य कारणी ती ख्चं पडते की नाही हे पाहात बसावयाच म्हणजे केवढी भगभग या सर्वातून मला अग काढून घ्यावयाच आहे! ' प्रभाशकर म्हणत मला, ' तुम्हाला एक तत्वज्ञान्याच वाक्य माहीत आहे ना? तो म्हणतो, ' 88 1 छा०ण ०तळ', |. ठ9ााते ७७ 1 6वपार 60067 1)९001010 8॥0 10७61 [11128 101 570७ 118॥10117०088. 1] 1081 7881] 9 प्रा8.61813 ७1181 1 ॥11091 800 1680] १06 051४ ("6 फ898100 18 1108021016 1 मलाहि तसच झाल आहे या जगाच्या उपाधीतून वेगळ होऊन बाजूला बसाव खरोखरीच माझ्या गरजा इतक्य थोड्या आहेत की त्या भागविण्या- इतकाच वेळ त्यावर खर्च करून उरलेला सवे काल योगाभ्यासात॑ घालवावा आणि याप्रमाणच ते आताशी योगाभ्यासात॑ रमून जात जमदोद म्हणाले, “ श्रीधर, शब्दानी सागता येतील तेवढ्या गोष्टी मी तुळा इतका वेळ सागितल्या प्रभाशकराना अतसमयी काय वाटल असेल हे आता समजण्यासाठी थोडा निराळा मार्ग स्वीकारला पाहिजे त्‌ स्वत त्याच्या चॅरित्रश्रथाची सर्वे साधन श्रमान उपलब्ध करून त्याच सपादन केलस आणि उरलेल्या काही गोष्टी मी तुला काल नी आज सांगितल्या त्यावरून मळा वाटत की प्रभाशकराच्या चरित्राशी अगदी एकरूप होऊन जाण तुला स्वतःला आता मुळीच अवघड जाऊ सये. त्याचे अंतकाळचे विचार केवळ शब्दास धसवून सागण मला तरी सोप वाटत नाही. पण त्या ममःस्थितीच्ती प्रचीतिं मी तुला अन्य रीतीन पटवू शकेन ! उपसंहार २०९ प्रभाशकर अतसमयी जिथ दर्भासनावर देवतेपुढ पद्मासन घालन बसले होते तिथ बस समोरच्या देवतेच्या मूर्तीवर नजर खिळवून, चित्त तीवर केद्रित कर मी इथ डोळे मिटून तुझ्या शेजारी बसलो आहे मी माझ विचार तुला अतर्ज्ञानात समजविण्याचा प्रयत्न करीन मग तुला समजल्यावर शब्दा- मध तुला जमेल तस वणंन करण्याचा त्‌ प्रयत्त कर मी त्या देवतेच्या मृर्तीसमोर बसलो आणि ध्यानस्थ बसल्याप्रमाणे चित्त त्या मूर्तीवर स्थिर केळे मला माझा स्वतचा पार विसर पडला आणि माझी जणू खरोखर समाधीच लागली त्या समाधीत मला प्रभाशकराच्या अत- समयी आपण स्वत हजर आहो असे दृष्य दिसले साध्या दृश्यात आणि मी पाहिलेल्या दृश्यात मुख्य फरक एवढाच की प्रभाशकरानी त्या वेळी काय काय केळे एवढेच मी अतदेंष्टीने पह शकत होतो असे नाही, तर त्याच्या मनात काय विचार चालल हाते तेहि माझ्या ध्यानात येऊ शकत होते. ते दृश्य पाहून आणि त्याचे विचार जाणून मी हे शेवटचे वर्णन पुढे लिहीत आहे. मलीरहून काल प्रभाशकर परत आले आजत्याचा कराचीत हजर राहावे असा वास्तविक बेत नव्हता आपल्या योगाभ्यासात ते इतके रमून गेल होते की तो सोडन येणे त्याना कप्टाच वाटत होत परतु केवळ लोकानी प्रेमाने केलेल्या मागणीला नाही म्हणणे, व इतक्या माणसाची मने मोडणे योग्य नाही, अना कतंव्यबद्धीने ते आल होते आज पहाटे उठन, आन्हिक आटोपून ते खाली येण्यास निघाले त्या वेळी त्याच्या मनात॑ एकाएकी असा विचार चमकून गेला को, “ सुखाच्या मोहात' आपण पडावयाच नाही व मृत्यूच भय बाळगावयाचे नाही ही आपली सूत्रवाक्ये ऐश्वर्याच्या मोहात दडली तर नाही गेली ? ऐहिक ऐश्वर्याचे भाड पितळी भाड्याप्रमाण आहे त्यामधे फार वेळ ठेवत्याने मन कळकत॑ तर नाही ? गेली काही वर्ष ऐश्वर्याचा सपक झाल्यामुळे नकळत त्याच्या मोहात मी पडलो तर नाही ना ? इतके दिवस मत्यूला मी क पदाथ मानीत आलो पण आज माझा पन्नासावा वाढदिवस लोक साजरा करणार, त्या मोहात गुरफटून या वेळी मला मृत्य्‌ नका अशी तर माझ्या मनात इच्छा झाली वाहींना? २१० पॉऊंलधाट भी मागे सह्याद्रीपवेताच्या कटयावर जिवाचा अत करण्यास उद्यक्‍त '्तालो असताना यदच्छेने मागे पडळो आणि विचार करताना ठरविले की आपण जगाळा भिऊन त्याच्यापासून पळन जाण्यात अर्थे नाही, जगापासून आपल्याला कोणतीहि अपेक्षा नाही व मृत्यूचे भय मानावयाचे नाही अशी खूणगाठ मनात बाधून, जापण पुन जगात परत जाऊन जीवन जगून पाहाव- याचे त्याप्रमाणे आपण इतके दिवस कर्मयोग आचरणात आणला मग आजच माझ्या मनात मृत्यूची भीति निर्माण झालेली "ही ना? आजच मला माझ्या जीवनाचा अत त्या दिवशीसारस्या निश्चयाने करता येईल का?” हा विचार प्रभाशकराच्या मनात इतक्या आवेगाने उठला, को त्याती आपलत्या खोलीतळे, बोटीवर असताना जवळ असलेले, पिस्तुल बाहेर काढले आणि ते घेऊन ते प्रार्थनाम दिरात देवापुढे येऊन बसले तथे बसत्यावर एकदा चिंतन करून, मग पिस्तुलांची गोळी रवत च्या मस्तकावर उडवावी, असा त्यावा विचार | पण मग त्याच्या मनात आळे, ' मी पिस्तुलाने तरी माझा प्राण घेण्याची जरूरी का असावी ? योगसाधन करण्याने अगक सिद्धि प्राप्त होतात त्यातील एक मोठी सिद्धि रहणजे उच्छागरण | वास्तविक प्रत्य हा कुणालाहि त्याचे जीवितकायं सपत्यावर येतो नेहमी माणसाना जापले जीवितकार्य केव्हा सपळे हे कळू शकत नाही कारण ती मोहूवश झाल्याने त्याना स्वत - च्या जीवनाकडे निरपेक्षयद्धीने पाहाणे शक्‍य होत नाही म्हणूनच जीवनात गरफटून गेलेल्या व्यवतीना त्यातून ओढून बाहेर काढण्याकरता यमदूताना येण्याची गरज पडते । पण जेव्हा माणसाने आपली उच्छा ईश्‍वराच्या उच्छेशी एकरूप करून टाकलेली आहे, व जीबनावर आसक्ति न ठेवता तो निष्काम कर्माचरण करीत आहे त्या वेळो, आपले जीवितकार्य सपून आपत्या मृत्यूचा क्षण आला की नाही हे माणसाला कळावयास हवे । इच्छामरणाचा अथच असा की ईव्वरीइच्छेशी एकरूप झाल्यामळे मरण्या- चा योग्य क्षण कोणचा हे कळून मरण स्वेच्छेने प्राप्त करून घेता यावे ! म्हणनच इच्छामरणाला म्हणावयाचे सिद्धि ! विश्वाच्या पसाऱ्यात माझे जीवनचरित्र म्हणज प्रचड पसरलेल्या कुरणात उपसंहार बा “> २११ वळणे घेत जाणार्‍या निरुंद पाऊलवाटप्रमाणे आहे! माझे जीवन मीच एकटा जगू शकतो माता, पिता, काता, कुणीहि माणसावर केवढेहि प्रेम केळे तरी ती काही आपले जीवन जगू दकत नाहीत माणूस जन्मून एकाको जगात येतो - नो एकाकोच जगातून जातो जन्म, जीवन व मृत्यू यातून जाताना कुणी कुणाचा हात धरून सारखा बरोबर चालु शकत नाही. म्हणूनच हा राजमार्ग नाही मोठा, की सर्वाती टोळक्याने बरोबर चालावे. हो एकेकट्याने चोखाळावयाची पाऊलवाट आहे! मी जन्मलो एकटा नी मी जग सोडणार तेव्हाहि एकटाच माझी पाऊलवाट माझी मी शोधून काढायची असते आणि मी चालूत अथून गेल्यावर, विस्मृतीचे तृण फिरून त्यावर उगवेल आणि माझी पाऊलवाट ब॒जून दिसेनाशी होईल । माझ्या पाऊलवाटेने मी इतक्या लाववर एकाको चालून, आता श्रमून गेलो आहे! मो जन्मभर निष्कामकमंयोगाचे आचरण केळे! आता या जीवनात जगण्यासारख वा नवीन दिकण्यासारख काही उरले असे वाटत नाही बुद्धीला व शरिराला आता शीण आला आहे आता मृत्यूच्या आधोन होऊन हे जोर्ण शरीर सोडून जावेसे वाटते परमधाम ईग्वराचे जे चित्स्वरूप आहे त्यात मिसळून जावे, असे वाटते मग मला तरी मरण येण्याला पिस्तुल कशाला ? जर मी केलेले कर्मयोगाचे अःचरण देवाघरी रुज झालेले असले, जर आयुष्यभर केलली ईशवरोपासना ईश्वराला मजूर झालेली असली तर मलासुद्धा इच्छामरणाची सिद्धिदेवाने द्यावी । ” प्रभाशकरानी पिस्तुल चौथऱ्यावर जसेच्या तसेच खाली ठेवले त्यानी हूलळकारती घेऊन त्यात कापराच्या पाच वड्या ठेवल्या खुरमाडी घालनते दर्भासनावर बसले त्यानी हात जोडून म्हटले, ' परमरवरा, आजन्म ब्रतस्थ राहून निष्काम कर्माचरण मी केळे माझे शरीर ज्या पचतत्वाचे झालेले आहे, त्याच्या द्योतक अशा या पाच कापराच्या वड्या मी हलळकारतीत ठवत' आहे तुझ्यापुढे लावलेल्या ह्या हलकारतीतून त्याचे ज्वळनकार्‍ये सपले म्हणजे त्या क्षणात विजून जातील मागे त्याचा धरसुद्धा राहाणार नाही श्‍वसना- गणिक मी तुझी पूजा करत आहे, अशा भावनेने मी आजवर वागून तुझी पूजा केली । तो तुला मान्य झालो असली, तर त्याचे द्योतक म्हणून मला इच्छामरणाची सिद्धि दे. हा कापूर पेटवून ठवून, हूलकारती तुझ्यापुढे ठेवीत २१२९ पाऊलवाट ती २-२. %./५- ५८५५ .“*/ ४५ २८० -» & .“: * २» र ल शश »१-/५६ ५ ४९. “५ २“ 2५- ५.८५ *-४५८/४०१/९.. आहे तो जळून सपल्यावर त्याची ज्योत मावळेल, त्याच क्षणी तुझ्यापुढे नत॑ झालेल्या या प्रभाशकराचीहि जीवनज्योती मालवून पचत्वात विलीन होऊन जाऊ दे ।” प्रभाशकरानी हलकारतीत कापूर पेटवला आणि दर्भासनावर खुरमाडी घालून दोन्ही हात आणि शिर चौथऱ्यावर देवापुढे टेकून त्यानी प्रणाम केला । नदादीपाच्या ज्योती दोन्ही बाजूला समाधि लावून उभ्या होत्या देवते- च्या मूर्तीपुढे ठेवलेल्या पुण्याचा मद सुगध सगळीकडे दरवळला होता उद बत्तीच्या टोकातूत निघणारा धूर कुठल्यातरो गूढ लिपीमध्ये काही वि चित्र साकेतिक चिन्हे काढल्यासारखा तरळत वर जातं होता देवतेच्या मुखावर स्थितप्रज्ञत्वाचे सुमधर हास्य विराजत होते. तिचा एक हात आशोर्वाद दित्यासारखा पसरलेला होता. चौथऱ्यावर ठेवलेल्या हलकारतीतील कापूर चागला प्रज्ज्वलित' झाला त्याचो ज्योत हेळकावत॑ थोडी नाचली, नी कापूर सपल्यावर अचानकपणे पटकन्‌ विझून नाहीशी झाली हलकारतीत' खाली चिमूटभर राखसुद्धा रा/हूलो नाही फक्त कापराच्या वडीचा एक चौकोनी काळसर डाग मात्र चादीच्या हलकारतीत दिसत होता आणि प्रभाशकराचे नत शरीर देवतेपुढे होत, तरी त्याचाहि प्राण शरीर सोडून ईश्‍श्वरस्वरूपात विलीन झाला होता । प्रभाशकराची पाऊलवाट चालून सपली होती । त्यानी मागितलेली इच्छामरण।साद्ध देवाने त्याना दिली होती । ।! अज्याच वेळी यथाथंतेने म्हणावयाचे- 3» शाति शाति शाति ' तत्सद्ब्रह्मापेणमस्तु । ! |